tag:blogger.com,1999:blog-874569402678296044.post7270187136161056532..comments2024-01-04T02:13:08.221-08:00Comments on Gandharva's Blog: शिवाजी महाराज-एक धीरोदात्त राजा.Dr.Chinmay Kulkarnihttp://www.blogger.com/profile/15174639899619103683noreply@blogger.comBlogger10125tag:blogger.com,1999:blog-874569402678296044.post-15299059687329749732012-08-08T06:57:12.262-07:002012-08-08T06:57:12.262-07:00dhanyavaad suhaas bhuse!!dhanyavaad suhaas bhuse!!Dr.Chinmay Kulkarnihttps://www.blogger.com/profile/15174639899619103683noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-874569402678296044.post-53496963471476020152012-08-07T09:58:23.120-07:002012-08-07T09:58:23.120-07:00आपल्या ब्लोग ला आज प्रथमच भेट दिली ...
शिवरायांच्य...आपल्या ब्लोग ला आज प्रथमच भेट दिली ...<br />शिवरायांच्या कार्याची आपण केलेली मीमांसा अतिशय योग्य आहे ...बाजी शिवराजांबद्दल लिहाव ...बोलाव तितक कमीच आहे ...Suhas Bhusehttps://www.blogger.com/profile/11650842787110001467noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-874569402678296044.post-84364674024579076922010-06-04T06:53:05.220-07:002010-06-04T06:53:05.220-07:00dhanyavad shivaray bhosaledhanyavad shivaray bhosaleDr.Chinmay Kulkarnihttps://www.blogger.com/profile/15174639899619103683noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-874569402678296044.post-33094718898560648202010-06-04T02:47:55.992-07:002010-06-04T02:47:55.992-07:00Khooopchh Chaan....
**** Shivraj BhosaleKhooopchh Chaan....<br /><br />**** Shivraj BhosaleAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-874569402678296044.post-53922990390896989912010-06-03T23:54:47.153-07:002010-06-03T23:54:47.153-07:00धन्यवाद रणजीत्,अमित आणि सारंग!धन्यवाद रणजीत्,अमित आणि सारंग!Dr.Chinmay Kulkarnihttps://www.blogger.com/profile/15174639899619103683noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-874569402678296044.post-66424223676349108392010-06-03T23:43:15.313-07:002010-06-03T23:43:15.313-07:00>> युध्दनिती,कुटनितीमध्ये तर महाराजांचा हात ...>> युध्दनिती,कुटनितीमध्ये तर महाराजांचा हात पकडण त्या काळात कुणालाही शक्य नव्हत. << ... अगदी नेमके बोललात, चिन्मय तुम्ही !! उत्तम लेख !!SARANG MADGULKARhttps://www.blogger.com/profile/04012824289479191009noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-874569402678296044.post-62024028040027174132010-06-03T21:20:44.643-07:002010-06-03T21:20:44.643-07:00बऱ्याच दिवसांनी तुझा लेख वाचायला मिळाला. अतिशय छान...बऱ्याच दिवसांनी तुझा लेख वाचायला मिळाला. अतिशय छान लेख झालेला आहे. शिवाजी महाराज यशस्वी, किर्तिवंत, गुणवंत का होते याचे उत्तर यातून नक्कीच मिळत आहे.<br /><br />आज जे काही देशात आणि महाराष्ट्रात घडत आहे ते नक्किच चुकीचे चालले आहे. महाराजांच्या जवळपास जाणे कुणालाच जमणार नाही, पण निदान त्यांनी दाखविलेल्या वाटेने जाण्याचा १% जरी प्रयत्न झाला तर आपला महाराष्ट्र काही देशांशी मुकाबला करायला सज्ज होईल.<br /><br />जय भवानी! जय शिवाजी!!<br />जय महाराष्ट्र!अमितhttp://www.rohitsharma.infonoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-874569402678296044.post-64685691894628961022010-06-03T15:32:08.682-07:002010-06-03T15:32:08.682-07:00zhakas lihila ahes..jay bhavani..jay shivajizhakas lihila ahes..jay bhavani..jay shivajiAnonymoushttps://www.blogger.com/profile/00124097889305717234noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-874569402678296044.post-63445679554165273152010-06-03T13:13:20.508-07:002010-06-03T13:13:20.508-07:00chandrakant ,maajhyaamate lekhaachaa vishay thodaa...chandrakant ,maajhyaamate lekhaachaa vishay thodaa vegalaa aahe.Dr.Chinmay Kulkarnihttps://www.blogger.com/profile/15174639899619103683noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-874569402678296044.post-41204614909720121792010-06-03T12:42:28.882-07:002010-06-03T12:42:28.882-07:00शिवरायांचे विचाराशी सहमत आणि शिवरायांची प्रेरणाने ...शिवरायांचे विचाराशी सहमत आणि शिवरायांची प्रेरणाने शिवसेना प्रमुखांने शिवसेना संघटना उभारली आणि आई जगदंबेच्या क्रुपेने भगवा ध्वज लाभला.पण ज्यावेळी शिवसेनेनी मराठी जनतेसाठी 1966 साली शिवसेना संघटना स्थापण केली तेव्हा मराठी साहीत्यीकांने,मराठी चित्रपटात काम करनारे कलाकारांने,नाटकात काम करनारे कलाकारांने,स्व्तःला सुसक्षीत समजनारे मरठी जनतेने त्या वेळी शिवसेनेला साथ दिली नाही.उलट शिवसेनेचे पाय खेचायचे काम करीत होते त्यावेळी शिवसेनेच्या ओळख पत्राच्या मुद्ध्याला साथ दिली असती तर आज जे त्रास भोगायला लागत आहे परप्रांतियांमुळे तो त्रास झाला नसता.आज जे त्रा भोगत आहे ते आपल्या पुर्वजांच्या चुका मुळे.सर्व सामान्यही भोगत आहे आणि सुस्क्षीतही .एखादा उच्च शिक्षना साठी बाहेरच्या देशात गेला तर त्याच्या आई वडीलांचा खुन करनारा परप्रांतियच असतो हे त्यांच्या चुकांचे भोग आहे आणि आम्ही ह्या परप्रांतियांच्या घानेरड्या वस्तीमुळे हताश झालेलो आहे.आज जी टंचाई होत आहे हे ह्यांच्यामुळे.ह्या परप्रांतीयांना थारा देयायचे काम काँग्रेस करीत आहे मत संख्या वाढविण्या साठी.<br />शिवसेना आहे म्हणुन काँग्रेसचा मुख्यमंत्री मराठी आहे करण् शिवसेनेने महाराष्ट्र मराठ्यांचे असे सुर जिवंत ठेवल्या मुळे.शिवसेना नसली तर महाराष्ट्रा सहीत मराठीही मरेल आणि आपल्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एखादा भैया दिसेल.chandrakanthttps://www.blogger.com/profile/03274901507585774734noreply@blogger.com