<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-874569402678296044</id><updated>2011-11-07T10:28:41.177-08:00</updated><title type='text'>Gandharva's Blog</title><subtitle type='html'></subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://gandharvablog.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/874569402678296044/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandharvablog.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><author><name>Dr.Chinmay Kulkarni</name><uri>http://www.blogger.com/profile/15174639899619103683</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>17</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-874569402678296044.post-7270187136161056532</id><published>2010-06-03T11:19:00.000-07:00</published><updated>2010-06-03T11:32:30.657-07:00</updated><title type='text'>शिवाजी महाराज-एक धीरोदात्त राजा.</title><content type='html'>शिवजयंतीनिमित्त्य शिवरायांवर मी लिहिलेले एक भाषण येथे लिहित आहे.अर्थातच श्रोते मंडळी इतिहासाची अभ्यासक नसल्याने फार खोलात जाउन लिहिलेले नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;    &lt;br /&gt;&lt;br /&gt;    * गंगा-सिंधू-यमुना-गोदा कलशातुन आल्या&lt;br /&gt;    * शिवरायाला स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या&lt;br /&gt;    * धिमी पाउले टाकीत येता रुद्राचा अवतार&lt;br /&gt;    * अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जयजयकार&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द नुसते उच्चारले की सर्रकन अंगावर काटा उभा रहातो.महाराष्ट्रातच नाही,भारत देशातच नाही तर संपुर्ण विश्वात अतुलनीय्,अद्वितीय्,अलौकीक असा दुसरा शिवाजी राजा सापडण अवघड आहे.जगातल्या साहसी,पराक्रमी आणि सफल अशा राजांमध्ये शिवाजी महाराजांचा समावेश करावाच लागेल.अलेक्सांडर्,नेपोलियन बोनापार्ट्,ज्युलियस सीझर वगैरे योद्ध्यांइतकेच महाराजांचे कर्तुत्व होते,नव्हे काही प्रमाणात यांच्यापेक्षा जास्तच महाराजांचे कर्तुत्व होते. कारण या राजांकडे तयार सैन्य,भुभाग होता.तर महाराजांना सर्व शुन्यातुन उभे करावयाचे होते. हे राजे आपल्या आयुष्यातील शेवटची निर्णायक लढाई हरले तसेच त्यांचा त्याच पराजीत अवस्थेत अंत झाला त्याचबरोबर त्यांच्या मृत्युनंतर त्यांचे साम्राज्य लोप पावले. पण महाराजांनंतर त्यांचे साम्राज्य टिकले आणि वाढलेही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;शिवाजी महाराज युगपुरुष होते. त्यांनी अनेक नव्या गोष्टी सुरु केल्या . देशातले पहीले 'खडे सैन्य' त्यांनी उभे केले. त्यांनी देशातल पहील नौदल उभ केल,जलदुर्ग उभारले. शिवरायांनी वतनदारी पध्दती बंद सैनिकांना,अधिकार्‍यांना पगार सुरु केले.शेतकर्‍यांच शोषण करणारी जमिनदारी पध्दत बंद करुन शेतकर्‍यांचा फायदा असणारी रयतवारी पध्दत आणली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://4.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/TAf0cUK1kvI/AAAAAAAACj4/H8_s4jZZD2c/s1600/Shivaji_Maharaj.JPG"&gt;&lt;img style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;width: 288px; height: 320px;" src="http://4.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/TAf0cUK1kvI/AAAAAAAACj4/H8_s4jZZD2c/s320/Shivaji_Maharaj.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5478616239007175410" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;शिवाजी महाराज 'रयतेचा जाणता राजा' होते हे खरच.शिवराज्याभिषेकापुर्वी एक महीना आधी लिहिलेल्या एका पत्रातुन त्यांना रयतेची किती काळजी होती हे कळते. महाराज लिहितात,'कोण्ही कुणब्याचे येथील दाणे आणील्,कोण्ही भाकर्,कोण्ही गवत्,कोण्ही फाटे,कोण्ही भाजी,कोण्ही पाले.ऐसे करु लागलेत म्हणजे जे कुणबी घर धरुन जीवमात्र घेउन राहीले आहेत तेही जाउं लागतील.कितेक उपाशी मराया लागतील.म्हणजे ऐसे होईल की ,मोगल मुलकात आहे त्याहुन अधिक तळतळाट होईल.तेंव्हा रयतेची सारी बदनामी तुम्हावर येईल.हे तुम्ही बरे जाणोन बहुत यादी धरुन वर्तणुक करणे.कोण्ही....रयतेस काडीचा आजार द्यावयास गरज नाही.ज्याला जे पाहीजे,दाणा हो अगर गवत हो,अगर फाटे,भाजीपाले व वरकड विकाया येईल ते रास्त घ्यावे.बाजारात जावे रास विकत आणावे.कोण्हावरही जुलुम अगर कोण्हासी कलागती कराया गरज नाही...'यावरुनच शस्त्राच्या जोरावर सैन्य जनतेवर अत्याचार तर करणार नाही ना याची महाराजांना काळजी होती .वरील पत्राच्या उपदेशाच्या बरोबर विरुध्द वर्तन आजचे राजकारणी करतात. जनतेचा पैसा,साधनसामग्री आपलीच आहे या थाटात आजचे राजकारणी आहेत.इतकेच काय तर सामर्थ्याच्या बळावर मोक्याच्या ठीकाणी असलेल्या जमिनीही हे राजकारणी लोक बळकावतात. जनतेच्या भाजीच्या देठालाही हात लावु नका सांगणारे महाराज कुठे आणि जनतेच्या भाजीच्या देठाला सोडुन बाकी सर्वावर आपलाच हक्क आहे या थाटात वावरणारे आजचे नेते कुठे!पण आपल्या प्रत्येक सभेच्या सुरुवातीला महाराजांच्या प्रतिमेला हे लोक न चुकता हार घालतात !&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;एखाद्या भागातुन सैन्य जात असताना शेतापासुन दुरवरुन न्यावे कारण शेतांमधुन नेल्यास शेताची नासाडी होईल व तसे झाल्यास शेतकर्‍याने जगायचे कसे याचाही विचार महाराजांचा होता. राज्य उभारणीसाठी काय आवश्यक आहे याबाबत महाराजांचा खोलवर विचार होता.व्यापार राज्यासाठी खुप महत्वाचा आहे हे महाराज जाणुन होते.'साहुकार हे तो राज्याचे भुषण' असे महाराज म्हणत. आजच्या,२१व्या शतकाच्या जागतिकीकरणाच्या काळातही हे वाक्य फार महत्वाचे आहे.स्वातंत्र्योत्तर काळात जर आपल्या राज्यकर्त्यांना या वाक्याचा विसर पडला नसता तर आज कदाचित भारत हे विकसित राष्ट्र असते. आपल्या काळाच्या भरपुर पुढे पहाण्याची महाराजांची दुरदृष्टी हे महाराजांच्या यशाचे फार मोठे रहस्य आहे.महाराजांनी जलदुर्ग बांधले कारण व्यापाराच्या नावाखाली येणारे ब्रिटीश्,पौर्तुगिज्,फ्रेंच यांचा मुळ हेतु काय आहे हे महाराज जाणुन असावेत. आणि त्यांच्यावर जरब ठेवण्यासाठी महाराजांनी जलदुर्ग उभारले ,नौदल उभे केले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;महाराज धार्मिक होते पण अंधश्रध्दाळु नव्हते.महाराजांचा तुकाराम महाराज्,समर्थ रामदास्,मौनी बाबा व इतर अनेक संतमहात्म्यांशी संबंध आला.महाराजांनी त्यांना सढळ हस्ते मदत केली.महाराजांची तुळजाभवानीवरील निस्सिम भक्ती तर आपण जाणतोच.स्वराज्यनिर्मिती करण्याची शपथही महाराजांनी रायरेश्वराच्या साक्षीने घेतली. 'हे राज्य व्हावे ही तों श्रींचीच इच्छा आहे' असेही महाराज म्हणत.पण धार्मिक असुनही महाराज अंधश्रध्दाळु नव्हते.महाराजांनी सिंधुबंदीची प्रथा मोडुन काढली.ज्या काळात समुद्रात काही मिटर जाणही पाप होत त्या काळात महाराजांची जहाजं मस्कटपर्यंत जाउन पोहोचली होती.अजुन एक उदाहरण म्हणजे राजाराम हा महाराजांचा पुत्र पालथा जन्मला तेंव्हा महाराज म्हणाले होते 'मुलगा पालथा जन्मला,बहुत उत्तम.आता तो दिल्ली पालथी घालेल.'&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;युध्दनिती,कुटनितीमध्ये तर महाराजांचा हात पकडण त्या काळात कुणालाही शक्य नव्हत.एक परदेशी इतिहासकार म्हणतो 'कुटनितीमध्ये महाराजांच्या करंगळीत जितक होतं तितक औरंगजेबाच्या पुर्ण शरीरात नव्हत.'आदिलशहाच्या तावडीतुन शहाजी राजांच्या सुटकेसाठी केलेले राजकारण्,जयसिंघाशी झालेल्या तहानंतर एकाच किल्ल्याला विविध नावे देउन २१ ऐवजी प्रत्यक्षात १७च किल्ले देण्याचे राजकारण्,अफजलखानाला मैदानी प्रदेश सोडुन दुर्गम्,जंगली,पर्वती प्रदेशात आणन्यासाठी केलेली कुटनिती,आग्र्याहुन सुटका करवुन घेण्यासाठी आजारी पडण्याचे केलेले नाटक्,औरंगजेबाने जिझिया कर लागु केल्यावर 'तुमच्यावर इतके दारीद्र्य आले आहे का?' असे म्हणुन त्याला हिणवण्यासाठी लिहिलेले पत्र ही महाराजांच्या कुशल बुध्दिमत्तेची ओळख करुन देणारी काही उदाहरणे! महाराजांना स्वभाषेचा अभिमान होता.म्हणुन त्यांनी रघुनाथ पंडीतांकरवी 'राज्यव्यवहारकोषा'ची निर्मिती केली.अरबी,फारसी भाषेच्या गुलामगिरीतुन मराठी भाषेची सुटका करण्यासाठी महाराजांनी तसे केले.पण आजही इंग्रजी,हिंदी भाषेच्या आक्रमणातुन आपली भाषा वाचेल का नाही याची आपल्याला चिंता वाटते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;शिवाजी महाराजांची रहाणी साधी होती पण विचारसरणी उच्च होती.स्त्रीयांचा,परधर्माचा,परधर्मग्रंथाचा,परधर्मस्थळांचा आदर ही त्याचीच उदाहरणे. पण त्याचबरोबर स्वधर्म्,स्वजन्,स्वभाषा यांच्याबद्दल सार्थ अभिमानही त्यांना होता.आपल्या धर्माच्या लोकांचे ,आपल्या रयतेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी महाराजांनी केल्या.छत्रसालच्या राजाला त्यांनी त्याच हेतुने मदत केली,त्याचबरोबर गोव्यामधे सक्तीने धर्मांतर करवणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रसारकांनाही महाराजांनी खंबीरपणे रोखले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आजही सुरक्षादलांनी महाराजांकडुन खुप काही शिकण्यासारखे आहे.महाराजांनी स्वतःची ताकद ओळखुन 'गनिमी काव्या'चा योग्य वापर करुन साम्राज्य उभारले.भावनेच्या भरात जाउन आमने-सामने युध्द न करता शत्रु बेसावध असताना त्याच्यावर छापा टाकुन शत्रूची दाणादाण उडवण्याचे तंत्र अवलंबले.महाराजांचे हेरखाते अतिशय सक्षम होते.आजच्या आपल्या देशात हेरखाते अस्तित्वात आहे का नाही असा प्रश्न कधीकधी उभा रहातो.आपन आपल्या शत्रुला बेसावध कधीच गाठु शकत नाही उलट शत्रुच आपल्याला बेसावध गाठुन वेचुन वेचुन मारतो हे दंतेवाडा,२६/११ वरुन दिसुन येते.शिवाजी महाराजांचे आपल्या शत्रुवर नेहमी लक्ष असायचे. गाफील रहाणे तिथे चालत नसे.म्हणुनच शिवाजी महाराज एकाच वेळी विविध आघाड्यांवर लढत मुघल,आदिलशाही,ब्रिटीश्,पौर्तुगिज इत्यादींशी महाराज एकाच वेळी सामना करत.पण आजच्या परीस्थितीत भारत याबाबत कमालीचा गाफील दिसतो.आपला शत्रु चीन आपल्याला घेरण्यासाठी पुर्ण प्रयत्न करतो आहे.त्यांच्या राजधानीपासुन आपल्या सीमेपर्यंत लवकरात लवकर सैन्य घेउन येण्यासाठी महामार्ग बांधतो आहे.त्याचबरोबर आपल्या भागात घुसखोरी पण करतो आहे तरीही आपल्याकडे याबाबत फारच उदासीनता आहे.आपले सैन्य 'जो सर्वात उचापती करणारा शेजारी आहे(पाकीस्तान) त्याच्याविरुध्द जिंकण्याची आपली क्षमता असली पाहिजे' या थिअरीनुसार चालतो असे दिसुन येते.म्हणुनच चीनसारख्या देशाकडे दुर्लक्ष केले जाते. महाराज अशा विचारसरणिचे नव्हते असे वाटते.कारण तसे असते तर मुघल हे सर्वात महत्वाचे शत्रु होते आणि त्यांच्याकडे नौसेनाही नव्हती तरीही महाराजांनी नौसेना ,जलदुर्ग,उभारले.थोडक्यात म्हणजे आपले जे कोणी शत्रु विविध आघाड्यांवर आहेत त्यांच्याविरुध्द जिंकण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते करण्याची महाराजांची पध्दत होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर अशा शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण जन्मलो हे आपण आपले भाग्य मानले पाहीजे. पण एव्हढ्यावरच थांबुन उपयोग नाही.फक्त भावना,फक्त जयजयकार, फक्त मिरवणुका पुरेसे नाही. शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेले गुण आपण आपल्यात अंगिकारण्याचा प्रयत्न केला पाहीजे. आपला समाज्,आपले राष्ट्र यांच्या भल्यासाठी आपण झटले पाहीजे. आपली शिवभक्ती फक्त भावना भडकवल्यावरच जागी होता कामा नये. शिवभक्ती आपल्या रक्ताचा भाग बनल्यावर भ्रष्टाचार्,नीतीमुल्यांचे हनन आपोआपच थांबेल. शिवरायांच्या ठायी असलेली चिकाटी जर आपण आपापल्या क्षेत्रात दाखवु शकलो तर सर्व क्षेत्रात आपला समाज पुढे जाईल.याबाबत समर्थांच्या काही ओळी लिहुन शेवट करतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;    * शिवरायांस आठवावे | जिवित्व तृणवत मानावे |&lt;br /&gt;    * इहलोकी परलोकी रहावे | किर्तीरुपे ||&lt;br /&gt;    * शिवरायांचे कैसे चालणे | शिवरायांचे कैसे बोलणें |&lt;br /&gt;    * शिवरायांचे सलगी देणें | कैसे असे||&lt;br /&gt;    * शिवरायांचे आठवावे रुप | शिवरायांचा आठवावा प्रताप |&lt;br /&gt;    * शिवरायांचा आठवावा साक्षेप | भुमंडळी ||&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;डॉ.चिन्मय कुलकर्णी.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/874569402678296044-7270187136161056532?l=gandharvablog.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandharvablog.blogspot.com/feeds/7270187136161056532/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=874569402678296044&amp;postID=7270187136161056532' title='8 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/874569402678296044/posts/default/7270187136161056532'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/874569402678296044/posts/default/7270187136161056532'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandharvablog.blogspot.com/2010/06/blog-post.html' title='शिवाजी महाराज-एक धीरोदात्त राजा.'/><author><name>Dr.Chinmay Kulkarni</name><uri>http://www.blogger.com/profile/15174639899619103683</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/TAf0cUK1kvI/AAAAAAAACj4/H8_s4jZZD2c/s72-c/Shivaji_Maharaj.JPG' height='72' width='72'/><thr:total>8</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-874569402678296044.post-577334611841390391</id><published>2009-05-26T13:41:00.000-07:00</published><updated>2009-05-26T14:09:04.778-07:00</updated><title type='text'>आमची पिटर्सबर्गची यात्रा</title><content type='html'>मागच्याच आठवड्यात सेंट पिटर्सबर्ग(लेनिनग्राड) ला जाण्याचा योग आला.३०६ वर्षापुर्वी बांधलेले हे शहर अतिशय सुंदर आहे आणि ३०६ वर्ष ते तेथील लोकांनी जतन केले आहे हे त्याहुन महत्वाचे आहे.१७०३ साली पिटर या त्सार्(राजा)ने फिनलंड बरोबरचे युध्द जिंकले आणि त्यानंतर त्या ठिकाणी हे शहर वसवले गेले.पिटरला यात खुप अडचणी आल्या आणि त्याला अनेकांनी विरोधही केला.पण तरीही पिटरने हे शहर वसवले. पिटर स्वतः अतिशय हौशी होता.त्याला स्थापत्यशास्त्र व नौका बनवण्यातही रस होता.पिटरची दुसरी बायको कॅथेरीन पण अतिशय हौशी होती.तिने अनेक कलावंत,शिल्पकार्,स्थापथ्यकार यांच्याद्वारे शहर सजवले.पिटर्सबर्ग हे शहर नेहमीच पर्यटकांचे आकर्षण ठरल्याने या शहरातील लोकांचा पर्यटकांकडे पहाण्याचा दृष्टीकोण अतिशय सकारात्मक आहे.कुठल्याही व्यक्तीला काहीही विचारल्यास तो नक्की त्याचे उत्तर देतो.आम्हाला तर अनेकदा अनेक लोकांनी स्वतःहुन विचारपुस करुन मदत केली.अनेक वृध्द स्त्रीया आम्ही रस्त्यात वाट पहात असताना स्वतःहुन सांगुन जात कुठे जायचे वगैरे.येथील लोकांवर तसे संस्कारच आहेत म्हटल्यास हरकत नाही.पिटर्सबर्ग हे शहर त्या मानानी बर्‍यापैकी शांत,cool आहे.मॉस्कोसारखी गर्दी,धावपळ पिटर्सबर्गमधे नाही.पिटर्सबर्गची मेट्रो जगातली सर्वात खोल मेट्रो आहे.सर्वात खोल स्टेशन १०५ मिटर्स जमिनीच्या खाली आहे. आम्ही ५ तारखेला रेल्वेने पिटर्सबर्गकडे निघालो.२५ तासांच्या सफरीनंतर ६ तारखेला दुपारी तेथे पोहोचलो.आम्ही बुकिंग केलेल्या होस्टेलला शोधण्यात थोडा वेळ गेला.पण १-२ जणांनी स्वतःहुन नकाशा पाहुन आम्हाला मदत केली.लगेच तयार होउन आम्ही फिरायला निघालो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;फोटो येथे बघु शकता-&lt;br /&gt;http://picasaweb.google.ru/chinya1985/StPeterburgPhotos#&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;नेव्हस्कीय प्रॉस्पेक्ट&lt;/strong&gt;&lt;br /&gt;पहील्या दिवशी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नेव्हस्कीय प्रॉस्पेक्टवर फिरलो.येथील जवळपास सर्व इमारती सुंदर व काहीतरी इतिहास असलेल्या आहेत्.त्यात कॅथेरीनची बाग,अलेक्सांदरचे थिएटर्,कॅथरीनचा पुतळा,मेणाच्या पुतळ्यांचे संग्रहालय,चॉकलेट संग्रहालय,गोस्तीय द्वोर,समर गार्डन्स्,समर पॅलेस या गोष्टी बघण्यासारख्या आहेत्.उलित्सा रोसी म्हणजेच रशियाचा रस्ता अतिशय सुंदर आहे.या रस्त्याच्या दोन बाजुंना दोन इमारती आहेत ज्या सारख्या आहेत्.दोन्हीही इमारतींची उंची आणि रुंदी ६६फुट आहे तर त्यांची लांबी ६६० फुट आहे.या इमारतींमधे राणीची नृत्यशाळा होती.लोमोनोसोव्ह चौकापासुन (स्क्वेअर) अलेक्शांडरच्या थिएटरकडे बघतानाचे दृश्य अतिशय सुंदर आहे. या ठिकाणी अनेक सुंदर छोटेमोठे पुल आहेत्.त्याच्यातली विविधता पण खुप सुंदर आहे.एका पुलावर चार बाजुंना चार पुतळे आहेत्.त्यात एक घोडेस्वार प्रथम खाली पडतो आहे आणि नंतर तो उठुन त्या घोड्याला आटोक्यात आणतो हे अतिशय सुंदर दाखवले आहे.&lt;br /&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/ShxUwC6GisI/AAAAAAAABo4/eZcon6e3Oho/s1600-h/IMG_1024.JPG"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 320px; height: 240px;" src="http://1.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/ShxUwC6GisI/AAAAAAAABo4/eZcon6e3Oho/s320/IMG_1024.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5340236442545588930" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;उलित्सा रोसी&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;आर्ट स्क्वेअर&lt;/em&gt;-मिहायलोव्स्की पॅलेसच्या समोर हा चौक आहे.येथे रशियातील सर्वात लोकप्रीय कवी पुश्कीनचा पुतळा आहे.मिहाइलचा महल १८२५ साली बांधण्यात आला होता.तेथे आता रशियन वस्तुंचे संग्रहालय आहे.जवळपास ३,८०,००० चित्र व वस्तु तेथे आहेत.&lt;br /&gt;&lt;em&gt;स्पास ना क्रोवी किंवा सेव्हियर ऑन स्पिलड ब्लड&lt;/em&gt;-मार्च १८८१ साली अलेक्सांडर दुसरा याची बाँबने हत्या करण्यात आली.ज्या ठिकाणी तो मृत्युमुखी पडला त्या ठिकाणी त्याचा मुलगा अलेक्सांडर तिसरा याने एक चर्च उभे केले.म्हणुन त्याला वरील नाव पडले.मॉस्कोतल्या रेड स्व्वेअर वरील बॅसीलच्या कॅथेड्रलची हुबेहुब प्रतीकृती म्हणुन हे चर्च प्रसिध्द आहे.येथे पिटर आणि कॅथरीनच्या डुप्लिकेट्सबरोबर आम्ही फोटो काढले.&lt;br /&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/ShxVSDm3qYI/AAAAAAAABpA/YdIMuvQ4ulA/s1600-h/IMG_1093.JPG"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 240px; height: 320px;" src="http://2.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/ShxVSDm3qYI/AAAAAAAABpA/YdIMuvQ4ulA/s320/IMG_1093.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5340237026848909698" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;em&gt;स्पास ना क्रोवी&lt;/em&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;इंजीनिअर्स्कीय झामोक म्हणजेच इंजिनिअर्स किंवा मिहाइलचे कॅसल&lt;/em&gt;-१८व्या शतकाच्या मध्यावर पिटरची मुलगी एलिझाबेथचा महाल बांधण्यात आला. नंतर त्याचे मिहाईलच्या किल्ल्यात रुपांतर झाले.याच्या सर्व बाजुंनी आधी पाणी होते.उचलले जाणार्‍या पुलावरुन येथे ये-जा होत असे.'पॉल पहील्या'ने सुरक्षेसाठी खास व्यवस्था केली होती.पण 'अलेक्सांडर पहील्या'च्या मारेकर्‍यांनी पॉलची येथे हत्या केली .पॉल त्या किल्ल्यात रहायला येउन तेंव्हा जेमतेम ४० दिवस झाले होते.गुप्त खोल्यांमुळे मारेकर्‍यांना पॉलला शोधुन काढणे खुप अवघड गेले.१८३८ साली येथे मिलिटरी इंजीनीअरींग स्कुल सुरु झाले.पहील्या पॉलने १८०० साली किल्ल्याच्या समोर पिटरचा पुतळा उभारला.येथुन जवळच मार्बल पॅलेस्,पावलोव्स्किय बॅरॅक्स आहेत.&lt;br /&gt;&lt;em&gt;कझानस्कीय सबोर म्हणजे कॅथेड्रल ऑफ लेडी ऑफ कझान&lt;/em&gt;-ही अतिशय भव्य इमारत आहे. ही १८११ साली बांधण्यात आली.कॅथेड्रलच्या आतमध्ये कझानच्या राणीचा पुतळा आहे.तर कॅथेड्रलच्या बाहेर कुतुझोव आणि बार्कले यांचे पुतळे आहेत. नेपोलियनचा पराभव करणार्‍या सैन्याचे हे दोघे सेनापती होते.त्यातील कुतुझोव्हचे थडगे कॅथेड्रलच्या आतमध्ये आहे&lt;br /&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/ShxVocmIl1I/AAAAAAAABpI/G5DPIS5hd9c/s1600-h/kazanIMG_1094.JPG"&gt;&lt;img style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;width: 320px; height: 246px;" src="http://4.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/ShxVocmIl1I/AAAAAAAABpI/G5DPIS5hd9c/s320/kazanIMG_1094.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5340237411513833298" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;कझान कॅथेड्रल&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;या आणि इतर अनेक इमारती बघुन रात्री ११ नंतर आम्ही होस्टेलला पोहोचलो.सेंट पिटर्सबर्गमधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भरपुर चालण्याची तयारी ठेवावी.पाय दुखत आहेत म्हणुन इथे चालत नाही.बस,टॅक्सी,कार यातुन फिरण्यात मजा नाही कारण नेव्हस्कीय प्रॉस्पेक्टवरील जवळपास सर्वच इमारती बघण्यासारख्या आहेत्.मुलींनी हाय हील्स घालु नयेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;द्वोर्स्काया प्लोशाद किंवा पॅलेस स्क्वेअर &lt;/strong&gt;-दुसर्‍या दिवशी सकाळीच आम्ही पॅलेस स्क्वेअरला गेलो.हा चौक फार सुंदर आहे.या चौकाच्या मध्दभागी अलेक्सांदरचा स्तंभ आहे.पहिला अलेक्सांदरने नेपोलियनचा पाडाव केल्याच्या स्मृतीप्रित्यर्थ हा स्तंभ १८३४साली बांधण्यात आला.ग्रॅनाईटने बनवलेला हा स्तंभ अशा प्रकारचा जगातला सर्वात उंच स्तंभ आहे.त्याची उंची ४७.५मिटर आणि वजन जवळपास ५००टन आहे.स्तंभावर एका परी बनवली आहे तीचा चेहरा अलेक्सांदरशी जुळणारा आहे असे म्हणतात.मागच्या शतकात हा स्तंभ पडेल का अशी भिती निर्माण झाली होती.दुसर्‍या महायुध्दात या परीसरात बराच बाँबवर्षाव झाला होता पण आश्चर्यकारक रीत्या या स्तंभाला काही झाले नाही.या स्तंभाच्या एका बाजुला 'जनरल स्टाफ बिल्डींग' आहे. ही इमारतही अतिशय सुंदर आहे.त्याच्या मध्यभागी एक ब्राँझचा रथ आहे.स्तंभाच्या दुसर्‍या बाजुला विंटर पॅलेस आहे.&lt;br /&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/ShxV-vQigZI/AAAAAAAABpQ/oopnpCFgSIg/s1600-h/IMG_1428.JPG"&gt;&lt;img style="float:right; margin:0 0 10px 10px;cursor:pointer; cursor:hand;width: 320px; height: 240px;" src="http://3.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/ShxV-vQigZI/AAAAAAAABpQ/oopnpCFgSIg/s320/IMG_1428.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5340237794480652690" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;द्वोर्स्काया प्लोशाद&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;झिम्नीय द्वारेत्स किंवा विंटर पॅलेस्.किंवा एर्मिताझ(hermitage)-&lt;/strong&gt;ह्या इमारतीमध्ये १८३२ पासुन १९१७ पर्यंत रशियन त्सार रहात असत. ही अतिशय भव्य इमारत आहे व त्याच्या वरती अनेक शिल्पकाम केलेले आहे.येथे सध्या एर्मिताझ म्हणजे Hermitage हे जगातील सर्वात मोठ्या संग्रहालयांपैकी एक संग्रहालय आहे.ज्यात तीस लाखाहुनही अधिक वस्तु(art works) आहेत.जर तुम्ही प्रत्येकाच्या समोर एक मिनिट जरी थांबलात तरीही संपुर्ण संग्रहालय बघायला तुम्हाला ४ वर्ष लागतील्.कॅथेरीन राणिने १७६४ साली स्वतःचा व्यक्तीगत संग्रह खुला केला होता.त्यानंतर यात भर पडत पडत गेली व आता हे प्रचंड संग्रहालय बनले आहे.येथे युरोपातील विविध देशांमधील चित्रे,शिल्प व इतर गोष्टी आहेत.लिओनार्डो दा विंची,मिचेल एंजेलो,पिकासो यांच्या चित्रांपुढे सर्वात जास्त गर्दी असते.दा विंचीची २ चित्रे आणि मिचेल एंजेलोची २ शिल्पे येथे बघायला मिळाली.त्याचबरोबर जगातल्या अनेक मोठ्या चित्रकारांची,शिल्पकारांची कारागीरी येथे आहे.इटॅलियन आणि फ्रेंच विभाग अवश्य पहावाच असा आहे. मला सेंट पिटर्सबर्गमधील सर्वात आवडलेले ठिकाण हेच आहे.येथे भारतासाठीही एक विभाग आहे.त्यात मुघलकालीन शस्त्रास्त्रे,टिपुचे आसन्,गौतम बुध्द्,राम्,महिषासुरमर्दिनी,जैन तिर्थंकारा,गणपती यांच्या मुर्त्या आहेत.&lt;em&gt;नोव्हिय एर्मिताज किंवा न्यु हर्मिटेज &lt;/em&gt;हे १८४२ साली बनवण्यात आले.याच्या सुरुवातीलाच अ‍ॅटलांटसचे दहा भव्य पुतळे आहेत जे जणुकाही इमारतीला उचलुन धरत आहेत्.प्रत्येक पुतळा बनायला एक वर्षाचा कालावधी लागला होता.&lt;br /&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/ShxWVl0qKPI/AAAAAAAABpY/rLl46pAFTNA/s1600-h/IMG_1325.JPG"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 240px; height: 320px;" src="http://3.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/ShxWVl0qKPI/AAAAAAAABpY/rLl46pAFTNA/s320/IMG_1325.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5340238187084785906" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;एर्मिताझ मधील लिओनार्डो दा व्हिंचीचे 'मॅडोन्ना अँड द चाइल्ड'&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;इसाक्स्कीय साबोर किंवा सेंट आयसॅक्स कॅथेड्रल&lt;/strong&gt;-ही इमारत अतिशय सुंदर आहे.त्याची उंची १०१ मिटर इतकी आहे.१७१० साली सर्वात पहील्यांदा येथे चर्च बनवण्यात आले.त्यानंतर हळुहळु ते वाढत वाढत जाउन सध्या अतिशय मोठे झाले आहे.सध्याची इमारत १८१८ साली बांधण्यास सुरुवात झाली व ४० वर्षानंतर ती इमारत पुर्ण बांधुन झाली.सध्या आतमध्ये संग्रहालय आहे.या इमारतीच्या मध्यभागी एक घुमट आणि बाजुला ४ घुमट आहेत्.इमारत बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोने वापरण्यात आले आहे.चर्चच्या आतमध्येही सोने वापरले आहे व शिल्पकाम केले आहे.एकुण ५००किलो सोने या इमारतीत वापरण्यात आले आहे.आतील शिल्पकामही भव्य आणि सुंदर आहे.इमारतीच्या वरच्या भागापर्यंत पायर्‍यांनी चढत जाता येते व सर्व शहर येथुन सुंदर दिसते.ह्या इमारतीचे वजन ५५ मजली इमारतीइतके आहे.&lt;br /&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/ShxWofP--bI/AAAAAAAABpg/3dvAwVIQebM/s1600-h/IMG_1475.JPG"&gt;&lt;img style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;width: 320px; height: 240px;" src="http://2.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/ShxWofP--bI/AAAAAAAABpg/3dvAwVIQebM/s320/IMG_1475.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5340238511737862578" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;आयसॅक कॅथेड्रल&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;ब्राँझ हॉर्समन अथवा म्योद्निय व्साद्विक&lt;/strong&gt;-शहर ज्यानी वसवल त्या पिटर पहील्याचा हा पुतळा पिटर तिसर्‍याच्या बायकोने म्हणजे कॅथेरीनने वसवला.तीचे मुळ जर्मन होते. १२ वर्षांच्या कारगिरीनंतर हा पुतळा १७८२ साली पुर्ण झाला. हा पुतळा अतिशय प्रसिध्द आहे.यात पिटर घोड्यावर बसलेला आहे आणि त्याच्या घोड्याच्या मागच्या पायांजवळ एक मोठा साप आहे.पिटरच्या आधुनिकतेचा आणि सुधारांचा विरोध करणार्‍या लोकांना हा साप दर्शवतो.तरीही त्या सापाला पायदळी तुडवुन पिटर त्याची वाटचाल पुढे करतोय असे यात दाखवले आहे.ग्रॅनाईटच्या एका मोठ्या खडकावर हा पुतळा उभारण्यात आला आहे.त्या खडकाला Thunder Stone म्हणतात.हा खडक पिटर्सबर्गपासुन ६किमी अंतरावर सापडला होता.तो तिथुन सध्याच्या ठिकाणि आणन्यासाठी २ वर्षांचा कालावधी लागला.काहींच्या मते १५००टन वजन असलेला हा खडक जगातील इतक्या अंतरावर एकसंध हलवण्यात आलेला सर्वात मोठा खडक आहे.रशियातल्या सर्वात प्रसिध्द कवी पुश्किनने १८३३ साली या पुतळ्याला बघुन 'ब्राँझ हॉर्समन' नावाची कविता लिहिली. ही कविता रशियनमधील सर्वात सुंदर कवितांपैकी एक आहे.या सुप्रसिध्द कवितेमुळे हा पुतळा या नावाने ओळखला जाउ लागला.या कवितेत राज्यकर्त्यांच्या आणि सामान्य जनतेच्या गरजा यांच्यातली तफावत दाखवली आहे.जनतेसाठी पुरातुन वाचणे मुश्किल झाले आहे आणि राज्यकर्ते उत्तमोत्तम स्थापत्य बनवण्यात मग्न आहेत असे या कवितेचा नायक म्हणत असतो.&lt;br /&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/ShxW_9kXOCI/AAAAAAAABpo/7MVi9aySMO0/s1600-h/IMG_1482.JPG"&gt;&lt;img style="float:right; margin:0 0 10px 10px;cursor:pointer; cursor:hand;width: 240px; height: 320px;" src="http://1.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/ShxW_9kXOCI/AAAAAAAABpo/7MVi9aySMO0/s320/IMG_1482.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5340238915013392418" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;ब्राँझ हॉर्समन&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;नॉच्नोय पिटेर्बुर्ग अथवा रात्रीचे पिटर्सबर्ग&lt;/strong&gt;-पिटर्सबर्गमधे एक खासीयत ही आहे की येथे नदीवर अनेक छोटेमोठे जवळपास ३४२ पुल आहेत्.या शहराला त्यामुळेही 'उत्तरेकडील व्हेनिस' म्हटले जाते.यातील ११ पुल रात्री १ ते सकाळी ४ पर्यंत उघडतात. हे दृश्य आम्हाला पहायचेच होते.त्यामुळे आम्ही रात्रीच्या पिटर्सबर्ग ची सैर करायचे ठरवले.त्यात रात्री दिसणारे पिटर्सबर्ग बसने दाखवण्यात आले व त्याचबरोबर रात्री १ ते २.३० पर्यंत एका नौकेतुन उघडणारे पुल दाखवण्यात आले. हा अनुभवही छान होता.कारण सर्व शहरातील इमारतींचे ,पुलांचे विविध प्रकारच्या प्रकाश व्यवस्थेचे अतिशय सुंदर दृश्य दिसुन येते.यात आम्ही वासीलेयस्कीय ओस्त्रोव्ह्,स्फिंक्स,१२ विद्यालये या नविन गोष्टी बघितल्या.त्याचबरोबर पिटरचे लाकडी घरही बघितले.जेंव्हा शहरात काहीही नव्हते,तेंव्हा हे पहीले घर बांधण्यात आले होते.आधी ते पिटरच्या उंचीपेक्षाही कमी होते,नंतर त्याची उंची वाढवण्यात आली.त्याचबरोबर १८१७ ची ऑक्टोबर क्रांतीच्या शेवटाची जेथुन सुरुवात झाली ती 'आव्रोरा किंवा Aurora' युध्दनौकाही बघितली.यातुन एक ब्लॅंक शॉट राजवाड्याच्या दिशेने करण्यात आला.जो क्रांतीकारकांना संकेत होता.मग कम्युनिस्ट क्रांतीकारकांनी विंटर पॅलेसमधे शिरुन राजघराण्यातील सर्वांचा खुन केला.त्याचबरोबर रात्री नौकेतुन आम्ही उघडणार्‍या पुलांचे विहंगम दृश्य पाहीले.या सैरेमधे आमची गाईड चांगलीच दैववादी निघाली.तिने शहरातील अनेक इच्छा पुर्ण करणारी स्थळे दाखवली.मी माझ्या पुढील महत्वाच्या परीक्षांची सोय लावायचा प्रयत्न केला.पिटर्सबर्गमधील एक अतिशय छोट्या पण छान असलेल्या पुलाबद्दलही लिहितो.ग्रीफॉन स्टॅत्यु असे त्याचे नाव आहे.यातील पक्ष्याचे पंख सोन्याने मुलामा दिलेले आहेत्.रात्रीतुन पॅलेस स्क्वेअर सर्वात सुंदर दिसते असे मला वाटते.पिटर्सबर्गला जाणार्‍या प्रत्येकाने ही सैर जरुर करावी असे माझे मत आहे.सकाळी ६ वाजता मेट्रो सुरु झाल्यावर आम्ही अतिशय थकलेल्या अवस्थेत होस्टेलमधे पोहोचलो.&lt;br /&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/ShxXRXsO2HI/AAAAAAAABpw/l8kK3wVv6k0/s1600-h/IMG_0173.JPG"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 320px; height: 240px;" src="http://2.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/ShxXRXsO2HI/AAAAAAAABpw/l8kK3wVv6k0/s320/IMG_0173.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5340239214083496050" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;उघडणारे पुल.&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;त्सार्स्कोए सीलो किंवा पुश्किन म्हणजेच राजांचे नगर&lt;/strong&gt;-आद्ल्या रात्री पुर्ण जागल्याने दुसर्‍या दिवशी आम्ही अतिशय थकलेल्या अवस्थेत उशीरा बाहेर पडलो.त्या दिवशी त्सार्स्कोए सीलो अथवा पुश्किन बघायला जायचे होते.येथे ३ महाल आहेत्.पहीला कॅथेरीनचा महाल्,दुसरा आलेक्सांदरचा महाल आणि तिसरा पावेलचा महाल आहे.त्याचबरोबर महालाच्या बाहेर सुंदर बागा आहेत्.आम्ही उशीरा पोहोचल्याने आम्हाला कॅथेरीनचाच महाल पहाता आला.पण हा महाल अतिशय मोठा आणि सुंदर आहे.येथे एक अँबर रुम होती.अतिशय महाग अशा अँबरनी आणि सोन्यानी एक पुर्ण खोली सजवण्यात आली होती.त्याच्या सुंदरतेमुळे त्याला जगातले ८वे आश्चर्यही म्हटले जायचे.अतिशय महाग असे ६ टन अँबर यासाठी वापरण्यात आले होते.दुसर्‍या महायुध्दाच्या काळी नाझी सैन्याने या महालाचा ताबा घेतला होता. नाझींना तेथुन बाहेर हाकलल्यावर अँबर रुममधील अँबर गायब होते.आजपर्यंत हे कळले नाही की ते सर्व अँबर कुठे गेले.त्यानंतर परत ही अँबर रुम बनवण्यात आली आहे.त्याचे फोटो काढायला परवानगी नाही तरीही आम्ही गपचुप काही फोटो काढले.महालासमोरील बागही सुंदर आहे.त्यात अनेक पुतळे आहेत.त्यानंतर आम्ही काही काळ महालापुढील बागेत घालवुन परतलो.&lt;br /&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/ShxXhbEGQJI/AAAAAAAABp4/b1HfYfM4vNU/s1600-h/amazonka.jpg"&gt;&lt;img style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;width: 320px; height: 212px;" src="http://2.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/ShxXhbEGQJI/AAAAAAAABp4/b1HfYfM4vNU/s320/amazonka.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5340239489866809490" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;कॅथेरीनचा महाल&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;पितेर्गोफ&lt;/strong&gt; -नंतरच्या दिवशी दुपारी आम्ही पितेर्गॉफला गेलो. हे शहरापासुन एक तासाच्या अंतरावर आहे.बसने जाताना वाटेत राष्ट्रपतीचा महाल दिसतो.राष्ट्राध्यक्ष जेंव्हा पिटर्सबर्गला येतात तेंव्हा या महालात रहातात्.पितेर्गॉफचे वैशिष्ठ्य म्हणजे तेथे असलेले कारंजे आहेत्.अनेक छोटेमोठे कारंजे येथे आहेत्.त्याचबरोबर पिटरचा महालही आहे.फिनलंडच्या खाडीच्या काठावर हे वसलेले आहे.आम्ही ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी तेथे दुसरे महायुध्द जिंकल्याबद्दलचा विजयदिवस साजरा केला जात होता.तेथे सांस्कृतिक कार्यक्रम आणि आतिषबाजी झाली.येथील मुख्य कारंज्यांचे कॉम्प्लेक्स छान आहे.मध्यभागी सॅमसनने एका सिंहाचा जबडा उघडला आहे असा पुतळा आहे.सिंहाच्या जबड्यातुन एक मोठा कारंजा आहे.रशियाने स्वीडनवर मिळवलेल्या विजयाचे हे प्रतिक आहे.कारण सिंह हे स्वीडनचे कुल-चिन्ह (कोट ऑफ आर्म्स) आहे.मुळ सॅमसनचा पुतळा नाझी जर्मन फौजांनी लुटला होता.त्याचबरोबर याच्या आजुबाजुला अनेक पुतळे आणि कारंजे आहेत्.पिटेर्गॉफची खासीयत ही आहे की त्याच्यातील कारंज्यांना कुठेही पंप लावलेले नाहीत.नैसर्गिक झर्‍यांमधुन पाणी साठवले जाते आणि उंचीच्या फरकामुळे कारंजे बनवण्यात आले आहेत्.सॅमसनचा कारंजा ज्याचे पाणी २० मिटर उंच उडते तो ४ किलोमिटरच्या खास aqueduct ने बनवण्यात आला आहे.पितेर्गॉफमधील पिटरचा महाल व गुहांमधील कारंजेही अप्रतिम आहेत.या दिवशी परतताना आम्हाला पाउस लागला.गडबडीत आम्ही उलट्या दिशेने जाणार्‍या बसमधे चढलो आणि एका तासाऐवजी तीन तास प्रवास केला.मग 'तंदुर' नामक भारतीय रेस्टॉरंटमधे गेलो (कारण आमच्या शहरात भारतीय रेस्टॉरंट नाही).'तंदुर' रेस्टॉरंट हे आमच फसलेल प्रकरण होत. त्या संध्याकाळी आम्ही रहात असलेल्या हॉस्टेलमधे आम्हाला एक पुर्व जर्मनीत रहाणारा जर्मन मनुष्य भेटला.तो बिचारा एकदम भावुक झाला होता कारण त्या दिवशी जर्मनीविरुध्द जिंकलेल्या युध्दाचा उत्सव चालु होता्आ जर्मन असल्याने त्याला त्याच्या देशाला हरवल्याबद्दलचा आनंदही टोचत होता आणि कम्युनिस्टांनी त्यांच्यावर नंतर केलेल्या राज्याचेही दु:ख होते.&lt;br /&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/ShxX0yqGBsI/AAAAAAAABqA/NDFWd92FjKI/s1600-h/IMG_0498.JPG"&gt;&lt;img style="float:right; margin:0 0 10px 10px;cursor:pointer; cursor:hand;width: 240px; height: 320px;" src="http://4.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/ShxX0yqGBsI/AAAAAAAABqA/NDFWd92FjKI/s320/IMG_0498.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5340239822617708226" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;पितर्गॉफ&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;पित्रोपावेल्स्कीय क्रेपस्त किंवा पिटर अ‍ॅण्ड पॉल फोर्ट्रेस&lt;/strong&gt;.-शेवटच्या दिवशी आम्ही पिटर आणि पॉलचा किल्ला बघायला गेलो.हा किल्ला हे पिटरने सेंट पिटर्सबर्गमधे बनवलेली पहीली इमारत होती.त्याची पायाभरणीही त्यानेच केली होती. हा किल्ला एका वेगळ्या बेटावर बांधण्यात आला आहे.त्या बेटाला जॉनच्या पुलाने जोडले जाते्आ पुल लाकडी आहे.१७०३ ते १७४० पर्यंत हा किल्ला बांधला जात होता.पिटरच्या भव्य दरवाज्यातुन किल्ल्याच्या आत जाता येते.या दरवाज्यावर पिटरच्या पराक्रमाच्या कथा कोरलेल्या आहेत.&lt;br /&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/ShxYHCErrAI/AAAAAAAABqI/7HzcsmkMvK0/s1600-h/DSC04929.JPG"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 240px; height: 320px;" src="http://2.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/ShxYHCErrAI/AAAAAAAABqI/7HzcsmkMvK0/s320/DSC04929.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5340240135993404418" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;पिटर आणि पॉलचा किल्ला &lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;पिटरचा विवादास्पद पुतळा&lt;/em&gt;-इतर ठिकाणी जरी पिटरच्या पुतळ्यात त्याला एखाद्या हिरोसारखे बनवले असले तरीही तो दिसायला फारच जेमतेम होता असे ऐतिहासिक पुरावे सांगतात.तो खुपच उंच,लुकडा,इतर शरीराशी तुलना केल्यास फारच लहान डोके असलेला होता.त्याला बघुन शत्रुच नाही तर पिटर्सबर्गचे रहीवासीही घाबरुन जात.त्याचा असा एक पुतळा १९९१ साली बनवण्यात आला व तो येथे बघितला जाउ शकतो.&lt;br /&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/ShxYiOZRT4I/AAAAAAAABqQ/1euhBP-n-Vk/s1600-h/DSC04932.JPG"&gt;&lt;img style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;width: 240px; height: 320px;" src="http://4.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/ShxYiOZRT4I/AAAAAAAABqQ/1euhBP-n-Vk/s320/DSC04932.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5340240603157450626" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;पिटरचा विवादास्पद पुतळा&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;पित्रोपावेल्स्कीय साबोर किंवा पिटर आणि पॉलचे कॅथेड्रल&lt;/em&gt;-किल्ल्याच्या आतमध्ये पिटर आणि पॉलचे एक चर्च आहे.चर्चच्या आतमधे अतिशय सुंदर चित्र्,शिल्प आहेत. हे चर्च सध्या संग्रहालय आहे.येथे रोमानोव्ह राजघराण्यातील लोकांची थडगी आहेत्.त्यात पिटरचे थडगेही आहे.तेथे राजघराण्याचा चित्रमय इतिहासही रंगवलेला आहे.येथे १७६६ साली डच घंटा बसवण्यात आली.येथील घंटागार शहरातील सर्वात उंच ठिकाण आहे.&lt;br /&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/ShxY1yd9UkI/AAAAAAAABqY/x2qrmGhDmL0/s1600-h/DSC04948.JPG"&gt;&lt;img style="float:right; margin:0 0 10px 10px;cursor:pointer; cursor:hand;width: 240px; height: 320px;" src="http://3.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/ShxY1yd9UkI/AAAAAAAABqY/x2qrmGhDmL0/s320/DSC04948.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5340240939258303042" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;पिटर आणि पॉलचे कॅथेड्रल&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;त्रुबेत्स्कोय बास्तीओन&lt;/em&gt; -हे किल्ल्यातील जेल आहे.येथे राजघराण्याचे अनेक विरोधक शिक्षा भोगत असत.त्याचबरोबर माक्सीम गॉर्की,लेनिनचा मोठा भाउ यांनीही येथे शिक्षा भोगलेली आहे.येथुन जवळच तोफा आहेत्.दररोज दुपारी १२ वाजता येथुन एक शॉट उडवला जातो.&lt;br /&gt;&lt;em&gt;पिटर्सबर्गचे संग्रहालय&lt;/em&gt;-हे संग्रहालय पिटर्सबर्गचा ३०० वर्षाचा इतिहास उलगडते.यात अगदी पिटर्स्बर्गमधील जुन्या इमारती,प्लॅन्स,जुनी उपकरण्,शहराची जुनी चित्रे इत्यादी अनेक गोष्टी आहेत.&lt;br /&gt;पिटर आणि पॉलच्या किल्ल्यातुन १९१७ च्या ऑक्टोबर क्रांतीमधे विंटर पॅलेसवर तोफांनी हल्ला करण्यात आला होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शेवटी आम्ही नौकेतुन शहराची शेवटची सफर करुन धावत पळत रेल्वे पकडली.रेल्वे सुटायच्या अगदी दोन्-तीन मिनिट आधी आम्ही तेथे पोहोचलो होतो.सेंट पिटर्सबर्गमधील अनेक महत्वाची ठिकाणे आम्ही पाहु शकलो नाही.५ दिवस पिटर्सबर्ग बघायला कमी पडतात.१५ ते ३० दिवस असतील तर पिटर्सबर्ग व्यवस्थितपणे बघता येथे.पण आमची ही पिटर्सबर्गची यात्रा खुपच सुंदर झाली.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/874569402678296044-577334611841390391?l=gandharvablog.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandharvablog.blogspot.com/feeds/577334611841390391/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=874569402678296044&amp;postID=577334611841390391' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/874569402678296044/posts/default/577334611841390391'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/874569402678296044/posts/default/577334611841390391'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandharvablog.blogspot.com/2009/05/blog-post.html' title='आमची पिटर्सबर्गची यात्रा'/><author><name>Dr.Chinmay Kulkarni</name><uri>http://www.blogger.com/profile/15174639899619103683</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/ShxUwC6GisI/AAAAAAAABo4/eZcon6e3Oho/s72-c/IMG_1024.JPG' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-874569402678296044.post-4388582547757050710</id><published>2009-04-16T15:30:00.000-07:00</published><updated>2009-04-16T16:19:27.859-07:00</updated><title type='text'>रशियातली शिवजयंती</title><content type='html'>&lt;strong&gt;&lt;span class=""&gt;गंगा&lt;/span&gt;-सिंधू-यमुना-गोदा कलशातुन आलया&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;शिवरायाला स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या &lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;धिमी पाउले टाकीत येता रुद्राचा अवतार &lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;strong&gt;अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जयजयकार&lt;/strong&gt; &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;यावर्षीही तिथीप्रमाणे शिवजयंती सारातोव्ह्,रशियातील आमच्या होस्टेलमधे करण्याची ५ वर्षांची प्रथा आम्ही चालु ठेवली.१३मार्च२००९ रोजी संध्याकाळी ७ वाजता हा कार्यक्रम झाला.या कार्यक्रमात शिवरायांची आरती,त्यांचा संक्षिप्त जीवनक्रम,काही कविता,फत्तेखानाची पुरंदरवरची फजिती आणि शाहिस्तेखानावर हल्ला ही कथाकथने,एक भाषण्,'राजा शिवछत्रपती'चे 'इंद्रजीमी जंबपर' व 'हिंदवी राज्य हे आले' ही गाणी झाली. त्याचबरोबर सावळ्या तांडेलांची शिस्त आणि कान्होजी जेध्यांची निष्ठा यावर दोन छोटीसे नाट्यप्रसंग झाले.&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;माझे भाषण येथे पाहु शकता(हे अर्धेच भाषण आहे.मुख्य मुद्दे शुट झालेले नाहीत)&lt;br /&gt;भाग १ -&lt;br /&gt;&lt;object width="425" height="344"&gt;&lt;param name="movie" value="http://www.youtube.com/v/K6WvSeKM4ts&amp;hl=ru&amp;fs=1"&gt;&lt;/param&gt;&lt;param name="allowFullScreen" value="true"&gt;&lt;/param&gt;&lt;param name="allowscriptaccess" value="always"&gt;&lt;/param&gt;&lt;embed src="http://www.youtube.com/v/K6WvSeKM4ts&amp;hl=ru&amp;fs=1" type="application/x-shockwave-flash" allowscriptaccess="always" allowfullscreen="true" width="425" height="344"&gt;&lt;/embed&gt;&lt;/object&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;भाग२-&lt;br /&gt;&lt;object width="425" height="344"&gt;&lt;param name="movie" value="http://www.youtube.com/v/8KLjRJM-nck&amp;hl=ru&amp;fs=1"&gt;&lt;/param&gt;&lt;param name="allowFullScreen" value="true"&gt;&lt;/param&gt;&lt;param name="allowscriptaccess" value="always"&gt;&lt;/param&gt;&lt;embed src="http://www.youtube.com/v/8KLjRJM-nck&amp;hl=ru&amp;fs=1" type="application/x-shockwave-flash" allowscriptaccess="always" allowfullscreen="true" width="425" height="344"&gt;&lt;/embed&gt;&lt;/object&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;गीत-हिंदवी राज्य हे आले रे आले&lt;br /&gt;गायक्-विक्रांत ओव्हळ,लेखक्-शरद मोहरकर&lt;br /&gt;मुळ गीत्-आनंदाच्या गावाला&lt;br /&gt;&lt;object width="560" height="340"&gt;&lt;param name="movie" value="http://www.youtube.com/v/bhhR3UOpGc0&amp;hl=ru&amp;fs=1"&gt;&lt;/param&gt;&lt;param name="allowFullScreen" value="true"&gt;&lt;/param&gt;&lt;param name="allowscriptaccess" value="always"&gt;&lt;/param&gt;&lt;embed src="http://www.youtube.com/v/bhhR3UOpGc0&amp;hl=ru&amp;fs=1" type="application/x-shockwave-flash" allowscriptaccess="always" allowfullscreen="true" width="560" height="340"&gt;&lt;/embed&gt;&lt;/object&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;फोटो येथे बघु शकता-&lt;br /&gt;http://picasaweb.google.ru/chinya1985/Shivjayanti2009#&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/874569402678296044-4388582547757050710?l=gandharvablog.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandharvablog.blogspot.com/feeds/4388582547757050710/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=874569402678296044&amp;postID=4388582547757050710' title='20 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/874569402678296044/posts/default/4388582547757050710'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/874569402678296044/posts/default/4388582547757050710'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandharvablog.blogspot.com/2009/04/blog-post.html' title='रशियातली शिवजयंती'/><author><name>Dr.Chinmay Kulkarni</name><uri>http://www.blogger.com/profile/15174639899619103683</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>20</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-874569402678296044.post-3722645308771592708</id><published>2009-01-23T18:14:00.000-08:00</published><updated>2009-01-24T04:53:49.704-08:00</updated><title type='text'>नेताजी सुभाषचंद्र बोस-एक असामान्य व्यक्तिमत्व</title><content type='html'>&lt;strong&gt;"हम सब मिलकर आगे बढेंगे, तो सिध्दी प्राप्त होगी ही हम अपनी दृष्टी को जितनी अधिक ऊपर की तरफ उठायेंगे ,उतना ही हम भुतकाल के कटु अनुभवोंको भुलते जायेंगे और तब भविष्यकाल पूर्ण प्रकाशयुक्त रुप में हमारे सामने प्रकट होगा."&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;&lt;strong&gt;नेताजी सुभाषचंद्र बोस&lt;/strong&gt; &lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;काल म्हणजे २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती होती . नेताजी सुभाषचंद्र बोस हे इतके महान व्यक्तिमत्व आहे की 'भारताला स्वातंत्र्य कशामुळे/कुणामुळे मिळाले?' या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेतल्यास सर्वात पहिले नाव जर कुणाचे येईल तर ते नेताजींचेच अशी त्यांच्याबद्दलची माहीती मिळवल्यावर माझी खात्री झालेली आहे.पण या इतक्या महान देशभक्ताला आमच्या देशाने कृतघ्नपणे अशी वागणुक दिली की त्याला आपल्या आयुष्यातली शेवटची दशके स्वतःची ओळख लपवत काढावी लागली.&lt;/div&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/SXp55Wlq9bI/AAAAAAAABRE/1GyjHk0rIdg/s1600-h/bose57Subhas+Bose,+Kasturba+Gandhi,+holding+an+umbrella,+and+Miraben+at+Sevagram+in+Wardha+(Maharashtra.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5294678338150528434" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 316px; CURSOR: hand; HEIGHT: 320px" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/SXp55Wlq9bI/AAAAAAAABRE/1GyjHk0rIdg/s320/bose57Subhas+Bose,+Kasturba+Gandhi,+holding+an+umbrella,+and+Miraben+at+Sevagram+in+Wardha+(Maharashtra.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;नेताजी सुभाषचंद्र बोस हे स्वामी विवेकानंदांच्या विचारसरणिने खुप प्रभावित झाले होते.त्यांच्यावर क्रांतिकारकांचाही खुप प्रभाव होता.आपल्या सुरुवातीच्या राजकीय जीवनात ते गांधीजींबरोबर होते.पण गांधीजींच्या कायदेभंगाला त्यांचा जरी पाठींबा होता तरीही अहिंसात्मक मार्गाने स्वातंत्र्य मिळेल यावर त्यांचा विश्वास नव्हता.त्यांच्या मते &lt;strong&gt;'इतिहासात चर्चेतुन कुठलाही फारसा मोठा फरक झालेला नाही.स्वातंत्र्य दिले जात नाही तर ते घेतले जाते.त्याच्यासाठी किंमत द्यावी लागते. आणि ती किंमत म्हणजे रक्त!&lt;/strong&gt;'पण गांधीजींबद्दल सुभाषबाबुंच्या मनात प्रचंड आदरही होता.गांधीजींशी मतभेद झाल्यानंतरही बर्लिनमधुन त्यांनी दिलेल्या भाषणात त्यांनी गांधीजींना 'राष्ट्रपिता' ही उपाधी दिली.गांधीजींना काँग्रेसमधे असताना एकदा सुभाषबाबुंनी ब्रिटीशांविरुध्द राष्ट्रव्यापी चळवळ उभी करण्याची विनंती केली. हिंसाचार होईल असे गांधीजींना वाटल्याने त्यांनी त्यास नकार दिला.काही लोकांनी सुभाषबाबुंना म्हटले की 'तुम्हीच अशी चळवळ उभी का करत नाही?'तर सुभाषबाबु म्हणाले की 'मी जर बोलावल तर २० लाख लोक सहभागी होतील आणि गांधीजींनी बोलावल तर २० कोटी लोक सहभागी होतील्.' गांधीजींची असलेली लोकप्रियता सुभाषबाबुंना माहित होती ते एकदा म्हणाले होते की गांधीजींची सामान्य जनतेत जितकी लोकप्रियता आहे तितकी जगातल्या इतर कुणाला मिळाली असेल असे मला वाटत नाही.गांधीजींच्या उदाहरणावरुन आणि इतर अभ्यासातुन नेत्याची जनतेत असलेली प्रतिमा जनतेला कार्य करण्यास उद्युक्त करण्यास सर्वात महत्वाची असते असे सुभाषबाबुंचे मत झाले असावे असे वाटते. फॉरवर्ड ब्लॉकला भरपुर प्रसिध्दी देण्यासाठी १० महीन्यात सुभाषबाबुंनी १००० सभा पुर्ण देशभरात घेतल्या होत्या.त्यानंतरच्या जर्मनी आणि जपान मधील त्यांच्या वास्तव्यातही त्यांनी यावर भर दिला.त्यांचे वाढदिवस एखाद्या सणासारखे साजरे केले जात्.आपल्या सैन्याला आपल्यावर पुर्ण विश्वास असावा यासाठी ते काळजी घेत.सिंगापुरमध्ये जुलै १९४३ साली दिलेल्या एका भाषणात त्यांनी म्हटले की &lt;strong&gt;"मी हिंदुस्तानाशीच एकनिष्ठ राहिल.मी माझ्या मातृभुमिशी कधीच गद्दारी करणार नाही.मी मातृभुमिसाठीच जगेल तिच्यासाठीच मरेल.मला शिक्षा आणि शारीरीक त्रास देउनही ब्रिटीश मला थांबवु शकले नाहीत.ब्रिटीश मला फितवुही शकत नाहीत आणि मला फसवुही शकत नाहीत. "&lt;br /&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;नेताजींना त्यांच्या आयुष्यात ११ वेळा अटक झाली होती.त्यांचा भारतीय तत्वज्ञानाचा गाढा अभ्यास होता.त्याचबरोबर त्यांनी पाश्चिमात्य विचारांचाही अभ्यास केला होता.त्यांची राजकीय विचारसरणी ही फॅसिझम आणि कम्युनिझम यांचे मिश्रणाची होती.ज्यास त्यांनी 'साम्यवाद' हे नाव दिले होते.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर काही वर्षे तरी authoritarian rule असला पाहिजे असे त्यांचे म्हणने होते.व्यक्तिपेक्षा राष्ट्र महत्वाचे आहे,निस्सीम राष्ट्रवाद अत्यावश्यक आहे असे त्यांचे स्पष्ट मत होते.जरीही फॅसिझमला काही अंशी त्यांचा पाठींबा होता तरीही नाझी आक्रमकता आणि वंशवादास त्यांचा विरोध होता. &lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;.&lt;/div&gt;&lt;div&gt;सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दलही येथे उल्लेख करावासा वाटतो.सध्या नेताजीम्चे अनेक समर्थक डावे असल्याने ते याच्याकडे दुर्लक्ष करतात.पण हा मुद्दा इतिहासाच्या पानांत महत्वाचा आहे.बोस्-सावरकर यांची भेट झाल्यावर सावरकरांनी त्यांना 'ब्रिटीश अधिकार्‍यांचे पुतळे उखडुन वगैरे क्षुल्लक चळवळी करुन ब्रिटीशांना तुम्ही अटक करण्याची आयतीच संधी देत आहात.त्यापेक्षा दुसर्‍या महायुध्दातील भारतीय युध्दकैद्यांची व ब्रिटीशांच्या शत्रूंची मदत घेउन तुम्ही ब्रिटीशांना देशातुन हाकलुन द्यावे.माझ्या नजरेसमोर असे करु शकणारे जे २-३ भारतीय नेते आहेत त्यापैकी एक तुम्ही आहात.' असे सांगितले.यावर सुभाषबाबुंनी नक्कीच विचार करुन ब्रिटीशांच्या तावडीतुन आपली सुटका करुन नंतर जर्मनी व जपानकडुन मदत मिळवली.सावरकर हे भारतातील 'द्रष्टे नेते' आहेत हे नंतर त्यांनी म्हटले.त्याचबरोबर अंदमानात ब्रिटीशांचा पराभव केल्यावर त्यांनी सेल्युलर जेलला भेट दिली व सावरकरांच्या '१८५७ चे स्वातंत्र्यसमर्'या पुस्तकाच्या हजारो प्रती छापुन त्या भारतीयांमध्ये वाटल्या.&lt;/div&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/SXp6c_6TvTI/AAAAAAAABRM/IKmv1NiFgzY/s1600-h/ww209pi9.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5294678950538362162" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 320px; CURSOR: hand; HEIGHT: 210px" alt="" src="http://3.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/SXp6c_6TvTI/AAAAAAAABRM/IKmv1NiFgzY/s320/ww209pi9.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;नेताजी सुटुन काबुल्,मॉस्को नंतर इटली व जर्मनीत गेले.मुसोलीनी आणि हिटलरची त्यांनी भेट घेतली.त्यांची ओळख गुप्त ठेवण्यात आली.Orlando Mazzota ह्या नावाने ते ओळखले जात होते. जर्मनीमध्ये जर्मन सरकारने त्यांना 'Free India Radio' आणि 'Free India Cente'' सुरु करण्यास मदत केली.Free India Center ने 'जय हिंद' हा नारा दिला तसेच 'जन गण मन' हे राष्ट्रगीत बनवले आणि हिंदुस्तानीला राष्ट्रीय भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला.सुभाषबाबुंना 'नेताजी' किंवा Führer ही उपाधी देण्यात आली.जर्मन सरकारच्या मदतीने 'आझाद हिंद सेने'ची स्थापना केली व लष्करी शिक्षण भारतीयांना दिले गेले. सुभाषबाबुंनी स्वतः असे लष्करी शिक्षण घेतले.मार्च १९४२ मध्ये जेंव्हा नेताजी हिटलरला भेटले तेंव्हा त्यांनी भारतातही ब्रिटीशांविरुध्द क्रांतिकारक हल्ला करतील व बाहेरुन जर्मन सैन्य व आझाद हिंद सेना हल्ला करेल असे त्यांनी हिटलरला सुचवले. हिटलरने म्हटले की सशस्त्र असे काही हजारांचे सैन्यही काही लाख निशस्त्र क्रांतिकारकाविरुध्द यशस्वीपणे लढा देउ शकते.नंतर जर्मनीमध्ये हिटलरच्या उपस्थितीत आझाद हिंद सेनेतील सैनिकांना शपथ दिली गेली.त्यामध्ये हिटलरने म्हटले की &lt;strong&gt;"तुम्ही आणि तुमचे नेताजी ज्याप्रमाणे स्वतःच्या देशाला परकीय सत्तेला हाकलुन देण्यासाठी ज्या जिद्दीनी प्रयत्न करता आहात त्यावर मी खुष झालो आहे.तुमच्या नेताजींचे स्थान माझ्यापेक्षाही मोठे आहे.जिथे मी ८कोटी जर्मनांचा नेता आहे तिथे तुमचे नेताजी ४०कोटी भारतीयांचे नेते आहेत.सर्व बाजुंनी ते माझ्यापेक्षा मोठे नेते आणि सेनापती आहेत.मी त्यांना सॅल्युट करतो आणि जर्मनी त्यांना सॅल्युट करते.सर्व भारतीयांचे हे कर्तव्य आहे की त्यांनी सुभाषबाबुंना त्यांचा führer म्हणुन मान्यता द्यावी.मला यात बिल्कुल शंका नाही की सर्व भारतीयांनी हे केले तर लवकरच भारत स्वतंत्र होईल".&lt;/strong&gt; जर्मनीचा रशियाने चांगलाच प्रतिकार केल्याने सुभाषबाबुंनी जपानला जाउन त्यांची मदत घ्यायचे ठरवले आणि १३फेब्र.१९४३ साली ते पाणबुडीने जपानला गेले.&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div&gt;जपानमध्ये रासबिहारी बोस या क्रांतिकारकाने आधीच जपानी सरकारच्या मदतीने भारतीयांचे सैन्य उभे केले होते.नेताजी तिथे पोहोचल्यावर त्या सैन्याचे प्रमुख नेताजींना बनवण्यात आले.जपानच्या पंतप्रधान टोजोला नेताजी भेटले.टोजोने भारतीय स्वातंत्र्यचळवळिला पाठींबा दिला. जपान,सिंगापुर ,बर्मा,शहिद्-स्वराज्(अंदमान्-निकोबार्),इंफाळ येथील नेताजींची भाषणे खुप गाजली.जिथेजिथे ते गेले तिथे तिथे त्यांचे भरभरुन स्वागत झाले.५जुलै १९४३ साली आझाद हिंद सेनेचे त्यांनी नेतृत्व स्विकारले.त्यावेळी त्यात १३००० सैनिक होते.नेताजी म्हणाले की &lt;strong&gt;''आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात अभिमानाचा दिवस आहे.एक वेळ अशी होती की लोक म्हणत होते की ब्रिटीश साम्राज्यात सुर्य कधीच मावळणार नाही.पण मी असल्या गोष्टींवर कधीच विश्वास ठेवला नाही.इतिहासानी मला शिकवले की प्रत्येक साम्राज्य अस्तास जाते.ब्रिटीश साम्राज्याच्या थडग्यावर उभे रहाताना आज लहान मुलालाही याचा विश्वास आहे की ब्रिटीश साम्राज्य आता इतिहासजमा झालेय.या युध्दात कोण जिवंत राहील आणि कोण धारातीर्थी पडेल मला माहीत नाही.पण मला हे नक्कीच माहीत आहे की आपण शेवटी जिंकुच.पण आपले युध्द तेंव्हाच संपेल जेंव्हा ब्रिटिश साम्राज्याच्या दुसर्‍या थडग्यावर म्हणजे दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर आपण परेड करु.हे सैनिकांनो त्यामुळे आपला एकच नारा असला पाहीजे-'चलो दिल्ली ,चलो दिल्ली'.मी नेहमीच असा विचार केला की स्वातंत्र्य मिळवण्यास भारताकडे सर्व गोष्ट्टी आहेत्.पण एक गोष्ट नव्हती,ती म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या सैन्याची.तुम्ही भाग्यवान आहात की भारताच्या पहिल्या सैन्याचे तुम्ही भाग आहात्."&lt;/strong&gt;नेताजींना प्रचंड प्रतिसाद मिळत होता.लोक स्वतःचे सर्वस्व त्यांना अर्पण करत होते.नेताजींनी अल्पावधीत ४५,००० चे सैन्य उभे केले होते.त्यांना आर्थिक पाठींबाही भरपुर मिळत होता.श्रीमंत भारतीयांना नेताजींनी एकदा म्हटले होते की "तुम्ही लोक मला येउन विचारता की मी ५%-१०% मालमत्ता देउ का?पण जेंव्हा आम्ही सैन्य उभे करतो तेंव्हा सैनिकाला सांगतो की तुझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढ्.त्यांना आम्ही सांगु का की तुझ्या रक्ताच्या १०%पर्यंतच लढ म्हणुन्??गरीब माणस त्यांच्या आयुष्याची सर्व कमाई ,फिक्सेड डीपॉझिट्स सर्व काही देशासाठी देत आहेत्.तुम्हा श्रीमंतांपैकी कोणि आहे का जो आपले सर्वस्व देशासाठी अर्पण करेल?".त्यानंतर इंफाळची मोहीम आखली गेली. नेताजी सैन्याला दिल्लीपर्यंत जाण्यासाठी प्रोत्साहित करत होते.इंफाळवर हल्लेही सुरु झाले होते.आझाद हिंद सेनेने १५०० चौरस किमी चा भाग जिंकला होता व २५० मैल आतपर्यंत सैन्य घुसले होते.इंफाळ पडणार असे दिसु लागले.पण एप्रिल १९४४ मध्ये चित्र पालटले आणि मॉन्सुनच्या आगमनाने तर मोहिमेवर पाणी फिरवले.त्याचबरोबर जपानकडुन मदत येणेही बंद झाले.इंफाळची मोहीम ही दुसर्‍या महायुध्दातील सर्वात दुर्दैवी घटनांपैकी एक ठरली.भुक्,रोगराई,मृत्यु ,पाउस यांची ती एक दुर्दैवी कहाणी ठरली. नेताजी तेथेही खंबीर होते.कधीही बॉम्बहल्ला झाला की ते म्हणत &lt;strong&gt;'माझा जीव घेईल असा बॉम्ब अजुन निर्माण झालेला नाही आहे.'&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/SXp7QjTqLSI/AAAAAAAABRU/Bt5OmupwGT0/s1600-h/Subhas-Chandra-8.%208.%20Bose-tokyo-rally-1945.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5294679836213259554" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 320px; CURSOR: hand; HEIGHT: 226px" alt="" src="http://1.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/SXp7QjTqLSI/AAAAAAAABRU/Bt5OmupwGT0/s320/Subhas-Chandra-8.%25208.%2520Bose-tokyo-rally-1945.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या तथाकथित अपघाती मृत्युचे गुढ भारतात अनेक वर्ष होते.पण मुखर्जी कमिशनने दिलेल्या रीपोर्टनंतर हे स्पष्ट झाले आहे की त्यावेळी सुभाषबाबुंचा मृत्यु झाला नव्हता.तैवानने अशा प्रकारचा विमान अपघात झालाच नाही हे स्पष्ट केलेय्.असे म्हटले जाते की नेताजी त्यानंतर रशियात गेले होते.तेथे सायबेरीयात त्यांना ठेवले गेले होते.स्टॅलिनच्या मुलीने दिल्लीत पत्रकारांना हे स्पष्ट केले होते.सर्वपल्ली राधाकृष्णनही नेताजींना तेथे भेटले होते असे म्हणतात.त्यानंतर नेताजी चिनमधे गेले होते.त्यानंतर तिबेटमध्ये त्यांनी संन्यास घेतला.१९५६ मध्ये भारत सरकारने हे मान्य केले की जर नेताजी भारतात आले तर त्यांना 'वॉर क्रिमिनल' म्हणुन ब्रिटनला सोपवले जाईल्.त्यानंतर १० वर्षांनी इंदिरा गांधींनीही तेच सांगितले.या सर्व काळामध्ये अनेक नेताजींच्या सहकार्‍यांनी त्यांना बघितले होते.काही जर्मन अधिकार्‍यांनीही त्यांना बघितले होते.त्यानंतर सुभाषबाबु भारतात आले आणि बरेच लोक असे म्हणतात की ते 'भगवानजी' अथवा 'परदा बाबा' या नावानी रहात असत.आनंदमयी मा,अतुल सेन,लीला रॉय,प्रतिभा मोहन रॉय वगैरेंना भगवानजी भेटले.यापैकी बरेच नेताजींना पुर्वीपासुन ओळखत होते.त्याचबरोबर इतरही अनेक नेताजींच्या साथीदारांनी भगवानजी हेच नेताजी आहेत असे सांगितले.पण नंतर भगवानजींनी अनेकांशी भेट नाकारली.नेहरुंच्या मृत्युच्या वेळीही भगवानजी त्यांना श्रध्दांजली वहायला गेले होते व काही वर्तमानपत्रात तसे फोटोही आले होते.गोळवलकर गुरुजींनीही त्यांच्याशी त्यानंतर पत्रव्यवहार केला होता.जनता पार्टीचे खासदार समर गुहा यांनी शपथेनी सांगितले की नेताजी जिवंत आहेत.आणि त्यांनी अनेकांना तसे फोटोही पाठवले.भगवानजी गुहांवर चिडले आणि परत कधीही त्यांना भेटले नाहीत्.मोरारजी देसाई पंतप्रधान झाल्यावर त्यांनीही विमान अपघातात नेताजींचा मृत्यु झाला हे अमान्य केले.नंतर त्यांनीही 'नेताजी जिवंत आहेत व त्यांनी संन्यास घेतला आहे' असे सांगितले.भगवानजींनी ४ वेळा आपण नेताजी आहोत हे मान्य केले होते.भगवानजींच्या सामानामध्ये नेताजींची जर्मन दुर्बिण व खोसला कमिशनचे सुरेश बोस यांना दिलेले ओरीजिनल समन्सही सापडले.भगवानजी आणि नेताजी दिसायला सारखेच होते असे अनेकांचे मत होते.हस्ताक्षरतज्ञ बी.लाल कपुर यांनी नेताजींचे आणि भगवानजींचे हस्ताक्षर सारखेच आहे असे सांगितले होते त्याचबरोबर नेताजींची पुतणी ललिता बोस यांनीही भगवानजींचे हस्ताक्षर हेच नेताजींचे हस्ताक्षर आहे असे सांगितले.मुखर्जी कमिशन जरी नेताजी विमान अपघातात मारले गेले नाहीत व रेणकोजी मंदिरातील अस्थि त्यांच्या नाहीत असे सांगते तरी पुराव्यांअभावी 'भगवानजी हेच नेताजी आहेत' हे मान्य करत नाही.पण 'हिंदुस्तान टाईम्स्'ने घेतलेल्या शोधानंतर व अनेक नेताजींच्या सहकार्‍यांच्या म्हणन्याप्रमाणे नेताजी हेच भगवानजी होते.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div&gt;नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सर्वात महत्वाचे व्यक्तिमत्व आहे असे मी वर म्हटलेय त्याचे स्पष्टीकरण देतो. नेताजींची इंफाळ मोहिम फसली पण तरीही आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना जेंव्हा भारतात वॉर क्रिमिनल्स म्हणुन आणले गेले तेंव्हा त्यांना जनतेनी प्रचंड पाठींबा दिला.आझाद हिंद सेनेच्या फौजांच्या कर्तुत्वाने ब्रिटीश इंडीयन आर्मीमध्ये एक प्रकारची अपराधीपणाची भावना निर्माण झाली.Commander-in-Chief असलेल्या Claude Auchinleck ने म्हटले की 'भारतीय सैनिकांमध्ये आझाद हिंद सेनेबद्दल आदराची भावना आहे.'त्यानंतर रॉयल इंडीयन अयर फोर्सच्या ५२०० सैनिकांनी आझाद हिंद सेनेच्या जवानांना होणार्‍या शिक्षांच्या निषेधार्थ बंद पुकारला.आणि त्यानंतर हीच बंदाची भुमिका भारतीय सैन्याच्या विविध विभागांमध्ये पसरली.त्याचबरोबर एचएमएस तलवार व जवळजवळ संपुर्ण भारतीय नेव्हीने उठाव केला व युनियन जॅक बर्‍याच जहाजांवरुन उतरवला.त्याचबरोबर मुंबईतील ६,००,०००गिरणि कामगारांनी बंद पुकारला.या व इतर सर्व घटनांकडे ब्रिटीशांचे लक्ष होते. नवनिर्वाचित ब्रिटीश पंतप्रधान क्लिमेंट ऍटली यांनी ब्रिटनच्या संसदेत हे स्पष्ट केले की 'ब्रिटीश भारतीय सैन्य आता काही ब्रिटीश सत्तेच्या ऐकण्यात राहीलेले नाही.त्यामुळे कधीही हे संपुर्ण सैन्य ब्रिटीशांच्या विरुध्द जाउ शकते.व दुसरीकडुन भारतात सैन्य पाठवणे शक्य नाही.त्यामुळे भारताला स्वातंत्र्य देणे ब्रिटनला भाग आहे.'डॉ.आर्.सी.मुजुमदार यांच्या 'हिस्टरी ऑफ बेंगाल' पुस्तकाला कलकत्ता हायकोर्टाच्या न्यायाधिशांनी एक पत्र पाठवले होते ज्यात त्यांनी सांगितले की जेंव्हा ते राज्यपाल होते तेंव्हा पंतप्रधान ऍटलींशी त्यांची कलकत्त्यात भेट झाली.त्यावेळी चक्रवर्तींनी 'गांधीजींच्या 'भारत छोडो' आंदोलनाचा भारताच्या स्वातंत्र्य देण्यात किती वाटा आहे' असे ऍटलींना विचारल्यावर ऍटलींनी उत्तर दिले 'मि-नि-म-ल'.यावरुन हे स्पष्ट होते की आझाद हिंद सेनेच्या उदाहरणाने ब्रिटीश इंडीयन सैन्य आपल्या ऐकण्यात राहीलेले नाही हे ब्रिटीशांना कळल्याने भारताला स्वातंत्र्य मिळाले.त्यामुळे साहजिकच नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत सर्वात महत्वाचे योगदान दिल्याचे श्रेय द्यावेच लागेल व त्यांना अशा प्रकारचे सैन्य उभे करणास प्रोत्साहित करणार्‍या स्वा.सावरकरांचे अप्रत्यक्ष योगदान देण्याचे श्रेयही द्यावेच लागेल. कुशल वक्तृत्व्,त्यातुन सैन्याला आपले सर्वस्व देउन धाडस करण्याची प्रेरणा देण्याचे कौशल्य नेताजींमध्ये होते.लेखाचा शेवट नेताजींच्या सिंगापुरमधील एका भाषणाच्या ओळींनी करतो.त्यांचा धिरगंभीर आवाज्,त्यातील हृदयाला भिडणारी भाषा यामुळे आजची परीस्थिती पुर्णपणे वेगळी असुनही अंगावर काटा उभा रहातो. आपल्या देशासाठी रक्त द्या असे सांगताना नेताजी म्हणतात &lt;strong&gt;"इस रास्तेपर हमें अपना खुन बहाना हैहमै कुर्बानी खाना है सब मुश्किलोंका सामना करना है.आखिरमें कामयाबी मिलेगी इस रास्तेमें हम क्या देंगे?हमारे हातमें है क्या?हमारे रास्तेमें आयेगी भुक,प्यास,तक्लिफें,मुसिबतें..मौत!!कोई नहीं कह सकता है जिन लोग इस जंग मै शरीक होंगे ,उनमेंसे कितने लोग निकलेंगे..जिंदा रहकरकोई बात नहीं है...हम जिंदा रहेंगे या फिर मरेंगे...कोई बात नही है सही बात यह है,आम बात यह है के आखिरमें हमारी कामयाबी होगी...हिंदुस्तान आझाद होगा!!!&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;/strong&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;div&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div&gt;चिन्मय कुलकर्णी&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/874569402678296044-3722645308771592708?l=gandharvablog.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandharvablog.blogspot.com/feeds/3722645308771592708/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=874569402678296044&amp;postID=3722645308771592708' title='15 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/874569402678296044/posts/default/3722645308771592708'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/874569402678296044/posts/default/3722645308771592708'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandharvablog.blogspot.com/2009/01/blog-post_23.html' title='नेताजी सुभाषचंद्र बोस-एक असामान्य व्यक्तिमत्व'/><author><name>Dr.Chinmay Kulkarni</name><uri>http://www.blogger.com/profile/15174639899619103683</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/SXp55Wlq9bI/AAAAAAAABRE/1GyjHk0rIdg/s72-c/bose57Subhas+Bose,+Kasturba+Gandhi,+holding+an+umbrella,+and+Miraben+at+Sevagram+in+Wardha+(Maharashtra.jpg' height='72' width='72'/><thr:total>15</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-874569402678296044.post-4047700724617064774</id><published>2009-01-07T18:36:00.000-08:00</published><updated>2009-01-07T19:24:10.166-08:00</updated><title type='text'>गांधीजींची अहिंसा-उपयुक्तता आणि मर्यादा</title><content type='html'>"&lt;strong&gt;There are many causes that I am prepared to die for but no causes that I am prepared to kill for.&lt;/strong&gt;&lt;strong&gt;"&lt;/strong&gt; &lt;div&gt;&lt;strong&gt;महात्मा गांधी&lt;/strong&gt;&lt;br /&gt;केदार जोशीनी अहींसा म्हणजे काय असा प्रश्न विचारला त्यानंतर गांधीजींची अहिंसा म्हणजे काय याचा मी शोध घेतला.गांधीजी म्हणतात की त्यांना एकच मार्ग माहीत आहे आणि तो म्हणजे अहिंसेचा(passive resistance).गांधीजींनी अहिंसेची प्रेरणा कस्तुरबा गांधींकडुन घेतलेली होती.गांधीजींची एखादी गोष्ट कस्तुरबांना पटत नसली तर त्या गांधीजींनी दिलेल्या त्रासाला सहन करत पण विरोधही करत.यातुन गांधीजींचे मन बदलले आणि बायकोवर हुकुम चालवायची त्यांची विचारसरणि कशी चुक होती हे त्यांना कळुन चुकले.पुढे विविध प्रकारच्या परीस्थितींमधुन गेल्यानंतर गांधीजींनी अहिंसा हाच एकमेव मार्ग आहे हे पक्के केले.गांधीजींच्या मते अहिंसा हा मनुष्याचा स्थायीभाव आहे.जे देश आणि समाज अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करतात त्यांनी आत्मसन्मान सोडुन बाकी सगळ्याचा त्याग करायला शिकायला हवे.त्यामुळेच अहिंसा हे कुठल्या भित्र्या माणसाचे नाही तर उलट धाडसी माणसाचे लक्षण आहे असे गांधीजी म्हणतात.शिवाय गांधीजींची अहिंसेची शिकवणुक सर्वांनाच पाळणे शक्य असते.त्यासाठी शरीरयष्टी,हत्यारे,साधनसामग्री यांची कशाचीच आवश्यकता नसते.त्यामूळे गांधीजींची ही अहिंसात्माक चळवळ भारतातील सामान्य जनतेत प्रचंड लोकप्रिय झाली.त्याचबरोबर गांधीजींनी सत्याला पण खुप महत्व दिले.ते म्हणतात की इतर सर्व गोष्टींपेक्षा माझे प्रेम अहिंसेच्या तत्वावर आहे.जर अहिंसेच्या तत्वाइतके कशावर माझे प्रेम असेल तर ते आहे सत्यावर.गांधीजी अहिंसा आणि सत्यामध्ये फ़रक बघत नसत.तर अहिंसा हे साधन आहे व सत्य हे साध्य आहे.त्यामुळे जर आपण साधनांची काळजी घेतली तर आपण साध्यापर्यंत पोहोचणारच यात काही शंका नाही असे गांधीजींचे मत होते. &lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/SWVnQDuR58I/AAAAAAAABPY/grN99_wZy-E/s1600-h/gandhisalt.JPG"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5288746862991501250" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 279px; CURSOR: hand; HEIGHT: 320px" alt="" src="http://1.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/SWVnQDuR58I/AAAAAAAABPY/grN99_wZy-E/s320/gandhisalt.JPG" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/SWVnQDuR58I/AAAAAAAABPY/grN99_wZy-E/s1600-h/gandhisalt.JPG"&gt;&lt;/a&gt; &lt;/div&gt;&lt;div&gt;आता मुख्य प्रश्न असा आहे की गांधीजींना कुठल्या परीस्थितीमध्ये हिंसा मान्य होती?म्हणजे एखाद्या ठिकाणी अन्याय होत आहे तिथे जर हिंसेशिवाय अन्याय रोखताच येत नाही तर हिंसा केलेली ठिक आहे का?यावर &lt;strong&gt;गांधीजींचे उत्तर आहे की हिंसा कुठल्याच ठिकाणी बरोबर नाही.&lt;/strong&gt;गांधीजी फ़क्त एकाच परीस्थितीत हिंसा ठिक आहे ते सांगतात.ती परीस्थिती म्हणजे जर भित्रटपणा किंवा हिंसेतील एकाची निवड करायची असल्यास.गांधीजी म्हणतात अहिंसा हे धैयवान माणसाच लक्षण आहे ,भित्र्या माणसाचे नाही.भित्रटपणापेक्षा हिंसा बरी.पण कुठल्याही इतर ठिकाणि हिंसा त्यांना मान्य नाही.गांधीजींचा विरोध करताना त्यांची हिंसा हिटलर,स्टॅलिन यांच्यासमोर चालणार नाही असे म्हणतात पण गांधीजी म्हणतात की त्याही ठिकाणी अहिंसा हाच मार्ग आहे.गांधीजींनी ज्यु लोकांचा नाझी नरसंहार करत होती तेंव्हा सांगितले होते की ज्युंनी पण अहिंसात्मक मार्गानेच प्रतिकार करावा.ज्युंनी जर्मनीला सोडुन जाण्यास नकार द्यावा आणि त्यांच्याविरुध्द होणाया अन्यायासही विरोध करावा.वेळ पडल्यास स्वत:चा जीवही त्यांना अर्पण करावा.त्यामुळे कुठल्याही परीस्थितीत हिंसा गांधीजींना मान्य नव्हती.&lt;strong&gt;'यंग इंडीया’ मधील एका प्रकाशनात गांधीजींनी गुरु गोविंद सिंग,शिवाजी महाराज,राणा प्रताप,रणजित सिंग,लेनिन,डे वालेरा,केमालपाशा या सर्वांना 'misguided patriot' म्हटले होते.&lt;/strong&gt;गांधीजींची हीच विचारसरणी भगत सिंग व इतर क्रांतिकारकांबद्दल होती.ते म्हणत की "भगत सिंगने हिंसेचा मार्ग देशभक्तीतुन घेतला.त्याच्या शौयापुढे आपण हजार वेळा नतमस्तक व्हावे पण त्याचा मार्ग चुकीचा होता.आपल्या देशात लाखो लोक दुर्बल आहेत.अशा ठिकाणी जर आपण न्याय खुनाच्या तत्वावर करणार असु तर आपली परीस्थिती फ़ार भयानक होईल.हिंसेचा धर्म आपण बनवल्यास आपलेच लोक आपल्याच अन्यायाचे लक्ष्य होतील."गांधीजींचा क्रांतीकार्याला विरोध एका अजुन कारणाने होता जो म्हणजे आपल्या देशाची मानसिकता.गांधीजी म्हणत की आपला देश म्हणजे तुर्की,आयरलंड किंवा रशिया नाहीये.त्यामुळे तिथल्या परीस्थितीत आणि आपल्या परिस्थितीत खुप फ़रक आहे.शिवाय क्रांतिकार्याला मास बेस नव्हता त्यामुळे ही क्रांति मासेस साठी काय करु शकेल असाही गांधीजींचा प्रश्न होता. याबाबत विचार केल्यास असे कळते की गांधीजी आपल्या अहिंसेच्या तत्वाबद्दल प्रमाणिक होते.हल्ली गांधीजींच नाव घेउन चालणारी माणसे त्यांच्या विचारांबरोबर प्रामाणिक नसतात.पण &lt;strong&gt;गांधीजी आपल्या पुर्ण अहिंसेच्या तत्वाशी प्रामाणिक होते.त्यासाठी इतर ऐतिहासिक नायकांच्या तत्वांना विरोध करणे गांधीजींनी टाळले नाही.&lt;/strong&gt;पंजाबमध्ये शिख समुदायामध्ये गांधीजींनी व्यक्त केलेल्या गुरु गोविंद सिंगांच्या मताबद्दल नाराजी होती.गांधीजींना शिखांनी किर्पाण धारण करणेही आवडत नसे.&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;गांधीजींच्या मते अहिंसा हा मनुष्याचा स्थायीभाव असल्याने त्याने प्रश्न सुटतात तर हिंसेने प्रश्न अधिक बिकट होत रहातात्.त्याचबरोबर अहिंसेने मनुष्यात बदल होतो,मनुष्याचा आजार बरा होतो व तो अन्याय करणे सोडतो.अहिंसा मनुष्यामनुष्यामधले परस्परप्रेमाचे नाते पक्के करते.त्यामुळे ब्रिटीशांविरुध्द लढतानाही गांधीजींचे ब्रिटीश जनतेवर तितकेच प्रेम होते जितके भारतीय जनतेवर होते.या दृष्टीने विचार केल्यास गांधीजींची अहिंसेची विचारसरणी संपुर्ण जगासाठी आदर्श ठरते.सध्याचे असणारे अनेक जागतिक बिकट प्रश्न परस्पर सहकार्याने व परस्पर प्रेमाने सुटु शकतील असे वाटते.शिवाय गांधीजींचा अहिंसात्मकरीत्या सत्याग्रह करण्याचा मार्ग त्या काळातील परीस्थितीनुसार भारतीय जनतेस रुचणारा होता.त्यामुळे गांधीजींनी स्वातंत्र्याची चळवळ सामान्य जनतेपर्यंत नेली व त्या चळवळीला उदंड प्रतिसाद मिळवुन दिला.सशस्त्र लढ्याचा मार्ग आपल्या भारतीय जनतेला रुचणारा नव्हता असे आपण म्हणु शकतो.कारण त्याला आवश्यक असणारी त्यागाची भावना त्या काळातील सर्वसामान्य भारतीय जनतेत नव्हती.सावरकर म्हणतात की मातॄभुमिसाठीची लढाई म्हणजे सतीचे वाण आहे.पण गांधीजींचा मार्ग सोपा होता.कायद्याला विरोध करत २-४ लाठ्या खाण आणि जेलमध्ये जाण त्या काळातील सामान्य जनतेला जास्त सोप होतं. गांधीजींच्या अहिंसेबद्दल अजुन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की निर्बल आणि हतबल माणसाला त्या पध्दतीने अन्यायाचा प्रतिकार करण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच नाही.&lt;strong&gt;त्याचमुळे भगत सिंग्,स्वातंत्र्यवीर सावरकर व इतर क्रांतिकारकांनीही आपल्या तुरुंगवासात होणार्‍या अन्यायाविरुध्द अहिंसात्मक सत्याग्रहाचा व उपोषणाच्या मार्गाचा अवलंब केलेला दिसतो.&lt;/strong&gt;म्हणजे गांधीजींच्या मार्गाचे जे कट्टर विरोधक होते तेसुध्दा दुसरा कुठला उपाय नसल्यावर त्याच गांधीजींच्या मार्गाचा अवलंब करतात.&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;गांधीजींच्या मार्गाचा एक मुद्दा हा की जर सरकार अन्याय करत असेल ,सरकारकडे कितीही मोठी शस्त्र असु देत पण जर संपुर्ण जनतेनीच सविनय कायदेभंग केल्यास सरकारला अन्यायी राज्य करणे अशक्य आहे. हे म्हणजे सरकारची शक्तीच काढुन घेतल्यासारखे आहे.तुम्ही काहीही कायदे करा पण आम्ही ते अन्याय्य कायदे पाळणारच नाही पण आम्ही तुमच्यावर हल्लाही करणार नाही.अशा परीस्थितीत सरकार काय करेल?पण जेंव्हा समाजच आपापसात रक्तपात करायला उठतो तेंव्हा अहिंसेची चळवळ कितपत यशस्वी ठरु शकते हाही प्रश्नच आहे.दुसरी गोष्ट म्हणजे हिटलर्,स्टॅलिन,लादेन यांच्यासारख्या कृर राज्यकर्त्यांसमोर हा मार्ग फारसा प्रभावी ठरेल असे वाटत नाही.कारण हे आपल्या मार्गावर एका मोठ्या विचाराने आलेले असतात्.त्यांच्या हिंसेमध्ये त्यांना अन्यायाचा लवलेशही दिसत नसतो.शिवाय अहिंसेचा मार्ग एखाद्या व्यक्तीमध्ये परीवर्तन नक्कीच घडवु शकतो पण पुर्ण समुहात परीवर्तन घडवु शकतो काय्?मला वाटत एकाच वेळी नाही घडवु शकत्.मग दहशतवादासारखी समस्या यातुन सुटु शकते काय?याचेही उत्तर बर्‍यापैकी नकारात्मकच आहे.कारण तुम्ही एका कसाबला बदलाल तर दुसरा निर्माण होईल आणि तो रक्तपात घडवील्.त्याला बदलाल तर अजुन एक उभा राहील.म्हणजे ज्या समाजावर अन्याय होतोय त्याला सतत रक्तपातच सहन करावा लागेल्.शिवाय तुम्हाला तुमचा शत्रु माहीत असल्यास त्याचे मनपरीवर्तन तुम्ही करु शकता पण तुम्हाला तुमचा शत्रुच माहीत नाही तर तुम्ही काय कराल?&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;परीस्थितीच्या अनुसार हिंसा&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;आपण एखाद्या परीस्थितीमध्ये हिंसा बरोबर आहे का याचा विचार करु.स्वातंत्र्यवीर सावरकर याच्याबद्दल आग्रही आहेत्.ते म्हणतात की &lt;strong&gt;'सापेक्ष अहिंसा हा सद्गुण आहे तर पुर्णपणे अहिंसा हा गुन्हा आहे'&lt;/strong&gt;.सावरकरांचे मत स्पष्ट होते.तुम्ही जोपर्यंत हिंसा करता आहात तोपर्यंत आम्ही त्याचा प्रतिकार हिंसेनेच करणार.ते म्हणतात की सद्गुण अथवा दुर्गुण हे मुलतः फक्त गुण असतात्.परिस्थिती त्यांना सद्गुण अथवा दुर्गुण ठरवते.त्यामुळे परिस्थितीनुसार ठरवा.सगळ जग शस्त्र टाकुन परस्परप्रेमास तयार असेल तर आम्हीही आमची राष्ट्रभक्ती टाकुन देउ व त्यांना मिठी मारु.पण जर सगळे जग लढाईसाठी तयार होत असेल तर आम्हीही स्वतःची तयारी करु.आम्हीच अन्याय सहन का करावा?तो होउ नये म्हणुन आम्ही शस्त्रास्त्रांची नक्कीच मदत घेउ.ते जेंव्हा आक्रमक आहेत तेंव्हा आम्ही आक्रमक न बनल्यास ती आत्महत्या ठरेल असे सावरकरांचे मत होते.आततायी बळ हा अत्याचार आहे तर आततायांचा प्रतिकार करणारे बळ हा नक्कीच सदाचार आहे.आता पुढे विचार करताना आपण शिवाजी महाराजांचा विचार करु.शिवाजी महाराजांनीही सशस्त्र मार्गानेच स्वराज्य उभारले व जनतेवरचा अन्याय दुर केला.शिवाजी महाराजांनी तलवार उचलली नसती तर औरंगजेबाविरुध्द स्वराज्य निर्माण करता आले असते का?मला वाटते की ते शक्य नव्हते.शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करुन एका आदर्श राज्याचे उदाहरण दिले.सामान्य जनतेचे जमिनदारीसारख्या अन्याय्य पध्दतीपासुन सुटका केली.परधर्माबद्दल आचार कसा असला पाहीजे,स्त्रीया,वृध्द्,धर्मपुरुष यांच्याशी आदर्श व्यवहार कसा असला पाहीजे हे ही दाखवले.मग अशा प्रकारचे स्वराज्य व सुराज्य निर्माण करण्यास शस्त्राची मदत घेतल्यास काय चुकले?माझ्यामते तो मार्ग बरोबरच होता.गुरु गोविंद सिंग पण परिस्थितीला अनुसरुन हिंसा करण्याचा पुरस्कार करतात.ते झफरनामामध्ये म्हणतात की &lt;strong&gt;'जेंव्हा इतर सर्व मार्ग बंद होतात तेंव्हा शस्त्र हातात घेणे बरोबर आहे.'&lt;/strong&gt;त्यामुळेच तलवारीलाच ते दुर्गा म्हणतात व तीच आपल्याला विजय &lt;a href="http://3.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/SWVpfb1KsdI/AAAAAAAABPg/rlG_0EP7zmc/s1600-h/Guru+Gobind+Singh+Ji.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5288749326184133074" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 15px; CURSOR: hand; HEIGHT: 9px" alt="" src="http://3.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/SWVpfb1KsdI/AAAAAAAABPg/rlG_0EP7zmc/s200/Guru+Gobind+Singh+Ji.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;प्राप्त करुन देईल असेही सांगतात्.&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/SWVq2nNdY1I/AAAAAAAABPo/Fn1d4QwVH_s/s1600-h/Guru+Gobind+Singh+Ji.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5288750823887430482" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 277px; CURSOR: hand; HEIGHT: 320px" alt="" src="http://3.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/SWVq2nNdY1I/AAAAAAAABPo/Fn1d4QwVH_s/s320/Guru+Gobind+Singh+Ji.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;गुरु गोविंद सिंग तलवारीचा वापर आक्रमणासाठी करायचा नाही तर स्वसंरक्षणासाठी करायचा असे सांगतात.&lt;strong&gt;किर्पाण जे शिखांचा पाच ककारांसाठी आहे ते अहिंसेचे साधन मानले गेलेले आहे.&lt;/strong&gt;कारण हिंसा थांबवणे हे अहिंसेचे सुत्र शिख धर्म मानतो.त्यामुळे दुर्बलावर होणारी हिंसा रोखण्यासाठी जेंव्हा इतर सर्व मार्ग असफल होतात तेंव्हा किर्पाणचा वापर शस्त्र म्हणुन करणे हीच अहिंसा आहे असे शिख मानतात.त्यामुळे सत्य व तलवार हे एकत्र असल्यास ते न्याय्य आहे व ती अहींसाच आहे .अन्यायाविरुध्द लढण्यासाठी तलवार वापरणे फक्त बरोबरच नाही तर तेच न्याय्य आहे असे गुरु गोविंद सिंग सांगतात.कृर व्यक्तींच्या अन्यायापासुन निर्बल जनतेचे शस्त्राच्या सहाय्याने रक्षण न केल्यास हिंसा वाढण्याची शक्यता जास्त असते.त्यामुळे तेथे शस्त्र उचलणे आवश्यकच आहे असेही गुरु गोविंद सिंग सांगतात.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;निष्कर्ष??&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;दोन्ही बाजुंचा वस्तुनिष्ठ विचार केल्यास नक्की बरोबर काय आहे हे ठरवणे अवघड होते.कारण गांधीजींचे &lt;strong&gt;"An eye for an eye makes the whole world blind."&lt;/strong&gt;हे मतही बरोबर आहे.शिवाय कुठली हिंसा न्याय्य व कुठली अन्याय्य यातील सीमारेशा वास्तविक हिंसाचाराचा विचार करताना पुसट होतात्.शिवाय आपल्याबरोबर आता ते धर्मगुरुही नाहीत.त्याचबरोबर एकच गोष्ट वेगवेगळ्या लोकांना न्याय्य अथवा अन्याय्य वाटु शकते.आता अमेरीकेने इराकवर हल्ला केला हे अमेरीकन्सना न्याय्य वाटते तर इराक्यांना अन्याय्य वाटते.एका जनसमुहाचा क्रांतिकारक दुसर्‍या जनसमुहाचा दहशतवादी असतो.शिवाय आधुनिक संहारक शस्त्रास्त्रांचा विचार केल्यास शस्त्रांचा प्रयोग हा कुणाना कुणावर तरी अन्याय करतच असतो.कारण या शस्त्रास्त्रांमुळे होणारी मनुष्यहानी अनेकदा सामान्य्,निर्बल जनतेचेच जीव घेताना दिसते.त्यामुळे तो हिंसाचार आपोआपच अन्याय्य ठरतो.सर्वच राष्ट्रांचे सम्हारक शस्त्र एक दिवस संपुर्ण मनुष्यजातीलाच संपवतील का??का उलट ही संहारक शस्त्रे युध्द रोखण्यासाठी उपयोगी ठरतील्.उदा.भारत्-पाक युध्द व्हायची परिस्थिती बर्‍याचदा आली पण दोघांनीही अण्वस्त्र वापरली जातील म्हणुन युध्द टाळले.मग असे असेल तर अण्वस्त्रांमुळे अहिंसेला मदत झाली असे म्हणावे का??आणि जर जगातले सर्वच राष्ट्र युध्दाची तयारी करत असतील तर आपणच युध्दविरोधी भुमिका घेउन असे काय साध्य होणार आहे??याने हिंसा तर थांबणार नाहीच पण आपला तोटाही होईल्.जर असे असेल तर आपणच ही वाट का धरावी??ओशो म्हणतात की युध्द हा मनुष्याचा स्थायीभाव आहे.युध्द हे नेहमीच मनुष्याबरोबर राहिलेले आहे.त्यामुळे युध्द चुकीचे आहे म्हणनेच चुक आहे.त्यामुळे न्याय -अन्याय याचा फारसा विचार न करता आपण युध्दाकडे सकारात्मक दृष्ट्या पहावे का??मला वैयक्तिक दृष्ट्या सर्व गोष्टींचा विचार केल्यास सावरकरांचे प्रतिकार म्हणुन हिंसेचे तत्व योग्य वाटते.वाचकांनी या शेवटच्या परीच्छेदामधील प्रश्नांची त्यांची उत्तरे जरुर कळवावीत.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;div&gt;चिन्मय कुलकर्णी&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/874569402678296044-4047700724617064774?l=gandharvablog.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandharvablog.blogspot.com/feeds/4047700724617064774/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=874569402678296044&amp;postID=4047700724617064774' title='26 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/874569402678296044/posts/default/4047700724617064774'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/874569402678296044/posts/default/4047700724617064774'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandharvablog.blogspot.com/2009/01/blog-post.html' title='गांधीजींची अहिंसा-उपयुक्तता आणि मर्यादा'/><author><name>Dr.Chinmay Kulkarni</name><uri>http://www.blogger.com/profile/15174639899619103683</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/SWVnQDuR58I/AAAAAAAABPY/grN99_wZy-E/s72-c/gandhisalt.JPG' height='72' width='72'/><thr:total>26</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-874569402678296044.post-6354435852862691257</id><published>2008-11-04T02:07:00.000-08:00</published><updated>2008-11-04T02:41:36.217-08:00</updated><title type='text'>जात्युच्छेदन आणि हिंदुत्व: सावरकर, संघ आणि शिवसेना.</title><content type='html'>खालील लेख हितगुज ऑनलाईन दिवाळी अंक २००८ मधे प्रसिध्द झालेला आहे.&lt;br /&gt;-------------------------------------------------------------------------------------------------&lt;br /&gt;तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधुबंधू&lt;br /&gt;तो महादेवजी पिता आपुला चला तया वंदू&lt;br /&gt;&lt;strong&gt;उभयांनी दोष उभयांचे खोडावे &lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;द्वेषासी दुष्ट रुढींसी सोडावें &lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;सख्यासी आईच्यासाठी जोडावें &lt;/strong&gt;&lt;br /&gt;स्वातंत्र्यवीर सावरकर&lt;br /&gt;&lt;br /&gt;वरील ओळींमधून सावरकर 'समस्त हिंदू एकमेकांचे बंधू आहेत' हे सांगतात पण हिंदू समाजास लागलेला सर्वात मोठा शाप म्हणजे 'जात' आहे. जर समस्त हिंदू बंधूंची एकजूट करायची असेल तर ही 'जात' संपवणे आवश्यक आहे. आणि हिंदूंची एकजूट करणे हेच हिंदुत्वाचे लक्ष्य आहे. मग हिंदुत्वाचा एल्गार करणार्‍या सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवसेना या हिंदुत्ववाद्यांनी याबद्दल काय भूमिका घेतली व काय कार्य केले याचा थोडासा विचार करु.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;स्वातंत्र्यवीर सावरकर&lt;/strong&gt;&lt;br /&gt;'हिंदुत्व' हा शब्दच ज्यांनी दिला आणि आधुनिक हिंदुत्व ज्यांनी एका अर्थाने सुरु केलं त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जात्युच्छेदनामध्ये सर्वात मोठे योगदान आहे. ज्या काळात देशात अस्पृश्यता होती, देशावर अनेक अंधश्रध्दा, कालबाह्य रुढी-परंपरांचा प्रभाव होता तेव्हा सावरकरांसारख्या अस्सल बुद्धिवाद्याने, विज्ञानवाद्याने आणि हिंदुत्ववाद्याने त्यावर अखंड प्रहार केले. आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखावेल म्हणून त्यांनी ते विचार मांडणे सोडले नाही. त्यांनी रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. त्यांनंतर सर्वांसाठी 'पतित पावन मंदिर' सुरू केले व सर्वांसाठी भोजनालय ही सुरू केले. या सर्वांमुळे सनातनी ब्राह्मण भडकले व सावरकरांना 'धर्मद्रोही' ठरवून 'त्यांना पेशवाई असती तर हत्तीच्या पायाखाली दिले गेले असते' असा ठराव मांडला. त्यावर ३००० ब्राह्मणांनी सह्या केल्या. सावरकरांनी त्यावर 'शिवशाहीत अथवा, पहिल्या बाजीरावाच्या पेशवाईत आमच्यासारख्या हिंदू संघटकांना हत्तीच्या पाठीवरील अंबारीत मिरवले जाण्याचाच संभव अधिक होता' असे सडेतोड उत्तर दिले. 'भटशाही' संपवण्यासाठी पूजा, पाठ, गौरी, गणपती, सोयरसुतक, संक्रांत, दिवाळी, दसरा, द्वादशी यांना भटास बोलावू नका असे सांगितले. त्याचबरोबर काशीतील ब्राह्मण महासंमेलनाची तुलना त्यांनी माकडांशी केली. त्यात 'काशीत दोन महासंमेलने भरली - एक माकड महासंमेलन आणि दुसरे भाकड महासंमेलन. माकडे परिवर्तनीय तरी आहेत. पण सनातनी तर काळ, वेळ, परिस्थिती या गोष्टीच बघत नाहीत. अशा वागण्यामुळे निदान काशीच्या भाकड महासंमेलनातील पंडित हे तरी माकडांची विकसित श्रेणी नसून तेथील माकडेच त्या पंडितांची विकसित श्रेणी आहे हे म्हणणे क्रमप्राप्त आहे' असे लिहित त्याची खिल्ली उडवली. पण अजूनही अशी 'महासंमेलने' आपल्याकडे आयोजित होत आहेत आणि ती करण्यात अनेकांना 'गर्व' आहे यावरून सावरकरांना अपेक्षित असलेला समाज किती दूर आहे हे लक्षात येते. जाती मोडण्यासाठी ब्राह्मणांनीच पुढे यावे हे ही त्यांनी सांगितले.&lt;br /&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/SRAiOj0G26I/AAAAAAAABOQ/Q9wsgdlwdBQ/s1600-h/sahabhojan.JPG"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5264745597923416994" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 255px; CURSOR: hand; HEIGHT: 192px" alt="" src="http://3.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/SRAiOj0G26I/AAAAAAAABOQ/Q9wsgdlwdBQ/s200/sahabhojan.JPG" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सावरकरांनी अतिशय स्पष्ट शब्दात जातीव्यवस्थेवर हल्ला केला. अनुवंशात जातीचे मूळ आहे. त्या मुळावरच सावरकरांनी हल्ला चढवत अनुवंश हा आचरटपणा आहे, जर ब्राह्मणाच्या घरी 'ढ'जन्मला तर त्याला 'ढ'च म्हटले पाहिजे आणि जर शुद्रात 'ज्ञ' निघाला तर त्याला 'ज्ञ'च म्हटले पाहिजे, मग त्याचा बाप, आजा अथवा पणजा 'ढ' असो की 'ज्ञ' असो. सावरकरांनी हल्ला करताना 'आपले हिंदुत्वाचे समर्थक दुखावतील' वगैरे फाजिल भीती न बाळगता त्यांचे प्रबोधन केले. सावरकर म्हणतात की &lt;strong&gt;'आज आमच्या हिंदू समाजात पोथीत तसे लिहिले आहे ह्या सोडून इतर कोणत्याही लक्षणाने सहज विभिन्नत्व विविध जातींमधे दिसून येत नाही. जात मानणे ही मूळ चूक! त्यात महादेवाच्या जटेपासून ही जात निघाली आणि ब्रह्मदेवाच्या बेंबीपासून अमुक जात निघाली इत्यादी उपरत्या अक्षरशः खर्‍या मानून त्या त्या जातींच्या अंगी ते ते गुण उपजतच आहेत हे मानणे ही घोडचूक!! अन् तो गुण त्या जातीच्या संतानात प्रकट झाला नसला तरी तो आहेच समजून तशी उच्च-नीचता त्या संतानास भोगावयास लावणे ही पहाड चूक. &lt;/strong&gt;'सावरकरांनी मनु:स्मृती जाळली नसली तरी तिचे विचार मात्र जाळले असेच म्हणावे लागेल. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची 'Annihilate the Caste' हीच शिकवण सावरकरांनी दिली. जातीव्यवस्था मोडण्यासाठी त्यांनी सात बेड्या मोडायला हव्यात हे सांगितले. त्या लेखात ते म्हणतात, पोथीजात जातीभेद हा मनाचा रोग आहे. मनाने तो मानला नाही की झटकन बरा होतो. त्यानंतर त्या सात बेड्या म्हणजे १)वेदोक्तबंदी {&lt;em&gt;स्वतःच्या क्षत्रियादिक धर्मबंधूंनासुध्दा वेदोक्ताचा अधिकार नाही असे म्हणणारी भटबाजी यापुढे चालणार नाही&lt;/em&gt;.-सावरकर}२) व्यवसायबंदी ३) स्पर्शबंदी ४) सिंधूबंदी ५) शुद्धीबंदी ६) रोटीबंदी ७) बेटीबंदी. आपल्याकडे अजूनही बेटीबंदी मोठ्या प्रमाणात आहे.सावरकरांनी आंतरजातीय विवाहांना समर्थनच दिले नाही तर स्वतः आंतरजातीय विवाह लावले.&lt;br /&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/SRAimJJFFAI/AAAAAAAABOY/2dA5ggriSJs/s1600-h/savarkar11.JPG"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5264746003080483842" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 178px; CURSOR: hand; HEIGHT: 200px" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/SRAimJJFFAI/AAAAAAAABOY/2dA5ggriSJs/s200/savarkar11.JPG" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;अस्पृश्यता हा गुन्हा ठरवण्यात आला त्या दिवसाची नोंद भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी करण्यात यावी असे सावरकर म्हणत. त्यानंतरच्या दहा वर्षात अस्पृश्यता संपवली नाही तर अजून शंभर वर्ष त्याला लागतील असेही सावरकरांनी सांगितले जे बर्‍याच प्रमाणात खरे आहे असे दिसून येते. हिंदू महासभेचे अध्यक्ष असताना त्यांनी महासभेच्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना अस्पृश्यता निवारणासाठी गेल्या २०० वर्षात झाले नाही तितके काम येत्या २ वर्षात करायचे असा आदेश दिला होता. सावरकर प्रखर विज्ञानवादी होते. शुद्धीच्या वेळी गंगामाईचे पाणीही शिंपडायची गरज नाही असे त्यांनी सांगितले. जातीव्यवस्था पाळण्यात दोष सर्वांचा असला तरी &lt;strong&gt;गेल्या ८-१० दशकात तरी अस्पृश्यतेसारखी राष्ट्रविघातक रुढी पाळून चातुर्वर्णिक स्पृश्यांनी एक राष्ट्रघातक पाप केले आहे &lt;/strong&gt;असे ते म्हणतात. सावरकरांचे विचार स्पष्ट होते. ते सनातनास अपरिवर्तनीय सत्य न मानता सत्यास अपरिवर्तनीय - सनातन मानत. जात्युच्छेदनासाठी त्यांची शिकवण फार महत्वाची आहे. पण हिंदुत्ववाद्यांकडून त्यांच्या विचारांकडे बर्‍याच प्रमाणात दुर्लक्ष झालेले दिसते. नवतरुण वर्ग सावरकरांच्या विचारांनी प्रभावित नक्की होऊ शकेल. गरज आहे फक्त एका सक्षम नेतृत्वाची. हिंदुत्ववाद्यांमधे जात्युच्छेदनाच्या कामातील मानबिंदू म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. शेवटच्या कालखंडात सावरकरांनी सांगितले होते की 'माझी मार्सेलिसची उडी विसरली तरी चालेल पण माझे रत्नागिरीतील कार्य विसरु नका'. &lt;strong&gt;हिंदुत्वासाठी, राष्ट्रवादासाठी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माणुसकीसाठी जात्युच्छेदन सर्वात महत्वाचे आहे हे सावरकरांनी बरोबर ओळखले होते.&lt;/strong&gt; आजकाल आपले समर्थक दूर जातील म्हणून फक्त विरोधकांवरच हल्ला करणारे लोक आहेत. त्यामुळेच ते यशस्वी 'राजकीय' नेते आहेत तर &lt;strong&gt;सावरकर 'विचारवंत, प्रबोधक व समाजसुधारक' ठरतात.&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;राष्ट्रीय स्वयंसेवक संघ&lt;/strong&gt;&lt;br /&gt;राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर नेहमीच मनुवादी म्हणून टीका केली जाते. त्यांचे याबाबतचे धोरण मलातरी क्लिष्ट वाटते. बरेच स्वयंसेवकही याबाबत गोंधळलेले वाटतात. याबाबत गोळवलकर गुरुजींचा विचार करावा लागेल. श्रीगुरुजींच्या 'विचारधन' मध्ये त्यांनी वर्णव्यवस्थेचे समर्थन केलेले आहे. त्यात ते सांगतात की &lt;strong&gt;जातीव्यवस्था आपल्या विकासाच्या आड आली आहे याला काही पुरावा नाही उलट जातीव्यवस्थेमुळे आपली एकता टिकवण्यासाठी मदतच झाली आहे.&lt;/strong&gt;त्याचबरोबर ब्राह्मण म्हणजे मुख, क्षत्रीय म्हणजे हात, वैश्य म्हणजे मांड्या आणि शुद्र म्हणजे पाय वगैरेही ते विचारधन मध्ये सांगतात. पण अस्पृश्यतेच्या विरुध्द भूमिकाही त्यांनी घेतलेली आहे.&lt;strong&gt;'अस्पृश्यता सवर्णांच्या मनातील संकुचित भावाचे नाव आहे'&lt;/strong&gt; असे ते म्हणत.त्याचबरोबर १९६९ साली उडुपी येथे झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या सभेत &lt;strong&gt;'न हिंदू पतितो भवेत! हिंदव: सहोदरा सर्वे!!' म्हणजे कोणीही हिंदू दलित नाही, पतित नाही, अस्पृश्य नाही. तर बंधू आहे.&lt;/strong&gt; असा प्रस्ताव पारित करण्यात आला. दीनदयाळ उपाध्याय यांनीही आपल्या १९६५ सालच्या भाषणात विराट पुरुषाच्या विविध अवयवांची थिअरी दिली आहे पण त्याचबरोबर पुढे म्हटले आहे की 'पण आम्ही जातींमधील भांडणांचे विरोधक आहोत', म्हणजे थोडक्यात &lt;strong&gt;संघाच्या या जेष्ठ नेत्यांना जातीव्यवस्था मान्य होती पण जातीभेद मान्य नव्हता, जातीजातीतील भांडणे मान्य नव्हती.&lt;/strong&gt; पण जातच नको असे स्पष्ट ते सांगत नाहीत. कोणे एके काळी जातीव्यवस्था जन्मावरून ठरत नसे, जातीव्यवस्थेमुळे समाज एकसंध रहाण्यास पूर्वी मदत झाली वगैरे संघाचे लोक सांगत असतात. अरे पण कोणे एके काळी माणूस उघडा नागडाच रहात असे आणि कच्चे मांस खात असे. पण त्याचा आजशी काही संबंध आहे का? विराट पुरुषाचे विविध अवयव हे एकीसाठी पूरक एकेकाळी नक्कीच होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरही १९३६ साली लिहिलेल्या एका लेखात हे मान्य करतात. त्यात ते लिहितात "शरिराचे निरनिराळे अवयव निरनिराळी कामे करू लागल्याने ते एका शरिराचा भाग नाही असे होऊ शकत नाहीत. तद्वतच, क्षत्रिय बाहूपासून, ब्राह्मण मुखापासून, वैश्य मांड्यांपासून, शूद्र पायांपासून उत्पन्न झाले असले तरी ते एका शरिराचा भाग आहेत हे दाखवणे हा पुरुषसूक्ताचा उद्देश आहे असे आम्हाला वाटते. चारी वर्ण मुळात एकच आहेत. &lt;strong&gt;श्रमविभागाने झालेला भेद निरर्थक आहे ही शिकवण लोकांना देऊन ऐक्याचा ठसा लोकांच्या मनावर उठवावा या हेतूने पुरुषसूक्त रचले गेले असावे असे आमचे मत आहे&lt;/strong&gt;."पण ब्राह्मणांनी याचा नेमका उलटा अर्थ लावला असेही बाबासाहेब पुढे लिहितात.&lt;br /&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/SRAjGzSKyZI/AAAAAAAABOg/eQjSug5X6vM/s1600-h/Saraswati+sinetone+-+Pune-1.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5264746564148709778" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 200px; CURSOR: hand; HEIGHT: 139px" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/SRAjGzSKyZI/AAAAAAAABOg/eQjSug5X6vM/s200/Saraswati+sinetone+-+Pune-1.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;त्यामुळे जुन्या काळी वर्णव्यवस्था उपयुक्त ठरलीही असेल पण सध्या ती कालबाह्यच नव्हे तर राष्ट्रघातक झाली आहे हे सांगायला संघाचे नेते टाळतात असे वाटते. शिवाय संघामध्ये मोठ्या प्रमाणात असलेला अभिजन वर्ग दुखावला जाऊ नये म्हणून संघ सवर्णांचा व मुख्यत्वे ब्राह्मणांचा यात दोष आहे हे ही सांगायला कचरतो असे वाटते. पण याचबरोबर इतरही नेत्यांची वक्तव्ये लक्षात घ्यायला हवीत. बाळासाहेब देवरस यांनी &lt;strong&gt;‘If untouchability is not wrong, nothing in the world is wrong’&lt;/strong&gt; असे सुस्पष्ट विधानही केले आहे. त्याचबरोबर २ वर्षांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात नामदेव ढसाळ यांना बोलावून त्यात सरसंघचालक के.सुदर्शन म्हणाले, 'आम्ही आमच्या शाखेमध्ये कधीच जातीयवाद पाळत नाही. दलित हे आमच्याच रक्ताचे आहेत पण काही कारणांनी चुकीच्या आचरणाने अस्पृश्यता अशा लोकांवर लादली गेली, जे आमच्याच धर्माचे भाग आहेत' पण ज्या जोराने संघ राममंदिर, रामसेतू वगैरे मुद्दे मांडतो त्या जोराने तो जात्युच्छेदनाविरोधी भूमिका नक्कीच घेत नाही. त्याचबरोबर संघाच्या विविध कार्यक्रमांना शंकराचार्यांचे घोळके असतात ज्यामुळे हे काय जात्युच्छेदन करणार अशी शंका साहजिकच येते. संघ दलितांचे उपनयन अथवा दलितांना पुजारी बनवणे वगैरे काम करते पण आंतरजातीय विवाह लावणे संघाला सहज शक्य आहे पण संघ ते कार्य करत नाही (मलातरी माहीत नाही). याबद्दल परिवाराच्या एका वेबसाईटवर या प्रश्नाचे उत्तर असे दिले आहे की आमचा आंतरजातीय विवाहास विरोध नाही पण जर ते लावले तर मागच्या पिढीतील लोक रागावतील व हिंदुत्वापासुन दूर जातील. पण जात्युच्छेदन करायचे असल्यास कोणी ना कोणीतरी दुखावला जाणारच आहे. दुखावले जाणार्‍याची काळजी संघाने करण्याची गरज नाही कारण संघ ही राजकीय पार्टी नाही. प्रबोधन करायचे असल्यास विरोध हा स्वाभाविक आहे. संघ अनेकदा प्रतिगामी भूमिका घेतो असेही दिसते. म्हणजे संघाच्या एका नेत्याने मुलाखतकार मुलीने जीन्स घातली म्हणून दाखवलेली नाराजी अथवा प्रमोद महाजन फाईव्ह स्टार कल्चर आणायचा प्रयत्न करत आहेत म्हणून धुसफूस इत्यादी अनेक छोट्यामोठ्या गोष्टींनी संघ मध्ययुगीन कालखंडात घेऊन जाईल अशी भीती अनेकांना वाटते. याबाबतचा विचार होणे आवश्यक आहे. सध्या संघ ही एकमेव हिंदुत्ववादी संघटना आहे जी देशभर पसरलेली आहे व जिच्याकडे हजारो स्वयंसेवक आहेत व जात्युच्छेदनाचे कार्य तेच व्यवस्थितपणे करु शकतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;शिवसेना&lt;/strong&gt;&lt;br /&gt;कडव्या व जहाल हिंदुत्वाचा पुकार करणार्‍या शिवसेनेचा विचार याबाबत करणे आवश्यक आहे असे मला वाटते. बाकी शिवसेना ही एक संघटनाच नाही तर एक राजकीय पार्टी आहे यामुळे त्यांच्या याविषयीच्या कार्यात अनेक मर्यादा आहेत. राजकीय पक्ष कुठलीही अशी भूमिका घेऊ शकत नाहीत ज्यामुळे मतदार दुखावतील. त्यामुळे समाजप्रबोधनास अनेक मर्यादा राजकीय पक्षाला येतात. शिवसेना ही हिंदुत्वाच्या क्षेत्रात उतरलेली शेवटची संघटना आहे. पण जात्युच्छेदनाचे कार्य इतर हिंदुत्ववाद्यांनी सुरुही केले नव्हते तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी ते मोठ्या प्रमाणात सुरू केले होते. जुन्या काळातील जातीपाती, अनिष्ट रुढी, परंपरा यांना त्यांनी प्रखर विरोध केला होता. शिवसेनाप्रमुखांकडे त्यामुळे हे गुण येणे स्वाभाविक होते. सेनाप्रमुखांनी शिवसेना स्थापन केली तेव्हाच आपले ब्रह्मवाक्य दिले होते की ब्राह्मण-ब्राह्मणेतर, मराठा-मराठेतर, स्पृश्य-अस्पृश्य हे सर्व वाद गाडा आणि सर्वांची एकजूट करा. या भूमिकेवर चालण्यास ते बर्‍याच अंशी यशस्वी ठरलेले आहेत. शिवसेना हा एकमेव राजकीय पक्ष आहे जिथे जातीपातीची छुपी राजकारणे, पायखेची होत नाही. जातीच्या आधारावर नाही तर आर्थिक मागासपणावर आरक्षण द्यावे ही मागणीही त्यांनी अनेक वर्षं लावून धरली आहे. त्याचबरोबर सेनाप्रमुखांनी गरीब आणि श्रीमंत या दोनच जाती आहेत. या दोन सोडल्या तर तिसरी जात नाही अशी जातीव्यवस्थेविरुध्द स्पष्ट भूमिका मांडली आहे त्यामुळे महाराष्ट्राचा पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री देऊनही त्यांच्यावर 'मनुवादी' असा ठपका बसलेला नाही.&lt;br /&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/SRAjZgTUzyI/AAAAAAAABOo/BMr8HKv98cY/s1600-h/balasahebtttt.JPG"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5264746885470801698" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 136px; CURSOR: hand; HEIGHT: 200px" alt="" src="http://1.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/SRAjZgTUzyI/AAAAAAAABOo/BMr8HKv98cY/s200/balasahebtttt.JPG" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;हिंदुत्वाचा झेंडा घेउन जेव्हा शिवसेनाप्रमुख महाराष्ट्रभर फिरले तेंव्हा &lt;strong&gt;'शेंडी-जानव्याचे हिंदुत्व मला करायचे नाही'&lt;/strong&gt; हे त्यांनी ठासून सांगितले. त्याप्रमाणे वागणूकही ठेवल्याने ओबीसींनी शिवसेनेला भरपूर पाठिंबा दिला. हिंदू धर्माच्या पालनाच्या बाबतीत त्यांनी व्यक्तिगत स्वातंत्र्य दिलेले आहे असे दिसते. तुमच्या मनाला पटेल त्या पध्दती अवलंबा, पण त्या व्यक्तिगत स्तरावर. बाळासाहेबांचे हिंदुत्व हे प्रतिकार व जहाल पद्धतीचे आहे. सर्व जातीच्या लोकांना बरोबर घेऊन, त्यांची जातपात गाडून एक बलाढ्य राष्ट्रवादी शक्ती बनवण्याचा त्यांचा प्रयत्न होता जी शक्ती राष्ट्रद्रोह्यांवर वरवंटा फिरवेल. त्याबद्दल बाळासाहेब म्हणतात की &lt;strong&gt;'या हिंदुस्तानावर आणि हिंदूंवर जो कोणी वाकडी नजर टाकेल त्याला झोडणारं माझ हिंदुत्व आहे. मला मंदिरात घंटा बडवणारा हिंदू नकोय तर धर्मांध, देशद्रोही मुस्लिमांना बडवणारा हिंदू हवा आहे.&lt;/strong&gt;'सावरकर आपल्या 'हिंदुत्व' पुस्तकात हिंदुत्व आणि हिंदू धर्म वेगवेगळे आहे हे स्पष्ट सांगतात. बाळासाहेबांचे हिंदू धर्मातील विविध धारांपासून दूर असणारे हिंदुत्व सावरकरांना अपेक्षित असलेल्या हिंदुत्वाशी साधर्म्य दाखवणारे आहे. वरती सावरकरांनी शुध्दीच्या वेळी गंगेचे पाणीही शिंपडू नका असे सांगितल्याबद्दल दिले आहे तशाच प्रकारे शिवसेनाप्रमुखांबद्दलची एक घटना देतो. बाळासाहेब कांबळे यांना ख्रिश्चन धर्मातून पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश करायचा होता. ते शिवसेनाप्रमुखांकडे आले आणि त्यांनी तसे सांगितले. तिथे इतरही हिंदुत्ववादी मंडळी होती त्यांनी सांगितले की आता व्रतवैकल्ये करा, होमहवन, यज्ञयाग वगैरे करा,जेवणावळी वगैरे वाढा. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे उद्गारले &lt;strong&gt;"कसल्या जेवणावळी वाढताय?? त्याला गंध लावा आणि 'जय हिंद' म्हणायला सांगा की झाला तो हिंदू."&lt;/strong&gt; म्हणजे यज्ञयाग, व्रतवैकल्ये चुकीची आहेत असे नाही. पण त्यात हिंदुत्व अडकवू नका. अर्थातच आपले समर्थक मतदार दुखावतील म्हणुन अनेकदा प्रखर भूमिका कुठल्याही राजकीय पक्षाला घेता येत नाही. त्यामुळे शिवसेनेवर तशी मर्यादा आहे. शिवसेनेने या विषयावर मोठी आंदोलने वगैरे केलेली नाहीत पण त्यांच्या पक्षाचे नियमन व आचरण नक्कीच राजकीय पक्षास स्वागतार्ह आहे. जात्युच्छेदनासाठी संघाने सेनेपेक्षा जास्त काम केलेले असेलही पण संघ ही एक संघटना आहे व सेना ही एक राजकीय पार्टी आहे हे विसरुन चालणार नाही. शिवसेनेने जात्युच्छेदनाचा विचार नक्कीच दिलेला आहे पण समाजाचे प्रबोधन केले आहे म्हणणे नक्कीच धाडसी ठरेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;सध्याची परिस्थिती व भविष्य&lt;/strong&gt;&lt;br /&gt;सध्या जातीपातींमधील संघर्ष वाढीला लागला आहे. देशात लोक आपली ओळख म्हणजे जातच सांगतात. जातनिर्मूलनाचे कार्य न झाल्याने जातींचे समूहच बनले आहेत. आमचे 'सोशल इंजिनीअरींग'ही जातीच्याच नावाने होते. विविध जाती स्वतःची 'महासंमेलने' भरवून काय साधत आहेत कोण जाणे? राजकारणातही व्यक्तीची जात बर्‍याच गोष्टी ठरवून जाते. आजही अस्पृश्यता पूर्णपणे संपलेली नाही व खैरलांजीसारखी मानवतेला काळिमा फासणारी प्रकरणे घडत आहेत. विविध जातीच्या नेत्यांनी स्वतःच्या समाजाचे भले करण्यापेक्षा स्वतःचेच 'भले' करुन घेतले आहे. सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जातीनिर्मूलनासाठी सर्व आयुष्य झटणार्‍या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची चळवळही आजकाल जातीपुरती सीमित झाली आहे. सवर्णांमधे 'आम्ही कुठल्याही आरक्षणाशिवाय यशस्वी झालो' असे म्हणत श्रेष्ठभाव निर्माण होऊ लागला आहे. त्याचबरोबर अभिजन म्हणजे तो वाईटच असला पाहिजे असा नवजातीवादही येऊ लागला आहे. त्यामुळे जात्युच्छेदनाची आज नितांत गरज आहे. त्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या द्रष्ट्या नेत्याची, विचारवंताची, समाजसुधारकाची आवश्यकता आहे. चर्चिलने एकदा म्हटले होते की 'India is not a nation. It's a collection of tribes.' हे वक्तव्य धादांत चुकीचे आहे असे माझे स्पष्ट मत आहे. पण जात्युच्छेदनाचे काम जर जोरात झाले नाही तर चर्चिलचे वक्तव्य खरे ठरण्याची भीती नक्कीच आहे. आपल्या देशाचे हित यातच आहे की आपण आपली जातपात विसरून एकत्र आले पाहिजे. हिंदुत्ववाद्यांनी यासाठी कार्य करणे जरुरीचे आहे. &lt;strong&gt;तथाकथित धर्मनिरपेक्षवादी हे कार्य बिलकुल करणार नाहीत. कारण हिंदू समाज एकत्र व्हावा असे त्यांना वाटतच नाही. तर हिंदूंच्या एकजुटीच्या ते विरुद्ध आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादाला चांगले दिवस यायचे असल्यास जात्युच्छेदनाला अग्रक्रम हिंदुत्ववाद्यांनी द्यायला हवा. जात्युच्छेदनाशिवाय हिंदूंची एकजूट ही कल्पना वेडगळपणाची आहे.&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;चिन्मय कुलकर्णी&lt;br /&gt;&lt;br /&gt;संदर्भ-&lt;br /&gt;'सावरकर-एक अभिनव दर्शन', savarkar.org, golwalkarguruji.org, sanghpariwar.org&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/874569402678296044-6354435852862691257?l=gandharvablog.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandharvablog.blogspot.com/feeds/6354435852862691257/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=874569402678296044&amp;postID=6354435852862691257' title='33 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/874569402678296044/posts/default/6354435852862691257'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/874569402678296044/posts/default/6354435852862691257'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandharvablog.blogspot.com/2008/11/blog-post.html' title='जात्युच्छेदन आणि हिंदुत्व: सावरकर, संघ आणि शिवसेना.'/><author><name>Dr.Chinmay Kulkarni</name><uri>http://www.blogger.com/profile/15174639899619103683</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/SRAiOj0G26I/AAAAAAAABOQ/Q9wsgdlwdBQ/s72-c/sahabhojan.JPG' height='72' width='72'/><thr:total>33</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-874569402678296044.post-5563539176645655575</id><published>2008-09-17T05:03:00.001-07:00</published><updated>2008-09-17T14:43:57.865-07:00</updated><title type='text'>सारातोव्ह,रशियातील बाप्पा मोरया!!!!!!!</title><content type='html'>&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/SNDyR-Y9G8I/AAAAAAAAA58/rk4SLhK-wDI/s1600-h/IMG_5003.JPG"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5246959956505992130" style="DISPLAY: block; MARGIN: 0px auto 10px; CURSOR: hand; TEXT-ALIGN: center" alt="" src="http://3.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/SNDyR-Y9G8I/AAAAAAAAA58/rk4SLhK-wDI/s320/IMG_5003.JPG" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति: प्रचोदयात् &lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;आमच्या होस्टेलमध्ये नेहमीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सव साजरा झाला. हे आमच्या सारातोव्ह मेडीकल युनिव्हर्सिटीच्या होस्टेलमधील गणेशोत्सवाचे ५ वे वर्ष होते.पहिल्या वर्षी जेमतेम ५-६ जणांनी मिळुन गणेशोत्सव साजरा केला होता पण आता आमच्या गणेशोत्सवाचे रुपांतर एका मोठ्या उत्सवात झाले आहे व आमचे एक छोटेसे गणपती मंडळच स्थापन झाले आहे.मागच्या वर्षीचा गणपती बराच मोठा करण्यात आम्हाला यश आले होते.यावर्षी त्याहुन पुढे जाण्याचा निश्चय होता.त्यासाठी भारतातच सजावट तसेच प्रसाद याचा एक आराखडा बनवण्यात आला व भारतातुन येताना आवश्यक असलेले सामान आणले.त्याचबरोबर गणेशोत्सवासाठीच्या निमंत्रणपत्रिकाही छापुन आणल्या.येथे सजावटीचे सामान घेणे शक्य नव्हते कारण येथे भारतीय वस्तुंची दुकाने नाहीत व येथील सजावटीचे सामान म्हणजे वाढदिवसाच्या सजावटीसारखे दिसते.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;फोटो येथे पहा- &lt;a title="http://picasaweb.google.ru/chinya1985/Ganeshotsav200802#" href="http://picasaweb.google.ru/chinya1985/Ganeshotsav200802#"&gt;http://picasaweb.google.ru/chinya1985/Ganeshotsav200802#&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;यावर्षी राजवाड्यासारखी सजावट करायचे ठरवले होते. त्यासाठी भारतातुन थर्माकॉलचे मोठे सिंहासन आणले.त्यानंतर येथील दुकानांमधे सीलींगची सजावट करण्यासाठी असणारे थर्माकॉलचे साहीत्य आणुन ते एकमेकांना जोडुन ,रंगरंगोटी करुन त्याचे खांब बनवण्यात आले.त्याचबरोबर ६ गणपतीची चित्रे काढण्यात आली व त्या चित्रांच्या बाजुने मखर बनवण्यात आले.त्याचबरोबर लायटिंग व सीलिंगची सजावट करण्यात आली. होस्टेलमधील सर्व कॉरीडॉरना पताका लावण्यात आल्या. हे सर्व करण्यासाठी जेमतेम १ दिवस व २ रात्री मिळाल्या. त्यात सर्व कार्यकर्त्यांनी जिव तोडुन काम केले. २ तारखेला सर्वांना पत्रिका देण्यात आल्या व नोटिस बोर्डवर सर्वांना निमंत्रण व सहभागासाठी विनंती करण्यात आली. ३ तारखेला दुपारी पुजा सुरु झाली. एकीकडे पुजा सुरु झाली होती पण सजावटही पुर्ण झाली नव्हती.त्यामुळे तेही काम एकीकडे चालु होते.त्याचबरोबर प्रसादही बनवण्याचे काम सुरु होते. पहील्या दिवशी मोदक ,शिरा,पंचामृत्,फळे हा प्रसाद होता.जवळपास २०० मोदक बनवण्यात आले होते.साधारण संध्याकाळी ६ पर्यंत सर्व काम झाले.एकीकडे पुजा चालुच होती. साधारण ७ च्या दरम्यान आरती झाली.आरतीला जवळपास ७० मुले होती.'गणपती बाप्पा मोरया' च्या जयघोषाने पुर्ण होस्टेल दुमदुमुन गेले.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;दुसर्‍या दिवशीपासुन संध्याकाळच्या आरतीची सुरुवात शंखनादाने होत असे.शंखाचा आवाज ऐकल्यावर सर्व मुले आरतीला येत.मागच्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही आमच्याकडे दररोज आरती,गणपती अथर्वशीर्षाचे पठन्,प्रसाद ,सांस्कृतिक कार्यक्रम होत.पण त्याचबरोबर यावर्षी अजुन २ गोष्टी आम्ही करु लागलो. पहीली म्हणजे गणेशाच्या नावाचा जप सकाळच्या आरतीनंतर होत असे व त्याचबरोबर संध्याकाळी विविध परंपरांमागचे म्हणजे नमस्कार का करतात्,घंटा का वाजवतात्,प्रदक्षिणा का घालतात इत्यादींमागची भावना,महत्व याची माहीती दररोज सांगण्यात येत असे. ४ तारखेला म्हणजे दुसर्‍या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमामधे गणेशोत्सव सुरु करणार्‍या लोअमान्य टिळकांबद्दल एक छोटेसे भाषण झाले.त्यात टिळकांच्या चरीत्राचा आढावा,गणेशोत्सव्,शिवजयंती सुरु करण्यामागचा उद्देश सांगण्यात आला. त्याचबरोबर त्या दिवशी 'देहाची तिजोरी' हे गाणे सादर केले.प्रसादासाठी या दिवशी बेसनाचे लाडु होते.५ तारखेला आमच्या सर्वांचा आवडता कार्यक्रम म्हणजे इस्कॉनच्या भक्तांच्या किर्तनाचा कार्यक्रम होता.मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी या कार्यक्रमाला प्रचंड दाद मिळाली.या दिवशी प्रसाद म्हणुन फ्रुट सॅलड बनवले होते.६ तारखेला प्रश्नमंजुषा झाली.यात मुख्यत्वे धर्माशी संबंधित प्रश्न होते.या दिवशी प्रसाद म्हणुन केळीचे शिक्रण होते.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;७ तारखेला रविवार असल्याने सकाळच्या पुजेलाही बर्‍यापैकी गर्दी होती.या दिवशी सकाळी गणपती स्तोत्राची २१ आवर्तने झाली.या संध्याकाळी ट्रेडिशनल डे होता.त्याचबरोबर गणपतीच्या काही कथा सांगण्यात आल्या व 'मल्हार वारी' हे गाणे एका विद्यार्थ्याने अतिशय सुंदररीत्या गायले.या दिवशी गाजराचा हलवा हा प्रसाद करण्यात आला होता.८ तारखेला 'Ganesha Outside Hinduism' या विषयावरील माहीतीपुर्ण भाषण झाले.त्याचबरोबर 'उदे ग अंबे उदे' वर नृत्य व 'सनईचा सुर' या गीताचे समुहगायन झाले.या दिवशी प्रसाद म्हणुन गुलाबजाम बनवले होते.९ तारखेला 'महाराष्ट्राची संत परंपरा' याविषयावर भाषण्,एक नृत्य व एक गाणे हा सांस्कृतिक कार्यक्रम होता. या दिवशी शेवयाची खिर हा प्रसाद बनवला होता.१० तारखेला फॅन्सी ड्रेसचा कार्यक्रम होता.या कार्यक्रमाला अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला. जवळपास २० जणांनी वेगवेगळी वेषभुषा केली होती.यात विविध देविदेवता,ऐतिहासिक व्यक्ती यांचा समावेष होता.याचबरोबर आमच्या होस्टच्या होस्टिंगने या कार्यक्रमाला वेगळीच मजा आणली.या दिवशी भोपळ्याचा हलवा हा प्रसाद होता.११ तारखेला ध्यानधारणा व एका विद्यार्थ्याने स्वतः गणपतीवर लिहिलेला पोवाडा हे सांस्कृतिक कार्यक्रम होते.या दिवशी लस्सी व फळांचा प्रसाद दाखवण्यात आला.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;१२ तारखेचा कार्यक्रम अविस्मरणीय होता.आपल्या मराठी भाषेत म्हणतात की 'साधु संत येता घरा तोचि दिवाळी दसरा'.त्याप्रमाणे यादिवशी आमच्या कार्यक्रमाला भक्तिब्रिंग गोविंद स्वामी महाराज आले होते.याच दिवशी आमच्या शहरात जगन्नाथाची रथयात्रा होती . अशा प्रकारे दुग्धशर्करा योग जुळुन आला होता. आम्ही विद्यार्थ्यांची रथयात्रेलाही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. त्यानंतर संध्याकाळी स्वामीजींनी किर्तन केले व सर्वांना भारतिय संस्कृतीचे महत्व पटवुन सांगितले. हा कार्यक्रम खुपच छान झाला.या दिवशी तांदळाच्या खिरीचा प्रसाद दाखवण्यात आला.१३ तारखेला 'सेंटर ऑफ श्री चिन्मोय' च्या लोकांनी येउन बंगाली भाषेतील काही भजने सादर केली.त्याचबरोबर एका विद्यार्थ्याने 'गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धिमही' हे गाणे सादर केले व याच दिवशी २ नृत्याचे कार्यक्रमही झाले.त्याचबरोबर 'रांजणगावाला महागणापती' हे समुहगानही झाले.या दिवशी नारळाचे लाडु व लस्सी बनवली होती.त्याचबरोबर गणेशोत्सवात चित्रकला स्पर्धाही ठेवण्यात आली होती. जवळपास १० गणपतीची अतिशय सुंदर चित्रे स्पर्धेसाठी आली होती.त्यावर प्रेक्षकांनी मतदान केले व विजेता निवडुन दिला.विजेत्याला व इतर सहभाग घेणार्‍यांना पारितोषिक वितरण याच दिवशी करण्यात आले.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;१४ तारखेला विसर्जनाचे काम खुपच मोठे होते. जवळपास ४०० मोदक बनवायचे होते व ३० लिटर मसाला दुध बनवायचे होते.दर वर्षी विसर्जनाच्या दिवशी संपुर्ण होस्टेलला आम्ही प्रसाद देतो.त्याचबरोबर जे जे विद्यार्थी आरतीला येत त्या सर्वांसाठी म्हणजे जवळजवळ १०० विद्यार्थ्यांसाठी विसर्जनानंतर स्नेहभोजन ठेवले होते. हे सर्व बनवण्याचे मोठे काम कार्यकर्त्यांवर होते. अगदी सकाळपासुन सर्वजण कामाला लागले होते ते काम संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालले.एकीकडे स्वयंपाकाचे काम चालु असताना दुसरीकडे पुजा व अथर्वशीर्षाची ५४ आवर्तने झाली.संध्याकाळी ७ वाजता आरती झाली.त्यानंतर वाजतगाजत आणि 'पुढच्या वर्षी लवकर या' च्या घोषणांसकट गणपती व्होल्गा नदिवर विसर्जनासाठी नेण्यात आले.जवळपास ६० जण विसर्जनासाठी आले होते.विसर्जनानंतर पुर्ण होस्टेलला मोदक व मसाला दुध हा प्रसाद देण्यात आला व पुजेला येणार्‍यांचे स्नेहभोजन झाले.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;विसर्जनानंतरचे १-२ दिवस सर्वच कार्यकर्त्यांसाठी फारच खराब जातात.दहा दिवस पुर्ण जीव तोडुन काम केलेले असते,स्वतःच्या हातानी आणि मोठ्या कष्टानी जी सजावट केलेली असते ती काढावी लागते.अभ्यास्,क्लासेस्,लेक्चर्स सांभाळुन हे सगळे उभे करणे व दहा दिवस चालवणे ही खुप मोठी गोष्ट आहे असे मला वाटते.इतर वेळी सर्वजण स्वतःच्या आयुष्यामध्ये गुंतलेले असतात ते सर्व विनातक्रार एकत्र येतात व एकत्र येउन काम करतात .ही गोष्ट आपण गरज पडल्यास आपापसातली भांडण विसरुन एकत्र येउ शकतो व काहीतरी विधायक कार्य करुन दाखवु शकतो हा विश्वास निर्माण करते.आता परत सर्वांची दिनचर्या पुर्वव्रत होउ लागली आहे,पण कुठेतरी काहीतरी खटकतय्,काहीतरी नाहीये,काहीतरी हरवलय याची भावना मनात आहे.गणपतीच्या इतर दिवशी उत्साहानी नाचणारी मंडळी विसर्जनाला नाचु शकली नाहीत.माझे तर हे येथील गणेशोत्सवाचे शेवटचे वर्ष होते.वर्षातील सर्वात अविस्मरणिय असे क्षण गणेशोत्सवात येतात्.पण आता हे परत होणार नाही.पुढच्या गणेशोत्सवात कुठे असेल माहीत नाही पण इथे होतो तसा गणेशोत्सव तिथे होईल का नाही शंकाच आहे. रुसवे -फुगवे असले तरी होस्टेलमधले विद्यार्थी म्हणजे एक मोठे कुटुंबच असते. असे इतके मोठे कुटुंब पुढे कधी लाभणार आहे??माझ्या आयुष्यातले सर्वात अविस्मरणिय क्षण दिल्याबद्दल या कुटुंबाचे आणि गणराया तुझे लाख लाख धन्यवाद!!!!!!!&lt;br /&gt;चिन्मय कुलकर्णी&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/874569402678296044-5563539176645655575?l=gandharvablog.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandharvablog.blogspot.com/feeds/5563539176645655575/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=874569402678296044&amp;postID=5563539176645655575' title='11 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/874569402678296044/posts/default/5563539176645655575'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/874569402678296044/posts/default/5563539176645655575'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandharvablog.blogspot.com/2008/09/blog-post.html' title='सारातोव्ह,रशियातील बाप्पा मोरया!!!!!!!'/><author><name>Dr.Chinmay Kulkarni</name><uri>http://www.blogger.com/profile/15174639899619103683</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/SNDyR-Y9G8I/AAAAAAAAA58/rk4SLhK-wDI/s72-c/IMG_5003.JPG' height='72' width='72'/><thr:total>11</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-874569402678296044.post-3161971482928745135</id><published>2008-08-13T15:04:00.000-07:00</published><updated>2008-08-16T04:43:02.185-07:00</updated><title type='text'>रशिया-जॉर्जिया युध्दातील विरोधाभास</title><content type='html'>&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/SKNbci95IQI/AAAAAAAAAwE/FDn8jycrOn4/s1600-h/war.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5234127737915515138" style="DISPLAY: block; MARGIN: 0px auto 10px; CURSOR: hand; TEXT-ALIGN: center" alt="" src="http://1.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/SKNbci95IQI/AAAAAAAAAwE/FDn8jycrOn4/s320/war.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;रशिया आणि जॉर्जियातील युध्द आज थांबले आहे.पण जसे हे युध्द सुरु झाले तसेच या युध्दातील विरोधाभास स्पष्टपणे दिसुन येउ लागला.मुळात रशियातील जे परदेशी नागरीक व इंग्रजी भाषा समजारे व आंतरराष्ट्र्यि मिडियाचे दर्शक असणारे रशियन नागरीक यांना तर या युध्दाने एकदमच confuse करुन टाकले.त्यामुळे युध्द सुरु करण्यात हात नक्की कुणाचा होता हे अजुनही येथे स्पष्ट झालेले नाही. आंतरराष्ट्रिय मिडीया म्हणजे सीएनएन्,बीबीसी पुर्णपणे जॉर्जियाच्या बाजुने बातम्या देत होता व रशियन मिडीया त्याच्या बरोबर विरुध्द बातम्या देत होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एक गोष्ट मात्र नक्की की जॉर्जियाचे राष्ट्रपती मिहाईल(मायकल) साकश्विली यांनी आंतराष्ट्रिय मिडियाचा अतिशय चांगल्या पध्दतीने वापर करुन घेतला.मुख्य म्हणजे त्यांना इंग्रजी येत असल्याने त्यांचा पत्रकारांशी थेट संवाद होत होता व ते सतत मिडीयाच्या बरोबर राहुन आपली वक्तव्ये करत होते. तर त्याच्या बरोबर विरुध्द रशियन मिडीया जॉर्जियाची कशी चुक आहे व जॉर्जियन राष्ट्रपती कसे खोटे बोलत आहेत हे दाखवत होते.एका बातमीमध्ये साकश्वीली रस्त्यावर बुलेट प्रुफ जॅकेट घालुन आलेले सीएनएन,बीबीसीने दाखवले होते त्याच्या रशियन मिडीयानी चांगलाच समाचार घेतला.बातमीच्या आधीच्या फुटेजमधे साकश्विली मनसोक्त हसताना रशियन मिडीया ने दाखवले व सांगितले की 'यांचा देश अतिशय मोठ्या संकटात आहे हे साकश्विली सांगतात आणि इथे तर मनसोक्त हसत आहेत्'.मग थोड्या वेळानी साकश्विली यांनी पत्रकारांना सांगितले की रशिया कसा हल्लेखोर आहे ,त्यानंतर मग आकाशातुन कसलातरी आवाज आला आणि एकदम साकश्विली आणि त्यांचे अंगरक्षक पळापळ करु लागले आणि नंतर साकश्विली खाली बसले व त्यांना वरुन व इतर सर्व बाजुंनी अंगरक्षकांनी गराडा घातला.यावेळी आंतरराष्ट्रिय मिडीयानी सांगितले की आकाशातुन जॉर्जियावर हल्ला होण्याची शक्यता आहे वगैरे.याचा समाचार घेताना रशियन मिडीयानी दाखवले की हा सर्व साकश्विली यांनी केलेला स्टंट होता कारण अस इतक लगेच घाबरुन जाण्यासारख काहीच झाल नव्हत. नंतर परत अशीही पुस्ती जोडली की साकोश्वीली सगळ्या जॉर्जियन्सना सांगत आहेत की 'घाबरु नका' आणि साकोश्विली स्वतःच घाबरले आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एकीकडे जॉर्जियन राष्ट्रपती रशिया वर सगळा दोष टाकत होते आणि असेही सांगत होते की रशियाने बीबीसीच्या पत्रकारांवर हल्ला केला त्याचवेळी रशियन मिडीया जॉर्जियावर दक्षिण आसेतियन लोकांवर जॉर्जिया करत असलेल्या 'जिनोसाईड्'चा इतिहास देत होता.जॉर्जियन राष्ट्रपती असेही म्हणत होते की 'जॉर्जिया हा जगातल्या सर्वात चांगल्या लोकशाही देशांपैकी एक देश आहे' तर रशियन वरीष्ठ पत्रकार सांगत होते की जॉर्जिया जगातला सर्वात मोठा शस्त्र खरेदी करणारा देश आहे.जॉर्जियाने विविध देशांकडुन खरेदी केलेल्या शस्त्रांची यादीही रशियन मिडीया दाखवत होता. जॉर्जियाने गेल्या ५ वर्षात आपले डीफेन्स बजेट ३० पटीने का वाढवले आहे,इतक्या लहान देशाला १ अब्ज डॉलर्स इतक डिफेन्स बजेट कशाला लागत्,तसेच जॉर्जिया जगातला सर्वात चांगला लोकशाही देश नाही तर सर्वात जास्त युध्दसामग्री खरेदी करणारा देश आहे हे सांगत होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;यामध्ये अमेरिकेच्या भुमिकेचाही उहापोह झाला. साकश्विली अमेरिकेने यात हस्तक्षेप करावा व लष्करी मदत करावी अशी भुमिका घेत होते.त्याचबरोबर जॉर्ज बुश यांनीही रशियावर सहकार्य करत नसल्याचा आरोप केला.रशियाने मात्र फक्त 'अमेरिका या सर्वाच्या मागे आहे' एव्हढ म्हणनच बाकी ठेवल होत.रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांनी अमेरीकन डिप्लोमॅट्स व 'एक माणुस'(वाचा-जॉर्ज बुश) यामागे आहेत असे जवळपास स्पष्ट बोलत होते तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष दिमित्रिय मिदवेदोव म्हणत होते की आमचे पश्चिमेकडिल 'पार्टनर्स' आम्हाला समजुन घेत नाहीत व त्यांनी साकोश्विलींच्या बोलण्यावर फारस लक्ष देउ नये.रशियाच्या युएन मधल्या ब्युरोक्रॅटनी मात्र सडेतोड उत्तर दिली.अमेरिकेचे १२३ वरीष्ठ अधिकारी जॉर्जियात काय करत आहेत्,अमेरिका जॉर्जियन सैन्याला इराकमधुन स्वतःच्या दळणवळणाच्या साधनांतुन जॉर्जियात वापस का आणत आहेत असे सडेतोड प्रश्न विचारत होता.त्याचबरोबर रशियन मिडीया अशीही बातमी देत होते की अमेरीकेनी जॉर्जियन सैनिकांना खास प्रशिक्षण दिले आहे त्याचबरोबर एक कृष्णवर्णीय अमेरिकनही यात मरण पावला आहे.तो अमेरीकेचा सैनिक असावा असे त्यांचे म्हणने होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हा मुळ वाद तसा जुनाच आहे.पंधरा वर्षांपुर्वी फाळणीवादी आसेतियन्सनी मोठा उठाव केला होता.रशियाचे म्हणने आहे की त्यावेळी जॉर्जियाने हजारो आसेतियन्सचे 'जिनोसाईड' केले.त्यानंतर रशियन शांतीदुत दक्षिण आसेतियात गेले.त्यानंतर रशिया म्हणत होता की उत्तर आसेतियन्सप्रमाणे दक्षिण आसेतियन्सनाही रशियात यायचे आहे.त्यांनी जवळपास २०००० आसेतियन्सना रशियन पासपोर्ट दिले.म्हणजे थोडक्यात हे लोक रशियाचे नागरीक झाले.आधी फाळणीवाद्यांनी हल्ले करायला सुरुवात केली असे जॉर्जिया म्हणते आहे.मग जॉर्जियाने त्श्किनवाली वर हल्ला केला ज्यात रशियाचे काही शांतीदुत व रशियाचे नागरीक्(आसेतियन ज्यांना रशियाने पासपोर्ट दिले) मारले गेल्याने रशियाने प्रतिहल्ला केला.जॉर्जियाचे राष्ट्रपती म्हणत आहेत की रशियाने प्रथम हल्ला केला आणि त्यांचा उद्देश जॉर्जियावर हल्ला करुन सत्ता उलथवण्याचा आहे.साकश्विली रशियन सरकारला मुख्यकरुन व्लादिमीर पुतीन यांना अजिबात आवडत नाहीत कारण साकश्विलींनी पुतीन यांना 'लिलिपुतीयन' म्हणुन हिणवले होते.पुतीन असेही म्हणुन गेले की साकश्विली बरोबर बोलणी होउ शकत नाहीत्.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आज फ्रान्सचे राष्ट्रपती निकोलस सार्कॉझी मॉस्कोत आले व त्यांनी मिदवेदव यांच्याशी चर्चा केल्यावर रशियने शस्त्रसंधी केली.पण अमेरीका व युरोपियन देशांचा या युध्दामागे हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण नॅटो मधे गेलेल्या रशियन एन्व्हॉयनी मे२००८ मध्येच जॉर्जिया युध्दाच्या तयारीत आहे असे वक्तव्य केले होते.मात्र रशियात रहाणार्‍या लोकांना नक्की कुणावर विश्वास ठेवावा हे कळत नाही आहे कारण आंतरराष्ट्रिय मिडीया व रशियन मिडीया एकदम परस्परविरोधी विधाने करत आहेत.&lt;/div&gt;&lt;div&gt; &lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;strong&gt;शनिवार १६ ऑगस्ट २००८&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;बाकी काल रशियन मिडीयाला चांगलच कोलित सापडल. फॉक्स न्युज वर एका पत्रकाराने दोन दक्षिण आसेतियन स्त्रीयांना बोलावले व त्यांना विचारले की तुम्हाला काय सांगायचे आहे. त्यांनी सांगायला सुरुवात केली 'जॉर्जियन रणगाड्यांनी आमच्यावर हल्ला करायला सुरुवात केली .त्यात रशियन सैन्याचा हात नव्हता.आम्ही रशियन सैन्याचे आभार मानतो की त्यांनी आमच्याविरुध्द होणारे जिनोसाईड थांबवले.' असा एकदमच अनपेक्षित सुर आल्याने मुलाखतकार घाबरलाच. त्यानी लगेच ब्रेक घेतला.मग ब्रेकनंतर त्यानी सांगितल की 'काही तांत्रिक कारणांमुळे आम्ही हा कार्यक्रम पुढे चालु ठेवु शकत नाही.'त्यानी दुसर्‍या महीलेला म्हटले की तुम्ही ३० सेकंदात तुमचे मत नोंदवा. ती म्हणाली 'मला माहीती आहे की तुम्हाला हे ऐकायच नाहीये पण माझ्या घरावर आधी जॉर्जियन रणगाड्यांनी हल्ला केला.माझा मुलगा त्यात मरण पावला.जॉर्जियन सैन्याने आधी केलेल्या हल्ल्याने २००० आसेतियन्स मरण पावले आहेत्.याला साकश्विली व जॉर्जियन सरकार जबाबदार आहे'. लगेच मुलाखतकाराने कार्यक्रम थांबवला.हे जरी त्यांनी टि.व्ही.वर दाखवल नाही तरी हा व्हिडीओ इंटरनेटवर लीक झाला.त्यामुळे काल दिवसभर रशियन न्युज चॅनेल्स दाखवत होते की कशा प्रकारे अमेरीकन मिडीयाचा अमेरीकेला पाठींबा आहे वगैरे.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/874569402678296044-3161971482928745135?l=gandharvablog.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandharvablog.blogspot.com/feeds/3161971482928745135/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=874569402678296044&amp;postID=3161971482928745135' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/874569402678296044/posts/default/3161971482928745135'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/874569402678296044/posts/default/3161971482928745135'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandharvablog.blogspot.com/2008/08/blog-post_13.html' title='रशिया-जॉर्जिया युध्दातील विरोधाभास'/><author><name>Dr.Chinmay Kulkarni</name><uri>http://www.blogger.com/profile/15174639899619103683</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/SKNbci95IQI/AAAAAAAAAwE/FDn8jycrOn4/s72-c/war.jpg' height='72' width='72'/><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-874569402678296044.post-4580175423782763050</id><published>2008-08-06T09:33:00.000-07:00</published><updated>2008-08-06T09:37:50.700-07:00</updated><title type='text'>शिवरायांबद्दल परदेशी इतिहासकारांनी काढलेले उद्गार</title><content type='html'>&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/SJnTS7JjahI/AAAAAAAAAv8/iDPeYK11-Lw/s1600-h/ATgAAAA0Z1uqIsaJ0kcx4x6O72nilYVri3fUe5rh8IBNzRJV_uQITvIYQoae7Jg-8G9pYOv6r33SUlXKQa2r7NtRNz-RAJtU9VDH60tqFyVoKWobxnWqqCmJkghchA%5B1%5D.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5231444764236409362" style="DISPLAY: block; MARGIN: 0px auto 10px; CURSOR: hand; TEXT-ALIGN: center" alt="" src="http://2.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/SJnTS7JjahI/AAAAAAAAAv8/iDPeYK11-Lw/s320/ATgAAAA0Z1uqIsaJ0kcx4x6O72nilYVri3fUe5rh8IBNzRJV_uQITvIYQoae7Jg-8G9pYOv6r33SUlXKQa2r7NtRNz-RAJtU9VDH60tqFyVoKWobxnWqqCmJkghchA%255B1%255D.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;शिवाजी महाराजांच्या जीवनाचा अनेक परदेशी इतिहासकारांनी आढावा घेतला.काही शिवकालीन होते तर काही नंतरचे होते.यांनी शिवरायांच्या कार्याचे कशा पध्दतीने अवलोकन केले आहे यातुन परदेशी लोक शिवाजी महाराजांबद्दल काय विचार करतात हे दिसुन येते. त्यापैकी काही उद्गारांचे भाषांतर करत आहे.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;strong&gt;Thevenot&lt;/strong&gt; म्हणतो-शिवाजी राजांचे डोळे तीक्ष्ण होते,आणि त्यातुन असामान्य बुध्दिमत्ता दिसुन येत असे.राजे दिवसातुन एकदाच जेवण करतात आणि ते निरोगी आहेत.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;strong&gt;Cosmo Da Guarda&lt;/strong&gt; म्हणतो-शिवाजी राजांच्या कृतीत धडाडी होतीच पण त्याचबरोबर त्यांच्या आचरणात्,चालीत एक जिवंतपणा व उत्साह होता.त्यांचा चेहरा स्वच्छ आणि गोरा होता,निसर्गाने त्यांना सर्वोत्तम गुण दिले होते मुख्य म्हणजे त्यांचे काळे डोळे ज्यातुन जणुकाही अग्निज्वाळा येत असत्,आणि याला जोड होती तीव्र्,तीक्ष्ण बुध्दिमत्तेची.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;strong&gt;Orme&lt;/strong&gt; म्हणतो-शिवाजी महाराजांकडे एका यशस्वी सेनापतीचे सर्व गुण होते.सैन्याचा प्रमुख म्हणुन त्यांनी जितके जमिनीवर जितके अंतर पार केले तितके दुसर्‍या कुठल्याही सेनापतीने केले नसेल.आणीबाणीचा प्रसंग कितीही आकस्मिक अथवा मोठा असला तरीही शिवाजी राजांनी त्याचा विवेकाने व धैर्याने त्वरीत यशस्वीपणे सामना केला.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;strong&gt;General Sullivan&lt;/strong&gt; म्हणतो-ज्या संत्रस्त काळात शिवाजी महाराज रहात होते त्या काळात सफल होण्यासाठी आवश्यक असलेला प्रत्येक गुण त्यांच्यामधे होता.ते सतर्क होते आणि त्यांची कृती प्रखर व धाडसी असे.त्यांच्यातील सहनशीलता,उर्जा आणि निर्णयक्षमतेमुळे कुठल्याही काळात त्यांच्याकडुन गौरवास्पद कार्य झाले असते.तो एक हिंदु राजा होता ज्याने आपल्या देशी घोड्यांच्या सहाय्याने प्रचंड मुघल घोडदळाला पाणी पाजले.त्यांचे मावळे गनिमी काव्यामुळे त्याकाळातले जगातील सर्वात चांगले पायदळ होते&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;strong&gt;J. Scott&lt;/strong&gt; म्हणतो-शिवाजी राजे एक योध्दा म्हणुन असामान्य होते,राज्यकर्ता म्हणुन निपुण होते तर सद्गुणी लोकांचे मित्र होते.त्यांनी हुशारीने आपली धोरणे आखली तर दृढतेने ती अमलात आणली.कोणीही कधीही त्यांच्या ध्येयाबद्दल अवगत नसे तर प्रत्येक जण त्या ध्येयाच्या पुर्तीबद्दल अवगत असे.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;strong&gt;Douglas&lt;/strong&gt; म्हणतो-कुठल्याही आणीबाणीच्या समयाच्या वेळी सजग राहुन शिवरायांनी त्याला तोंड दिले.या कलेमध्ये त्यांच्या करंगळीत जेव्हढ होत तेव्हढ औरंगजेबाच्या पुर्ण शरीरात नव्हता.जणुकाही शिवाजी राजे एक डोळा उघडा ठेवुनच झोपत.त्यांनी आपल्या जादुई स्पर्षाने आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाने त्यांच्या गरीब्,आज्ञाधारक,दैववादी महाराष्ट्रातील जनतेला अलौकीक कृत्ये करण्यास प्रेरीत केले.ही जनता सर्वोत्तम सैनिक्,पक्के सरदार्,कुशल राजनिती विशारद बनली जिने शेकडो युध्दे जिंकलेल्या मुघलांचा सामना केला.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;strong&gt;Abbe Carre&lt;/strong&gt; म्हणतो-शिवाजी राजे पुर्वेने पाहिलेल्या सर्वोत्तम योद्ध्यांपैकी एक आहेत.त्यांच्या धाडसीपणामुळे ,त्यांच्या युध्दातील चपळाईमुळे व इतर गुणांमुळे त्यांची तुलना स्विडनच्या महान राजा ऍडॉल्फसशी होउ शकते.त्यांच्या जलद गतीने आणि दयाशीलतेने ज्युलियस सीझरप्रमाणे त्यांनी त्यांच्या शत्रूंचीही मने जिंकली ,जे शत्रु त्यांच्या शस्त्रांमुळे दहशतीत होते.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;strong&gt;Dr. John F. G. Careri ( 1695 A. D. )&lt;/strong&gt; म्हणतात-हे शिवाजी राजे इतके बलाढ्य आहेत की ते एकाच वेळी प्रचंड मुघलांबरोबरही लढतात आणि पोर्तुगिजांबरोबरही लढतात. ते रणांगणावर ५०००० घोडे आणतात आणि त्याहुनही जास्त पायदळ आणतात.त्यांचे सैनिक मुघलांपेक्षा कितीतरी चांगले आहेत. हे सैनिक अतिशय थोड्या अन्नावर दिवस काढतात तर मुघल बायका,विविध साधनसामग्री,तंबु घेउन जातात जणुकाही ते एक चालत फिरत शहरच असत.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;strong&gt;Daughlas &lt;/strong&gt;म्हणतो-शिवाजी महाराज खडकांमधे रहात.त्यांची शक्ती म्हणजे डोंगर दर्‍या होत्या.हा किल्ल्यांमधला माणुस होता ज्याचा जन्मही किल्ल्यामधे झाला होता.किल्ल्यांनी त्याला बनवल आणि त्यानी किल्ल्यांना बनवल.हे किल्ले म्हणजे भारताची दहशत होती,शिवरायांच्या राज्याचे उगमस्थल होते,त्यांच्या युध्दांचा आधार होते,त्यांच्या ध्येयांच्या पायर्‍या होते,त्यांचे घर आणि आनंद होते.त्यांनी अनेक किल्ले बांधले आणि सर्व किल्ले त्यांनी बळकट केले.ही फारच कृपेची गोष्ट होती की शिवाजी राजे दर्यावर्दी नव्हते.नाहीतर जमिनीप्रमाणे समुद्रावरही त्यांनी वर्चस्व गाजवले असते जे वर्चस्व त्यांनी जवळजवळ प्रस्थापित केले होते.त्यांना समुद्र आवडत असे पण समुद्राला ते आवडत नसत.त्यांचे खार्‍या पाण्यावर इतके प्रेम होते की असे म्हणतात की त्यांनी सिंधुदुर्ग बांधताना स्वतःच्या हातानी हातभार लावला होता.त्यांच्या पावलांचे ठसे अजुनही तिथे दाखवता येतात्,काळाच्या वाळुत नाही तर ठोस खडकात.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;strong&gt;Da Guarda&lt;/strong&gt; म्हणतो-शत्रुमध्ये असा दृढ विश्वास निर्माण झाला होता की शिवाजीराजे सगळीकडे आहेत.ते एकाच वेळी अनेक ठिकाणि चढाई करत असत आणि सर्वच ठिकाणी सैन्याचे नेत्रुत्व तेच करत असत.ह्या प्रश्नाला अजुनही उत्तर मिळालेले नाही की शिवाजी राजे स्वतःच्या नावानी दुसर्‍या कुणालातरी पाठवत असत का त्यांना जादु टोना येत असे का स्वतः सैतान त्यांच्या जागी कार्यरत होता.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;strong&gt;Sir E. Sullivan&lt;/strong&gt; म्हणतात-शिवाजी राजे हिंदु इतिहासातील सर्वोत्कृष्ठ राजकुमार आहेत.त्यांनी आपल्या ज्ञातीचा पुरातन गौरव वापस आणला जो अनेक शतकांच्या पराधिनतेमुळे नष्ट झाला होता.आणि मुघल साम्राज्याच्या परमोच्च बिंदुला त्यांनी आपले साम्राज्य बनवले,वाढवले जे की हिंदुस्तानातील मुळ लोकांनी काढलेले आत्तापर्यंतचे सर्वश्रेष्ठ साम्राज्य आहे.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;strong&gt;Kincaid&lt;/strong&gt; म्हणतो-शिवाजी राजे हे मराठा देशाचे मुक्तिदाते होते,त्यांचे गुण विभिन्न होते,जीवन नियमीत होते,स्वभाव सहनशील होता त्यामुळे यात काही आश्चर्य नाही की त्यांचे लोक त्यांना त्यांच्यापैकी एक न मानता त्यांना देवाचा अवतार मानतात.ज्याप्रमाणे अथेन्सचे रहीवासी त्यांचे साम्राज्य लयास जाउन भरपुर कालखंड गेला असुनही भक्तीभावाने Theseus चे पुजन करतात त्याचप्रमाणे मराठे ,शिवरायांच साम्राज्य संपुन भरपुर काळ लोटला तरी अजुनही राजगड्,मालवण मधे त्यांचे पुजन करतात.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;strong&gt;Elphinstone&lt;/strong&gt; म्हणतो-शिवाजी राजांसारखा प्रतिभासंपन्नच औरंगजेबाच्या चुकांचा फायदा उठवु शकतो त्यानंतर धर्मासाठी प्रेरीत करु शकतो व यातुन मराठ्यांमधे राष्ट्राभिमान जाग्रुत करु शकतो.या भावनांमुळे त्यांचे साम्राज्य अशक्त हातांमधे गेल्यानंतरही तग धरुन होते आणि अनेक अंतर्गत समस्या असुनही भारताच्या एका मोठ्या भागावर त्याने नंतर प्रभुत्व निर्माण केले.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;strong&gt;Owen&lt;/strong&gt; म्हणतो-वीरता,देशाभिमान्,धर्माभिमानाची प्रभावळ त्यांच्या(जनतेच्या) कार्यवाहीत होती ज्यातुन ते प्रेरीत झाले.त्यामुळे शहाजी राजांच्या पुत्रास ते पुर्वनिश्चित,दैविक कृपापात्र मुक्तिदाता मानत होते.त्यामुळे शिवाजी राजे व त्यांचे अनुयायी असे मानु शकतात व मानत की त्यांच्या पध्दतीने मुस्लिमांबरोबर केलेल्या युध्दामुळे ते देवासाठी व मनुष्यासाठी एक चांगले कृत्य करत आहेत.ज्यामुळे त्यांचा गौरव झाला,त्यांचे फक्त स्वागतच झाले नाही तर प्रशंसनिय रीत्या प्रतिकात्मक लाभही झाला.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;strong&gt;टिप्&lt;/strong&gt;-मुळ इंग्रजीतील वाक्यांमधे Shivaji असा उल्लेख आहे.त्याचे शब्दशः भाषांतर केल्यास शिवाजी असा एकेरी उल्लेख येतो.वाचनकर्त्यांच्या सोईसाठी वर शिवाजी महाराज्,शिवाजी राजे व शिवराय असे शब्द वापरले आहेत.वाक्यांचे शब्दशः भाषांतर करण्याचा प्रयत्न केला आहे पण हा माझा पहीला अनुवाद असल्याने काही चुका असण्याची शक्यता आहे.त्याबद्दल क्षमस्व. सर्व परदेशी लोकांच्या उद्गारांनंतर शेवटी एक भारतीयाने काढलेले उद्गार देतो.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;कविराज भूषण म्हणतो-जंभासुरला जसा इंद्र , समुद्राला जसा वाडवाग्नी,गर्विष्ठ रावणाला ज्याप्रमाणे प्रभुराम, मेघाला ज्याप्रमाणे वादळ,मदनाला जसे शिव शंकर, सहस्रार्जुनाला ज्याप्रमाणे परशुराम,वृक्षाना ज्याप्रमाणे वणवा, हरिणांना जसा चित्ता,अंधाराला जसा प्रकाश, कंसाला ज्याप्रमाणे श्रीकृष्ण,त्याचप्रमाणे नरसिंह असणारे शिवराय म्लेंच्छांचा नाश करतात&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/874569402678296044-4580175423782763050?l=gandharvablog.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandharvablog.blogspot.com/feeds/4580175423782763050/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=874569402678296044&amp;postID=4580175423782763050' title='37 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/874569402678296044/posts/default/4580175423782763050'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/874569402678296044/posts/default/4580175423782763050'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandharvablog.blogspot.com/2008/08/blog-post.html' title='शिवरायांबद्दल परदेशी इतिहासकारांनी काढलेले उद्गार'/><author><name>Dr.Chinmay Kulkarni</name><uri>http://www.blogger.com/profile/15174639899619103683</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_cnTO4lJHT6g/SJnTS7JjahI/AAAAAAAAAv8/iDPeYK11-Lw/s72-c/ATgAAAA0Z1uqIsaJ0kcx4x6O72nilYVri3fUe5rh8IBNzRJV_uQITvIYQoae7Jg-8G9pYOv6r33SUlXKQa2r7NtRNz-RAJtU9VDH60tqFyVoKWobxnWqqCmJkghchA%255B1%255D.jpg' height='72' width='72'/><thr:total>37</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-874569402678296044.post-574448489100510288</id><published>2008-07-22T02:36:00.000-07:00</published><updated>2008-07-22T02:42:54.728-07:00</updated><title type='text'>'कम्युनल' विरोधाच्या नावाखाली चालणारा संधिसाधुपणा</title><content type='html'>भारत देशात जरी हिंदु बहुसंख्य असले तरी त्यांच्यासाठी बोलणारा 'कम्युनल' म्हणजे सांप्रदायिक ठरतो.आणि हे ठरवणारे म्हणजे भारतातील बहुतांश धर्मनिरपेक्ष पक्ष आणि धर्मनिरपेक्ष पत्रकारीता.पण जर का याचा नीट अभ्यास केला तर अस दिसुन येत की सांप्रदायिक शक्तींना विरोधाचे कारण पुढे करुन प्सुडोसेक्युलर पक्ष संधिसाधुपणा करतात्.यामधे अनेक उदाहरणे देता येतील्.सध्याचच सगळ्यात गाजणार उदाहरण म्हणजे समाजवादी पक्ष्.&lt;br /&gt;&lt;br /&gt;समाजवादी हा मुळात मुस्लिम लोकांमधे प्रसिध्द असलेला पक्ष्.या पक्षातील नेत्यांनी हिंदुंवर कारसेवा करायला गेले म्हणुन गोळ्याही झाडल्या होत्या.मागच्या लोकसभेच्या निवडणुकांपुर्वी 'आम्ही ज्यांना पाठींबा देउ तेच सरकार बनवतील' अशा थाटात यांचे मुलायम सिंग आणि अमर सिंग वावरत होते.पण निकालांनंतर चित्रच पालटल.कधी नव्हे ते कम्युनिस्टांचे ५२ खासदार निवडुन आले आणि त्यांनी काँग्रेसला बिनशर्त पाठींबा दिला.त्यांच्या व इतर युपीए च्या घटक पक्षांच्या आधारे सरकार बनणार हे स्पष्ट झाल्यावर समाजवादीच्या नेत्यांनी केलेल्या वल्गना खोट्या ठरल्या आणि त्यांच्याशिवायच सरकार बनु लागले.मग अमर सिंग तरीही काँग्रेसच्या स्नेहभोजनाला 'बिनबुलाये मेहमान' बनुन गेले.आधीच सरकार येणार हे स्पष्ट झाल्याने सोनिया मॅडम निश्चिंत होत्या त्यांनी सरळ सरळ 'अमर सिंग येथे काय करत आहेत??' म्हणुन त्यांना जवळपास हाकलुन दिले.त्यानंतर अगदी मागच्या वर्षीपर्यंत अमर सिंग 'काँग्रेसनी आमचा कसा अपमान केला' हे सांगत फिरत होते.पण मायावतींनी त्यांचा फडशा पाडल्यावर मात्र त्यांना महत्व मिळत नव्हते.आणि शेवटी अणुकरारावरुन डाव्यांनी सरकारचा पाठींबा काढल्यावर लगेच तेच अमर सिंग सोनिया व इतर काँग्रेस नेत्यांकडे फेर्‍या मारुन भाव खाउ लागले.आणि कारण सांगताना सांगु लागले की 'कम्युनल' पक्षांना सत्तेपासुन दुर ठेवण्यासाठी आम्ही सरकारला पाठींबा देत आहोत्.त्याचबरोबर कम्युनल आडवाणींपेक्षा बुश बरे अशीही टुम सध्या उडवत आहेत्.पण या सर्व निरर्थक गोष्टी आहेत हे तेही जाणतात आणि आपणही जाणतो.मुळात बसपचा 'हत्ती' अडवण्यासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे म्हणुन समाजवादीने केलेला हा संधिसाधुपणा आहे.राष्ट्रीय पटलावर आपल महत्व दाखवुन देण्याचा प्रयत्न आहे.यात कम्युनल विरोध कुठेच नाही.मुलायम सिंग युपीच्या निवडणुका हरल्यावर अनेक कार्यक्रमात सांगत फिरत होते की 'राजकारणात कुणीही कायमचा शत्रु अथवा मित्र नसतो'.हे वाक्य सगळ काही सांगुन जात्.म्हणजे वेळ आली तर आम्ही काँग्रेसबरोबरच काय तर भाजपबरोबरही युती करु शकतो असे यात स्पष्ट होते.मग कम्युनल विरोध आलाच कुठुन???&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुसरा संधिसाधु पक्ष म्हणजे करुणानिधींचा द्रविड मुन्नेत कळघम म्हणजे 'द्रमुक'.यांचा संधिसाधुपणा तर फारच स्पष्ट आहे. हिंदुंना 'चोर' म्हणणार्‍या आणि आयुष्यभर हिंदुविरोध करणार्‍या या पक्षाने मागच्या वेळी त्यांच्याच वैचारीक शत्रु असलेल्या भाजपला पाठींबा दिला.आणि गेले ४ वर्ष तेच भाजपाला पाठींबा देणारे करुणानिधी आता म्हणतात की 'भाजपसारख्या सांप्रदायिक पक्षांना दुर ठेवण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र याव्.कम्युनल पार्ट्या हिंदु मुस्लिम एकीसाठी मारक आहेत्'.आता कम्युनलविरोधाचा मुखवटा चढवुन द्रमुक त्यांच्या कट्टर विरोधी असलेल्या काँग्रेसशी युती करुन आहे.भारतीय राजकारणात सर्वाधिक विरोधाभास असलेली ही युती आहे.राजीव गांधीची हत्या करणार्‍या 'एलटीटीइ'ला द्रमुकचा पाठींबा होता आणि अजुनही तो पाठींबा आहे असे म्हणायला वाव आहे.मुळात राजीव गांधी हत्येची चौकशी करणार्‍या जैन आयोगाने 'द्रमुक नेतृत्वावर कायदेशीर आरोप ठेवणे शक्य आहे' असा अहवाल दिल्यानंतर काँग्रेस्-द्रमुक युती व्हायची शक्यताच निर्माण व्हायला नको होती.द्रमुकचा जन्म जिच्यापासुन झाला ती जस्टिस पार्टी काँग्रेसची स्वातंत्र्यलढ्यात कडवी विरोधक होती.काँग्रेस स्वातंत्र्यासाठी चळवळ करत होता तेंव्हा ही पार्टी ब्रिटीशांना समर्थन देत होती,काँग्रेसने सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली देश एकसंध ठेवला होता तेंव्हा द्रमुक 'द्रविडनाडु' या देशाची मागणी धरुन होता,काँग्रेसने हिंदी भाषा राष्ट्रभाषा असावी म्हणुन महात्मा गांधींपासुन तशी भुमिका घेतली होती तेंव्हा कट्टर हिंदीविरोधाचे नेत्रूत्व द्रमुक करत होता,राजीव गांधींनी श्रीलंकेत शांतीसेना पाठवली त्याकाळात तर द्रमुक लंकेतील तामीळींसाठी चिडला होता.इतका प्रचंड विरोधाभास असलेली द्रमुक-काँग्रेस युतीही 'कम्युनल्'ला सत्तेपासुन दुर ठेवण्यासाठी झाली.पण ही करताना (तसे सांगताना तरी),त्याच कम्युनल भाजपबरोबर आपण ५ वर्ष सरकारात राहीलेलो आहोत हे द्रमुक विसरतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;देवेगौडांचे सेक्युलर जनता दल तर संधिसाधुपणा लपवायचाही प्रयत्न करत नाहीत्.आपण कधी इकडे तर कधी तिकडे अशी सततची पळापळ करुन आपल्याला कुठलीही वैचारीक बैठक नाही हे त्यांचा पक्ष दाखवुन देत असतो.आत्ता परवाच एकाच दिवशी युपीए बरोबर आणि युपीए विरोध्यांबरोबर देवेगौडा दिसले होते.यांनी काँग्रेसबरोबर युती करुन धरम सिंग यांचे सरकार कर्नाटकात आणले आणि मग लगेच ते पाडुन भाजपाबरोबर सरकार आणले.त्यांचा मुलगा २० महीने मुख्यमंत्री आणि पुढचे २० महीने भाजपचा मुख्यमंत्री असेल असे ठरले.पण स्वतःचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाल संपल्यावर कारभार भाजपकडे सोपवण्यास गौडांनी नकार दिला मग परत काँग्रेसबरोबर जायचा प्रयत्न केला आणि ते जमत नाही म्हणुन परत भाजपला पाठींबा दिला आणि ७ दिवसात तो काढुनही घेतला.हे सगळ करत असताना आपला संधिसाधुपणा उघडा पडतोय याचीही त्यांना चिंता नव्हती.मग देवेगौडांनी मुलाचा निर्णय होता असे म्हणुन सारवासारव केली. हे सर्व होतानाच आपल्या पक्षाचे नाव सेक्युलर आहे म्हणुन कम्युनल राजकारणाचा विरोधही ते अधुनमधुन करतात्.पण काहीच दिवसात परत ते भाजपबरोबर युती होउ शकते असेही सांगतात. आत्ताच काही दिवसांपुर्वी 'केंद्रात भाजपबरोबर युती होउ शकते' असेही त्यांनी स्पष्ट केले आणि हे केल्यानंतर काहीच दिवसात दिल्लीचे वारे पलटले आणि त्यात आपणही बातम्यांमधे याव म्हणुन धर्मनिरपेक्षांचा पंगतीत जाउन देवेगौडा परत बसले आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;या सर्वांपेक्षा मायावतींची बहुजन समाज पार्टी तरी बरी.कारण ते सरळ सरळ हे मान्य करतात की 'आम्ही संधिसाधु आहोत.फायद्यासाठी आम्ही कुणाबरोबरही जाउ'.संसदेत एकदा कांशीराम म्हणाले होते की 'आम्ही संधिसाधु आहोत असे तुम्हीच म्हणता आणि वरुन आम्ही भाजपबरोबर गेलो म्हणुन टिकाही करता.मग तुम्हीच सांगा की आम्ही कुणाबरोबर जाव की ज्यामुळे आमचा फायदा होईल?'.जुन्या काळी मनुवादी म्हणुन ,कम्युनल म्हणुन ज्यांच्यावर टिका बसपने केली,त्यांच्याच बरोबर बसपने अनेकदा युतीही केली.सध्या पक्ष देशभरात वाढवण्यासाठी मायावती प्रयत्न करत आहेत्.ते करण्यासाठी वेळ पडल्यास 'कम्युनल' पक्षांशी युती करतील आणि वेळ पडल्यास त्यांना 'कम्युनल' आहेत म्हणुन विरोधही करतील्.बाकी युपीए सरकारला बाहेरुन पाठींबा देताना उत्तर प्रदेशच्या विकासाबरोबर जातीयवाद्यांना विरोध हाही मुद्दा होताच की!सध्या मायावती देशात युपिबाहेर सगळीकडे स्वतःचे उमेदवार उभ्या करत आहेत आणि याचा फायदा अप्रत्यक्षपणे भाजपाला होतोय.कारण त्या काँग्रेसचा मतदार स्वतःकडे खेचत आहेत.गुजरातमधे १५-१६ काँग्रेसचे मतदार त्यांनी घरी बसवले तर कर्नाटकात १०-११ काँग्रेसचे उमेदवार त्यांच्यामुळे हरले.अनेकदा भाजपबरोबर युती करणार्‍या आणि नरेंद्र मोदींसारख्या कट्टर हिंदुत्ववाद्याच्या प्रचारासाठी सभा घेणार्‍या मायावती राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेस उमेदवाराला पाठींबा देताना म्हणाल्या की 'भाजपला पाठींबा देण्याचा प्रश्नच येत नाही कारण ते कम्युनल आहेत.कम्युनल पक्षांना कुठल्याही प्रकारे मदत व्हायला नको म्हणुन बसपने नेहमीच लढा दिलेला आहे'.असे असले तरी त्यांनी संधिसाधुपणा मान्य केलाय हे तरी ठिक आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बाकी एका दृष्टीने राष्ट्रवादीवरही हा आरोप ठेवला जाउ शकतो.कारण सोनियांच्या परदेशी मुळाचा मुद्दा घेउन राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर काहीच महीन्यात महाराष्ट्रात त्यांनी काँग्रेसशी युती केली आणि सरकार बनवले.ते करताना 'राष्ट्रिय स्तरावर हे होणार नाही 'हे सांगितले आणि मग हळुहळु पवार भाजपकडे झुकु लागले.वाजपेयींचा उघड गौरव करु लागले.मग काही जागांवरुन बोलणी फिस्कटल्यावर पवारांनी सोनियांच्या काँग्रेसबरोबर लोकसभेसाठी निवडणुकपुर्व युती केली.मग त्यांच्या सरकारातही ते सामील झाले.'सोनिया पंतप्रधान आमच्याशिवायच होतील म्हणुन आम्ही त्यांना पाठींबा देतो' असे पवारांनी सांगितले.आणि हे केल्यानंतर सोनियांनी पंतप्रधानपद नाकारले.त्यानंतर काहीच महीन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत्या.त्यात शरद पवारांनी असेही सांगितले की 'सोनिया पंतप्रधान होणार नाहीत हे स्पष्ट झाल्यावर कृषीमंत्रीपद स्विकारले'.पण हे करत असताना 'डबल कम्युनल' शिवसेनेशी ते संबंध ठेवुन आहेत्.पुण्यात त्यांची सेनेशी युतीही आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;याप्रमाणे प्सुडोसेक्युलर कम्युनलच्या नावाखाली संधिसाधुपणा करतात्.तर या कम्युनल पक्षांचा इतका खरच दोष आहे का???आणि खरच हे पक्ष कम्युनल आहेत का हा प्रश्न कोणीच विचारत नाही.महाराष्ट्रात तर सेना-युती शासनाच्या वेळी सांप्रदायीक दंगे जवळपास झालेच नव्हते.नरेंद्र मोदींना धर्मनिरपेक्ष लोक शिव्या देत असतात पण १९६९ साली गुजरातमधे २००२ सालपेक्षा कितीतरी मोठी दंगल उसळली होती हे विसरतात्.अनेक दंगली धर्मनिरपेक्ष सत्तेवर असताना झाल्या आहेत तरीही शिवसेना-भाजप सारखे पक्ष सत्तेत आल्यास अराजक माजेल असे एक चित्र निर्माण केले जाते जे साफ चुकीचे आहे.मुळात हिंदुंवरील अन्याय आणि हेटाळणी बंद केली तर आपोआपच या पक्षांचा जनाधार कमी होईल्.पण हे लक्षात न घेता धर्मनिरपेक्ष पक्ष सत्तेत येताच हिंदुविरोध सुरु करतात्.रामसेतुचा मुद्दाही त्यातलाच्. भाजप्-शिवसेना या पक्षांना कम्युनल म्हणने कितपत बरोबर आहे हाही एक मुद्दा आहेच्.धर्मांध मुस्लिम देशविरोधी कारवाया करु शकतो म्हणुन त्यांच्या धर्मांधतेला आळा घालण्याची मागणी कम्युनल कशी ठरते??एका दृष्टीने बघितल्यास कम्युनला शक्तींना सत्तेपासुन दुर ठेवण्याच्या नावाखाली प्सुडोसेक्युलर संधिसाधुपणा करतात्.त्यामानाने शिवसेना-भाजप युती गेले २० वर्ष एका मुद्द्याच्या जोरावर टिकुन आहे.अनेकदा त्यांच्यातले संबंध ताणले गेले पण सत्तेसाठी संधिसाधुपणा करण्यासाठी त्यांनी त्यांच्या तत्वांशी तडजोड टाळली आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/874569402678296044-574448489100510288?l=gandharvablog.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandharvablog.blogspot.com/feeds/574448489100510288/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=874569402678296044&amp;postID=574448489100510288' title='10 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/874569402678296044/posts/default/574448489100510288'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/874569402678296044/posts/default/574448489100510288'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandharvablog.blogspot.com/2008/07/blog-post.html' title='&apos;कम्युनल&apos; विरोधाच्या नावाखाली चालणारा संधिसाधुपणा'/><author><name>Dr.Chinmay Kulkarni</name><uri>http://www.blogger.com/profile/15174639899619103683</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>10</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-874569402678296044.post-8914228443550092845</id><published>2008-05-31T10:59:00.000-07:00</published><updated>2008-05-31T11:01:06.601-07:00</updated><title type='text'>शौर्य</title><content type='html'>काही दिवसांपुर्वी 'शौर्य' हा चित्रपट पाहीला. राहुल बोस्,केके मेनन हे यातील अभिनेते. चित्रपट तसा ठिक आहे. 'अ फेव गुड मेन' नावाच्या इंग्रजी चित्रपटावरुन उचलेगिरी केलेली आहे पण त्याला हिंदु-मुस्लिम्(नेहमीप्रमाणे)रंग दिलेला आहे.चित्रपटाच्या समीक्षेपेक्षा त्यात दाखवलेल्या घटनांबद्दल लिहीत आहे. त्यामुळे चित्रपटाची थोडक्यात कथा लिहितो. जावेद खान नावाच्या लष्करातील अधिकार्‍यावर आपल्या वरिष्ठ अधिकार्‍याच्या हत्येचा आरोप असतो.राहुल बोस जावेद खानचा वकील असतो.जावेद खानने आपला वरीष्ठ अधिकारी राठोडची हत्या केलेली असते.राहुल बोसने पत्रकाराला दिलेल्या चुकीच्या मुलाखतीमुळे ब्रिगेडिअर प्रताप (केके मेनन) यात ओढला जातो.नंतर शोध घेता घेता राहुल बोसच्या लक्षात येते की राठोड हा माणुस फार क्रुर होता व त्याला ब्रि.प्रताप पाठीशी घालत असे.शेवटी ब्रि.प्रतापला न्यायालयात बोलावण्यात येते.राहुल बोस त्याला उकसवतो व त्याच्या मृत कुटुंबाबद्दल सांगतो. त्याच्या संपुर्ण कुटूंबाची त्याच्याच मुस्लिम नोकराने निर्घुण हत्या केलेली असते. ब्रि.प्रतापच्या ८ वर्षाच्या मुलीवर बलात्कारही केलेला असतो. हे सर्व राहुल बोस कोर्टात सांगुन ब्रि.प्रतापला त्या नोकराबद्दल ऍन्युअल कॉन्फिडेंशिअल रीपोर्टमधे न लिहिण्यामागचे कारण कसले भय तर नाही ना असे विचारतो. स्वतःला शौर्यवान समजणारा ब्रि.प्रताप तोंड उघडतो. सर्व मुस्लिमांना मारुन टाकायला हवे वगैरे सांगतो हे सर्व बोलल्यानंतर ब्रि.प्रतापवरच कोर्टमार्शल होते व जावेद खानला सोडुन देण्यात येते.&lt;br /&gt;केके मेननने जबरदस्त अभिनय केलेला आहे त्याचप्रमाणे राहुल बोसनेही चांगली भुमिका केली आहे.&lt;br /&gt;नेहमीप्रमाणे या चित्रपटात हिंदु कसे कृर आणि मुस्लिम कसे शांतीप्रिय देशभक्त असे दाखवण्यात आले आहे.काश्मिरमधे दहशतवाद आहे पण या दहशतवादाला भारतील लष्करच जबाबदार आहे असेही अप्रत्यक्षपणे दाखवले आहे. म्हणजे लष्करातील मुस्लिमविरोधी अधिकारी निष्पाप मुस्लिमांना मारुन टाकतात व त्यांच्यावर दहशतवादी असल्याचा आरोप ठेवतात.बंदुक डोक्यावर ठेवुन 'माझ्याकडे एके ४७ आहे' हे वदवुन घेउन त्यांना मारुन टाकतात. याला रोखणे शक्यच नाही कारण वरीष्ठ लष्करी अधिकार्‍यांचा अशा कृत्यांना आशिर्वाद असतो.पण हे करताना शेवटी वेगवेगळ्या वर्तमानपत्रातील बातम्यांच्या हेडलाईन्स दाखवल्या आहेत. ज्यापैकी बर्‍याच आसाम,मणिपुर मधील आहेत. म्हणजे दिग्दर्शकाला दाखवायचे आहे की त्याचे म्हणने कसे बरोबर आहे. पण या आसाम्,मणिपुर मधील बर्‍याचशा घटना हिंदुंवर झाल्या होत्या हे दिग्दर्शक विसरतो.&lt;br /&gt;माझ्यामते हा चित्रपट बनवताना लष्करातील सैनिकांची,अधिकार्‍यांची मनस्थितीच विचारात घेतलेली नाहीये.लष्करात काम करताना लष्करी अधिकार्‍यांवर किती दबाव असतो याकडे पुर्णपणे दुर्लक्षच केले आहे. माझे काही मित्र,नातेवाईक लष्करात होते , आहेत यांनी असे सांगितले आहे की काश्मिरात काम करताना अधिकार्‍यांवर प्रचंड दबाव असतो. कधी कुठे बॉम्बस्फोट होईल सांगता येत नाही. तो झाल्यानंतर दहशतवादी पळुन जातात त्यांचा शोध घेणेही खुप अवघड असते.शिवाय या दहशतवाद्यांना बर्‍याचदा जनतेचा पाठींबा असतो. ते दहशतवाद्यांना लपायला मदत करतात. कधीकधी लष्कराचे खबरी चुकीची माहीती देतात्.त्यामुळे दिशाभुल होते. अशा अनेक कारणांमुळे लष्कराकडुन कधीकधी चुका होतात. ज्या होणे स्वाभाविकही आहे.पण चुकांवर लष्करात कारवाईही होते.&lt;br /&gt;या चित्रपटात असे दाखवले आहे की राठोड नामक अधिकारी निष्पाप लोकांच्या हत्यांवर हत्या करत असतो व मेडल्स मिळवत असतो.एका ठिकाणी एका निष्पाप मुस्लिम तरुणाची तो हत्या करतो व एका लहान मुलीवरही तो गोळी झाडणार असतो. जावेद खान त्याला म्हणतो की तू जे करतो आहेस ते चुकिचे आहे.पण राठोड अजुन लोकांची हत्या करण्याआधीच जावेद खान त्याची हत्या करतो.जावेद खानची नंतर यातुन सुटका होते. शेवटी राठोड चुक होता हे मान्य पण जावेद खानने त्याच्या वरीष्ठ अधिकार्‍यावर गोळी घालुन एका प्रकारे कायदा मोडलाच होता ना???मग त्याला का सोडण्यात येते???लष्करात एक शिस्त असते. आदेशाचे कारण न विचारता पालन करणे हा तिथे नियम असतो. जर लष्करातील सर्वच सैनिक स्वतःच काय बरोबर काय चुकीचे ठरवु लागले तर लष्करात अराजक माजेल. सुरक्षा करणे शक्यच होणार नाही.समजा उद्या भारतीय सरकारने व लष्कराच्या अतिवरीष्ठ अधिकार्‍यांनी एखाद्या देशाबरोबर युध्द करण्याचा चुकीचा निर्णय घेतला. जर लष्करातील सैनिक म्हणु लागले 'हा निर्णयच चुकीचा आहे.यामुळे निष्पाप लोकांची फाल्तु जिवितहानी होईल्.त्यामुळे आम्ही या युध्दात भाग घेणार नाही', तर काय होईल??सैन्यातील लोक जर स्वतःच ठरवु लागले की काय चुक आहे,काय बरोबर आहे आणि स्वतःच इतरांवर गोळ्या झाडुन हत्या करू लागले आणि नंतर न्यायालयात स्वतःची बाजु बरोबर आहे हे पटवल्यावर सुटू लागले तर सैन्यात आपापसातच युध्द होईल.या चित्रपटात जावेद खानचे जरी बरोबर होते तरी त्याने लष्करी कायदा व शिस्त मोडली म्हणुन त्याला काहीतरी शिक्षा व्हायलाच हवी होती.&lt;br /&gt;केके मेननचा अभिनय चित्रपटात सुंदर आहे पण अनेक चुकीच्या गोष्टी चित्रपटात दाखवलेल्या आहेत व त्या चुकीच्या गोष्टी अनेक लोकांना बरोबर वाटत आहेत त्यामुळे हे सर्व लिहिले.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/874569402678296044-8914228443550092845?l=gandharvablog.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandharvablog.blogspot.com/feeds/8914228443550092845/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=874569402678296044&amp;postID=8914228443550092845' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/874569402678296044/posts/default/8914228443550092845'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/874569402678296044/posts/default/8914228443550092845'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandharvablog.blogspot.com/2008/05/blog-post_31.html' title='शौर्य'/><author><name>Dr.Chinmay Kulkarni</name><uri>http://www.blogger.com/profile/15174639899619103683</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-874569402678296044.post-1314220920625781378</id><published>2008-05-13T09:54:00.000-07:00</published><updated>2008-05-13T09:56:34.907-07:00</updated><title type='text'>राजसमर्थक राजु परुळेकर यांस ,</title><content type='html'>तुम्ही तुमच्या लेखात आंबेडकर्,अत्रे यांचे वारसदार दिवाळखोर निघाले म्हटले आहे.आंबेडकरांचे राहु द्या पण अत्र्यांचे वारसदार म्हणजे आजचे पत्रकार तर नंबर एकचे दिवाळखोर आहेत.एव्हढेच नव्हे तर 'पत्रकार धर्म' विसरुन राजकीय कंपुबाजीत सगळे धन्यता मानत आहेत. राजु परुळेकरही त्यातलेच.अत्र्यांनी त्यांच्या वृत्तपत्रातुन सतत मराठीचा मुद्दा धगधगत ठेवला.पण राजु परुळेकर मायावाती,मोदी व इतर अनेकविध विषयांवर आपली मते मांडत होते.-------------------------------------------------------&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;राजसमर्थक राजु परुळेकर यांस ,&lt;br /&gt;आपला लोकप्रभातील 'होय हा महाराष्ट्र धर्म आहे ' हा 'अविचार' वाचला.लेख इथे वाचा -http://www.loksatta.com/lokprabha/20080509/maha.htm&lt;br /&gt;लेखामधील अनेक गोष्टी बरोबर आहेत (ज्याचा मी विरोध करत नाही).अतिशय अभ्यासपुर्ण काही मुद्दे मांडले आहेत उदा.बाबासाहेब आंबेडकरांचे मुद्दे. पण ८ बरोबर मुद्द्यांमधे २ निव्वळ चुकिचे तपशील घुसवुन तेही अभ्यासपुर्ण आहेत असे भासवुन दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला आहे.मला ७०% लेखात चुक वाटत नाही.काँग्रेस नेत्यांबद्दल लिहिलेल्या गोष्टीही बरोबर आहेत.पण शिवसेनेवर केलेल्या आरोपांमधे तर निव्वळ द्वेशभावना दिसते. शिवाय सर्वात मोठा आक्षेप(जो आजकाल जवळपास सगळ्याच पत्रकारांबाबत आहे)तो म्हणजे 'राजकीय कंपुबाजी'.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुम्ही एक वाक्य लिहिल आहे की '१९९० पासुन शिवसेनेनी महाराष्ट्र धर्माच जेव्हढ नुकसान केल आहे तेव्हढ काँग्रेसनीही केलेल नाहि'.तुमच म्हणन अस आहे की शिवसेनेनी हिंदुत्व भैय्यांसाठी पत्करल.बाळासाहेबांनी सत्तेसाठी ड्रेस बदलला. याबद्दल मी सांगु इच्छितो की बाळासाहेबांनी पुर्वीपासुनच धर्मांध मुस्लिमांविरुध्द भुमिका घेतलेली आहे. आर्.के. करंजिया यांच्या त्या काळातील प्रसिध्द 'ब्लिट्स' या साप्ताहीकाने बाळासाहेबांच्या नेहमीच्या मुस्लिम व कम्युनिस्ट विरोधी भुमिकेमुळे त्यांच्यावर अनेकदा तिखट हल्ले केले होते. बाळासाहेबांनी १९८० मधे म्हटल होत की "They [Muslims] were spreading like a cancer and should be operated on like a cancer. The...country should be saved from the Muslims and the police should support them [Hindu Maha Sangh] in their struggle just like the police in Punjab were sympathetic to the Khalistanis". १९७२ साली ए.सी.भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांनी मुंबईतील इस्कॉन मंदिरावर होणार्‍या हल्ल्याविरुध्द बाळासाहेब ठाकर्‍यांकडे मदत केली होती. प्रभुपादांच्या चरित्र ग्रंथात बाळासाहेबांचा उल्लेख 'हिंदु अधिकारांसाठी लढणार्‍या नेत्यांमधील मुंबईतील सर्वात मोठा नेता' असे आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुम्ही पुढे असेही लिहिता की "हिंदुत्वाचे तुणतुणे वाजवुन शिवसेनेनी महाराष्ट्राची उर्जा दिल्ली,भैयांच्या सरंजामशाही अर्पित केली". शिवाय तुम्ही संघालाही विरोध केलेला आहेच म्हणजे एकुणच हिंदुत्व म्हणजे 'उत्तर भारतीयांपुढील लाचारी' असा तुमचा गैरसमज झालेला दिसतो.तुम्हाला मी सांगु इच्छितो की हिंदुत्व ही संकल्पनाच मुळात महाराष्ट्राने दिलेली आहे. हिंदुत्वाचे प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे मराठीच होते तर वासुदेव बळवंत फडकेही(father of militant nationalism and Hindutva) मराठीच होते.स्वातंत्र्यवीर सावरकरांपासुन ते हेगडेवारांपर्यंत आणि गोळवलकर गुरुजींपासुन बाळासाहेब ठाकर्‍यांपर्यंत हिंदुत्वाचे महत्वाचे नेते मराठी आहेत. लोकमान्य टिळकांनाही हिंदुत्वाचे पितामह म्हटले जाते तर तुम्ही उल्लेख केलेल्या प्रबोधनकार ठाकर्‍यांनीही 'हिंदुत्व' नावाचे पुस्तक लिहिले होते,जातीपातींच्या सीमा गाडण्यासाठी अनेक अनिष्ट प्रवृत्तींवर प्रखर टिका केली होती व त्याचप्रमाणे प्रबोधनकारांनी ख्रिश्चन मिशिनरीजच्या धर्तीवर हिंदु मिशिनरिज बनवाव्यात अशी संकल्पनाही मांडली होती.तर अशा अनेक थोर मराठी व्यक्तिमत्वांनी(बाळासाहेब ठाकरे वाचु नका) हिंदुत्व देशाला दिले.या महान लोकांच्या भुमिकेला विरोध करणे म्हणजे महाराष्ट्र धर्मालाच विरोध करणे आहे. या लोकांनी काय हिंदुत्व भैय्यांसाठी केले काय??&lt;br /&gt;&lt;br /&gt;हिंदुत्वानीच मराठी माणुस दिल्लीवर वर्चस्व ठेवु शकतो असे मला वाटते.मागे एनडीए सरकारने काही निर्णय घेतल्यावर काँग्रेस व धर्मनिरपेक्ष पक्षांनी म्हटले होते की 'हे सरकार दिल्लितुन नाही तर नागपुर,पुण्यातुन चालते'. बाळासाहेबांनी घेतलेल्या प्रखर भुमिकेमुळे दिल्लीही हादरत असे.एक-दोन उदाहरण देतो.वाजपेयी सरकार पाकीस्तानशी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेउ लागले तेंव्हा शिवसेनेनी मुंबईतील वानखेडे स्टेडीयमचे पिच खोदले व 'मुंबईत सामना होउ देणार नाही' असे बजावले. वाजपेयींना भुमिका बदलावी लागली. दिल्ली महाराष्ट्रापुढे बिनशर्त झुकली.फारुख अब्दुल्लांच्या 'नॅशनल काँफरन्स्'ने एनडिए सरकारला पाठिंबा दिला व फारुक अब्दुला राष्ट्रपती बनवावेत अशी अट ठेवली. वाजपेयींनी ती मान्य केली. बाळासाहेब पुन्हा बरसले आणि 'ऑटोनॉमीची मागणी करणार्‍या फारुख अब्दुल्लाला राष्ट्रपती बनवु नये'. पुन्हा युपीचे वाजपेयी महाराष्ट्राच्या बाळासाहेंबांसमोर गप्प झाले. खर्‍या महाराष्ट्रप्रेमी माणसाला या गोष्टींचा आनंद होतो. अजुन एक गोष्ट सांगावी वाटते ती म्हणजे पाकिस्तानला भारताने २० दहशदवाद्यांची मागणि केल्यावर ,पाकिस्तानने 'आम्हाला बाळ ठाकरे द्या' अशी मागणि केली होती.काही पाकीस्तानी लोकांनी मला सांगितल होत की 'पाकीस्तानका बच्चा बच्चा बाल ठाकरेको जानता है और उसको गाली देता है'. भारताच्या शत्रु राष्ट्रातील लोक एका अशा माणसाला घाबरतात ज्याच्याकडे एकही पद नाही व तो माणुस माझ्या महाराष्ट्राचा आहे याचा खर्‍या महाराष्ट्रप्रेमीला अभिमान वाटतो.बाळासाहेबांच्या बोलण्याने दिल्ली तर हादरतेच पण पाकिस्तानही हादरते हे यातुन स्पष्ट होते. सरंजामशाहीची उपमा किती मुर्खपणाची आहे हे यातुन स्पष्ट आहे. तुम्ही स्वतःच लिहिता की 'उत्तर भारतावर मुघली साम्राज्याचा पगडा आहे'. मग या मुघली साम्राज्याच्या पगडा असलेल्यांसाठी बाळासाहेबांनी धर्मनिरपेक्ष राजकारण केले असते ना!!!!मुळात बाळासाहेबांनी पुर्वीपासुनच हिंदुत्व आणि मराठी हे दोन्हीही मुद्दे घेतले होते. ज्याची ज्या वेळी जास्त गरज त्याच्यावर त्या वेळी त्यांनी जास्त emphasis दिलेला आहे. तुमच्या म्हणन्याप्रमाणे जर सेनेनी मराठीत्व सोडलेच असते तर मग हिंदुत्वाच्या मुद्द्याशी फारकत घेउन प्रतिभाताईंना फक्त 'मराठी महीला' म्हणुन राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा दिलाच नसता.युती शासनाने परप्रांतीयांचे येणे थांबवण्यासाठी 'पर्मिट सिस्टीम'आणायचा प्रयत्न केला होता हा तपशील तुम्ही कसा काय विसरलात??बाळासाहेबांनी 'पॉप्युलॅरिस्ट पॉलिटीक्स' केलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच शिवसेना आत्तपर्यंत फक्त एकदाच शासन करु शकली आहे.हिंदुत्वाचा मुद्दा असुनही २ वर्षापुर्वी झालेल्या मुंबई बाँबहल्ल्यांनंतर ज्या मुस्लिमांनी रॅलीज काढुन हल्ल्याचा निषेध केला त्या मुस्लिमांना बाळासाहेबांनी सलाम केलेला आहे.मागच्या गणेशोत्सवात लालबागच्या गणपती समोर मुस्लिमांनी फटाके फोडून मिरवणुकिचे स्वागत केले तेंव्हा बाळासाहेबांनी अग्रलेखातुन त्या मुस्लिमांचे अभिनंदन केले होते.काही लोकांना ही बाळासाहेबांची धरसोड वृत्ती वाटते .मला वाटते 'जे मनात ते ओठात' अशी सरळ वृत्ती आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता जैनांच्या टॉवर्सचा मुद्दा.सेनाप्रमुखांनी जेंव्हा वाढदिवसाला मुंबईतील बिल्डर्सना 'टॉवर्समधील ५०% जागा मराठी माणसाला द्याव्यात' असा दम भरला होता तेंव्हा तुम्ही लोकप्रभा मधे 'शाब्दिक खेळ' करुन याला अप्रत्यक्षपणे विरोध केला होता हे विसरु नये.शिवाय त्याच लेखात तुम्ही बाळासाहेबांना नेहरुंचे उदाहरण देउन सहिष्णुतेचे धडे दिले होते. आता त्याच नेहरुंचे तुम्ही कट्टर विरोधक बनला आहात.बाळासाहेबांना सहिष्णुतेचे धडे देणारे राजु परुळेकर एकदम मनसेच्या भैयांविरुध्दच्या मारामार्‍यांना 'स्वाभिमान्,अस्मिता' म्हणुन बिनशर्त पाठींबा देतात्.अरेच्चा, मग सहिष्णुतेच काय झाल???का राज ठाकरेंना तो नियम लागु होत नाही??कृष्णा देसाई ते श्रीधर खोपकर यांच्या उदाहरणातुन तुम्ही रमेश किणीला खुबीने वगळता.हे double standards का??आता महाराष्ट्र धर्म ,संस्कृती म्हणणारे तुम्ही त्याच लेखात लिहिता की 'मुळात मराठी असो अथवा अन्य कुठली असो ,संस्कृती ही वाढते वा तिचा र्‍हास होतो.चंद्राप्रमाणे तिची अवस्था असते.ती टिकवता येत नाही.' आता राज ठाकरेंनी शिवसेनेचा मुद्दा घेतल्यावर तुम्ही त्यांना का सांगत नाही की 'संस्कृती चंद्राप्रमाणे असते ,टिकवता येत नाही.तुम्ही टिकवायचा प्रयत्न करु नका'. पण नाही आता तुमचे म्हणने आहे की मुंबईत मराठी संस्कृती टिकवली जाउ शकते. तीनच महिन्यात इतका वैचारीक फरक???&lt;br /&gt;&lt;br /&gt;संजय निरुपम जेंव्हा सेनेत होता तेंव्हा त्यानेही भुमिपुत्रांची भुमिका जोरात मांडली होती.अनेक कार्यक्रमांमधे त्याने 'परप्रांतियांचे मुंबईत येणे रोखले पाहीजे' असे दणकावुन सांगितले होते. ते कार्यक्रम मी स्वतः बघितले आहेत्.आता पार्टी बदलली आणि तोही बदलला.उध्दव ठाकरेंनी छट पुजेला हजेरी लावली तर काही महत्पाप केले असे मला बिल्कुल वाटत नाही. आम्ही परदेशात राहुन गणेशोत्सव्,शिवजयंती साजरी करतो.त्याला परदेशी लोक उपस्थित असतात्.मग परदेशात कोणी म्हटले की 'इथे फक्त याच देशाचे सण साजरे करा' तर ते चुकिचे आहे.तुम्ही म्हणता की 'राज ठाकरे बदलणार नाहीत ना हा प्रश्नच गौण आहे'. याचा काय अर्थ आहे??तेही उद्या बदलणार असतील तर मराठी माणसाने त्यांना का पाठींबा द्यावा???शिवाय त्यांच्या पक्षाचे बदलणे आत्तच सुरु झाले आहे.खालील बातमी वाचा-http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2889253.cmsज्या वेळी भैय्यंना मारल्याच्या जखमाही भरल्या नव्हत्या त्या वेळी मनसे भैय्यांबरोबर उत्तर प्रदेशि स्टाईलमधे होळी खेळत होता.याचा तुम्ही का विरोध केला नाही??पण उध्दवने भैय्यंच्या सणाला उपस्थिती लावली तर ते चुकिचे पण राजची मनसे भैय्या स्टाईलमधे धुमधडाक्यात होळी साजरी करते ते चालते??भैया चालत नाहीत ना मग मनसेतले चौबे का कोण ते,रीटा गुप्ता,हिंदी साहित्यिक वागीश सारस्वत तुम्हाला कसे चालतात???इंडीअन एक्प्रेसला अशीही बातमी होती की मारामार्‍यांनंतर मनसेतील भैय्यांचे सदस्यत्व वाढले आहे.माझा विरोध भैय्यांबरोबर होळी साजरी करण्याला नाही पण त्याचप्रमाणे सेनेच्या नेत्यांच्या युपी सणांच्या उपस्थितीलाही नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता मराठीचा मुद्दा-भैय्या इथे येउन मराठी शिकत नाहीत ,मराठी संस्कृतीशी एकरुप होत नाहीत असा आक्षेप घेतला जातो.माझा प्रश्न असा आहे की मुस्लिमांचे काय्???ते तर इथे पिढ्यानपिढ्या रहात आहेत पण त्यांना मराठी बोलता येत नाही.८०-९०% महाराष्ट्रीय मुस्लिम उर्दुच बोलतात. मराठी संस्कृतीशी त्यांना काहीही देणघेण नाही.त्यांना फक्त इस्लामी संस्कृती महत्वाची वाटते.त्यांच्या विरुध्द तुम्ही कधीच काहीच का लिहित नाही??ज्या बाबासाहेब आंबेडकरांचे मुद्दे तुम्ही भरभरुन दिले आहेत तेच बाबासाहेब मुस्लिमांबद्दल बघा काय म्हणतात(मुळ मराठी शब्द सध्या उपलब्ध नाहीत्,अनुवादात अर्थबदल केला असा माझ्यावर आरोप होउ नये म्हणुन उपलब्ध असलेला मुळ हिंदी अनुवाद देत आहे) "मुसलमानों के लिए है कुरान गैर मुसलमान को मित्र बनाने का विरोधी है इसलिए हिन्दू सिर्फ घृणा और शत्रुता के योग्य ही हैं मुसलमानों की निष्ठा भी केवल मुस्लिम रास्त्रो के प्रति होती है इसलाम सच्चे मुसलमान हेतु भारत को अपनी मातृभूमि और हिन्दुओ को अपना निकट सम्बन्धी मानने की आज्ञा नहीं देता, संभवतः यही कारण था की मौलाना मोहमद अली जैसे भारतीय मुसलमानों ने भी अपने शरीर को हिंदुस्तान की अपेक्षा येरुशेलम में दफनाना अधिक पसंद किया कांग्रेस में मुसलमानों की स्थितियो के सम्पर्दायिक चौकी की तरह है गुंडागर्दी मुस्लिम राजनीती का स्थापित तरीका हो गया है इस्लामी कानून समाज सुधर के विरोधी हैं वे धर्मनिरपेक्षता को नहीं मानते हैं मुस्लिम कानूनों के अनुसार भारत हिन्दुओ और मुसलमानों की समान मातृभूमि नहीं हो सकती वे भारत जैसे गैर मुस्लिम देश को इस्लामिक देश बनाने में जिहाद 'आतंकवाद' का संकोच नहीं करते."आता या मुस्लिमांविरुध्द बाळासाहेबांनी आघाडी उघडली तर काय चुकल???बर तेही सोडा. मुंबईत जवळपास ५-७लाख बांग्लादेशी आहेत. त्यांना इथल्या भाषेशी ,संस्कृतीशी काहीही देणघेण नाही,ते भारताच्या (फक्त मराठी ओळख असणार्‍यांनी हा शब्द 'मराठी लोकांना' वाचावा) आंतरिक सुरक्षेला सर्वात मोठा धोका आहेत.हे मी म्हणत नाही तर सुपरकॉप के.पी.एस.गिल म्हणतात. त्यांना हाकलण्यासाठी तुम्ही कधीच का लिहित नाही???त्यांना हाकलल्यास गुन्हेगारी कमी होईल्,गर्दी कमी होईल.मराठी माणसाची भविष्यात होणारी हानी वाचेल.भारतात सध्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा मोठा प्रश्न आहे.महाराष्ट्र यात आघाडीवर आहे. विदर्भातील शेतकरीही मराठीच आहेत्.उध्दव ठाकरे या शेतकर्‍यांची एकजुट करवुन आणत आहेत्,त्यांच्यासाठी आंदोलन करत आहेत्.पण या आंदोलनांना पाठींबा देण्याऐवजी तुम्ही तुमच्या स्तंभातुन याची 'आंदोलनांचा खेळ' म्हणुन खिल्ली उडवली आहे!!!विदर्भातील शेतकरी मराठी नाहीत का???का फक्त मुंबई-ठाण्यात मराठी माणुस रहतो???जिथे खराखुरा 'मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न' आहे तिथे तुम्ही गप्प बसता.आज विदर्भात होणार्‍या आत्महत्यांकडे महाराष्ट्र सरकारने दुर्लक्ष केलेले आहे.उध्दव ठाकरे सोडले तर कोणीही मराठी नेता त्यात 'इंटरेस्ट' घेत नाही. उद्या या वागणुकीला कंटाळुन वेगळ्या विदर्भाच्या मागणीने जोर धरला व संयुक्त महाराष्ट्र फुटला तर्???मग तुम्ही परत मोठेमोठे अभ्यासपुर्ण लेख लिहाल्.पण सध्या उध्दव ठाकरेंना पाठींबा देणार नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुम्ही तुमच्या लेखात आंबेडकर्,अत्रे यांचे वारसदार दिवाळखोर निघाले म्हटले आहे.आंबेडकरांचे राहु द्या पण अत्र्यांचे वारसदार म्हणजे आजचे पत्रकार('मर्‍हाटा'काढल्यामुळे अत्र्यांनाही पत्रकार म्हणायला हरकत नसावी) तर नंबर एकचे दिवाळखोर आहेत.एव्हढेच नव्हे तर 'पत्रकार धर्म' विसरुन राजकीय कंपुबाजीत सगळे धन्यता मानत आहेत. राजु परुळेकरही त्यातलेच.'१९९० पासुन बाळासाहेबांनी महाराष्ट्र धर्माला नख लावायला सुरुवात केली' म्हणतात्.मग तुम्ही १८ वर्ष मुग गिळून का बसला होता???राज ठाकर्‍यांनी सेना सोडण्यापुर्वी(सोडल्यानंतरही) तुम्ही अनेकदा सेनाप्रमुखांवर स्तुतीसुमने उधळली होती.तेंव्हा कुठे गेला होता तुमचा 'महाराष्ट्र धर्म'??अत्र्यांनी त्यांच्या वृत्तपत्रातुन सतत मराठीचा मुद्दा धगधगत ठेवला.पण राजु परुळेकर मायावाती,मोदी व इतर अनेकविध विषयांवर आपली मते मांडत होते. अरे मराठीची इतकी वाईट परिस्थिती असताना तुम्हाला ती पुढे आणण्यासाठी आंदोलनाची गरजच का पडते??आंदोलन नव्हते तेंव्हा तुम्ही का लोकांना या विषयावर जागरुक केले नाही???तुमच्याकडे बंदुकिपेक्षाही घातक लेखणी नावाचे अस्त्र होते ते तुम्ही म्यानात ठेवुन 'चिल्लर' गोष्टींवर स्वतःचा स्तंभ भरवत होता.कधी राजकारण तर कधी काय. सगळ नॉन सेंस.मायमराठी भरडली जात असताना तुम्ही स्वतः त्याबद्दल लिहुन जनजागृती केली असती त्याला काही अर्थ होता.उगाच घडणार्‍या घटनांवर विश्लेशण करणे आणि याला त्याला दोष देणे फार सोपे असते.त्यात कंपुबाजी करुन 'पॉप्युलॅरीस्ट पत्रकारीता' करण तर अजुनच सोपं.सच्च्या पत्रकाराने शिवसेना मराठीचा मुद्दा सोडायला लागली असे वाटल्यावरच टिका केली असती. २ वर्षांपुर्वी राज ठाकर्‍यांनी सर्वसमावेशक धोरण घेतल त्याही वेळी 'भैय्यांना हटवायची गरज असताना सर्वसमावेशक धोरण कसल घेता??' म्हणुन राजवर हल्ला केला असता. पण तुम्ही यातल काहीच केल नाही.बहुतेक मनसेबरोबर जाउन चांगली संधी मिळेल असे तर तुमचे धोरण नाही ना??कारण पुण्यात समीरण वाळवेकरांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी स्वतःच वृत्तपत्र सुरु करायचय असा मनोदय बोलुन दाखवला होता.मग त्याच्या संपादक पदी आपलीही वर्णी लागावी म्हणुन तुम्ही मनसेला पाठींबा करत नाही ना??मला भैय्यांबद्दल काडीचही प्रेम नाही.राज ठाकर्‍यांच्या भाषणाचा मीही फॅन आहे.त्यांच्या आंदोलनालाही माझा विरोध नाही.माझा विरोध स्वार्थी पत्रकारांना आहे.तुम्ही आधी शिवसेनेच्या कंपुत होता आता मनसेच्या कंपुत आहात. उद्या एखादा अजुन चांगला पर्याय आला तर तिकडेही जाल.अशी राजकीय कंपुगिरी करणार्‍या पत्रकारांनी सेनेला 'दिल्लीचे मनसबदार' तर शरद पवारांना 'वॉरलॉर्ड' म्हणन्याची गरज नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपला&lt;br /&gt;चिन्मय कुलकर्णी&lt;br /&gt;&lt;br /&gt;ता.क.-ज्या वेळी स्वातंत्र्याशी गरज होती आणि हिंदुविरुध्द 'डायरेक्ट ऍक्शन्स' होत होत्या त्या वेळी तमिळ लोकांनी द्रविडनाडुची मागणि केली होती.फाळणीवादी असलेल्या इतिहासातील तमिळ नेत्यांचीच करुणानिधी व समस्त कट्टर तमीळी पक्ष पिलावळ आहे.करुणानिधीने LTTE चा दोन नंबरचा म्होरक्या मारला गेल्यावर त्याच्यावर १ वर्षापुर्वी स्तुती करणारी कविता लिहुन ती प्रकाशित केली होती.महाराष्ट्राने या देशद्रोह्यांच्या पावलावर पाऊल का ठेवाव??&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/874569402678296044-1314220920625781378?l=gandharvablog.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandharvablog.blogspot.com/feeds/1314220920625781378/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=874569402678296044&amp;postID=1314220920625781378' title='10 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/874569402678296044/posts/default/1314220920625781378'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/874569402678296044/posts/default/1314220920625781378'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandharvablog.blogspot.com/2008/05/blog-post_13.html' title='राजसमर्थक राजु परुळेकर यांस ,'/><author><name>Dr.Chinmay Kulkarni</name><uri>http://www.blogger.com/profile/15174639899619103683</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>10</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-874569402678296044.post-5245352869662126234</id><published>2008-05-01T02:48:00.000-07:00</published><updated>2008-05-01T02:49:24.669-07:00</updated><title type='text'>खात्रीत स्वातंत्र्य</title><content type='html'>'Certainty is freedom.....' म्हणजेच 'खात्रीत स्वातंत्र्य आहे...'&lt;br /&gt;'पुढील १०० वर्ष व्यवस्थित रहाता येईल अशी माझी खात्री झाली की मी स्वतःला सुरक्षित मानील्'...... नंदन निलेकणी&lt;br /&gt;एकुणच आजच्या जगात आपण खात्री शोधत असतो.पण हळुहळु जगात खात्रीदायक काहिच राहिलेल नाहिये. पुर्वी लोकांना पगार मिळत असे तोही खात्रीदायक्,त्या पगारात काय काय मिळेल हेही खात्रीदायक असे. निवृत्तीनंतर पेन्शन मिळेल याचीही खात्री असेच. पण आता तसे नाही.सर्व गोष्टींच्या किमती वाढतच आहेत आणि काहीकाही तज्ञ म्हणतात की त्या वाढणारच आहेत.१० वर्षापुर्वी जो पगार चांगला मानला जायचा तो आता कमी वाटू लागलाय.कम्पन्यांमधे पेन्शनही नसत्.आणि चिदंबरमबाबा तर म्हणत आहेत की सरकारी नोकरीवाल्यांच पेन्शनही कधी ना कधी बंद होणार आहे.घराच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत्.अजुन १०-१५ वर्षांनी पुण्या-मुंबईत घर घेण तरी शक्य होईल का नाही कोण जाणे.अर्थव्यवस्था वाढतेय्.डॉलर कमी होतोय तेंव्हा डॉलर अजुन कमी झाल्यास २०लाख लोक बेकार होतील असेही मंत्री म्हणत आहेत्.अर्थव्यवस्था वाढल्याने अजुन १०-१५ वर्षांनी म्हणे आयटी कम्पन्या भारतातुन पळ काढतील कारण भारतातला रोजगार त्यांना परवडणार नाही.गल्फ देशांमधे तसच झाल होत म्हणे. व्यवसाय करत असाल तर त्यातही फारशी खात्री नाही.उद्या मल्टीनॅशनल कम्पन्या कुठल्या क्षेत्रात घुसतील सांगता येत नाही.आणि त्या जिथे घुसतील तिथे छोट्या-मोठ्या उद्योजकांना पैशाच्या जोरावर संपवतील.ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगाच्या तापमानात बदल होत आहे.तज्ञ म्हणत आहेत की आपल्याला आपला ग्रह वाचवायला काहीच वर्षे राहीलेली आहेत.आत्ताच काही केले नाही तर विनाश अटळ आहे.सार्‍या जगाला केवळ सहा ते आठ आठवडे पुरेल इतकेच खाद्यान्न भूतलावर शिल्लक आहे. जगाच्या राजकारणात समस्या कमी होण्याऐवजी क्लिष्ट होत आहेत.एकुणच परिस्थिती इतकी चिंताजनक आहे की कशाचीही खात्री नाही.&lt;br /&gt;मग कशाचीच खात्री नाही तर स्वातंत्र्य कसल्???इथे स्वातंत्र्य म्हणजे काहीही खा-प्या,कसेही वागा,काहीही विचार करा अशा अर्थानी नाहीये. अथवा पर्यायी शब्द सापडला नाहीये म्हणा(कुणाला माहीत असल्यास कळवावा).&lt;br /&gt;पण या जगात खात्रीदायक काहीच नाही हाच तर या जगाचा नियम आहे.उद्या काय होईल हे सांगता येण कठीण आहे.मग या खात्रीत स्वातंत्र्य शोधायच कशाला??या जगात खात्रीदायक काहीही नाही , हे जाणुन त्यातच स्वातंत्र्य मानणाराच खरा हुशार म्हणावा लागेल.थोडक्यात म्हणजे उद्या काय होईल याचा विचार करण्यात आज वाया घालवुन उपयोग नाही. ते म्हणतात ना की 'भुतकाळ हा बाउंस झालेला चेक आहे,भविष्यकाळ हा पोस्ट्डेटेड चेक आहे आणि फक्त वर्तमानकाळ हीच तुमच्याकडे असलेली रोख रक्कम आहे जिचा तुम्हाला काहीतरी उपयोग आहे'.उद्या काय होईल याचा फार विचार केला की टेन्शन येत्.मुळात टेन्शन म्हणजेच आज सोडुन उद्याचा विचार करण आहे.anxiety म्हणजे वर्तमानात राहुन भविष्यात रहाण आहे.काहीकाहींच्या मते अशा परिस्थितीत कामं चांगली होतात पण मला वाटत की चिंतामुक्त वातावरणात होणारे काम सर्वोत्कृष्ठ असते.कारण टेन्शनमधे केलेले काम हे फक्त जितकी गरज आहे तितकेच असते.शेवटी चिंता हीही एक प्रकारची भितीच असते.भितीमधे स्वातंत्र्य नसतेच.त्यामुळे आज ,आत्ता मधे जगण्याचा प्रयत्न करणेच सर्वोत्तम.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/874569402678296044-5245352869662126234?l=gandharvablog.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandharvablog.blogspot.com/feeds/5245352869662126234/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=874569402678296044&amp;postID=5245352869662126234' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/874569402678296044/posts/default/5245352869662126234'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/874569402678296044/posts/default/5245352869662126234'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandharvablog.blogspot.com/2008/05/blog-post.html' title='खात्रीत स्वातंत्र्य'/><author><name>Dr.Chinmay Kulkarni</name><uri>http://www.blogger.com/profile/15174639899619103683</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-874569402678296044.post-2462743823052759872</id><published>2008-04-23T01:34:00.000-07:00</published><updated>2008-04-23T11:31:54.838-07:00</updated><title type='text'>GOD-PERSONAL OR IMPERSONAL????</title><content type='html'>&lt;a href="http://bp2.blogger.com/_cnTO4lJHT6g/SA77_IOGV5I/AAAAAAAAAuU/kd7vyvAVexM/s1600-h/Saguna+or+nirguna.JPG"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5192364482361710482" style="DISPLAY: block; MARGIN: 0px auto 10px; CURSOR: hand; TEXT-ALIGN: center" alt="" src="http://bp2.blogger.com/_cnTO4lJHT6g/SA77_IOGV5I/AAAAAAAAAuU/kd7vyvAVexM/s320/Saguna+or+nirguna.JPG" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;strong&gt;Following is my correspondance with Mr.Shreedhar about which ways (bhakti or dnyan) are suitable for this Kaliyuga ,if God is personal or impersonal,views of different saints etc.&lt;br /&gt;&lt;/strong&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;Dear Chinmay Kulkarni,&lt;br /&gt;&lt;br /&gt;Thanks for your interest in my blog. In your comment you have written that `only chanting the name of God is the path for Kaliyug(harer nama harer nama harer nama iva kevalamkalau nasty eva nasty eva nasty eva gatir anyatha [Cc. Adi 17.21]&lt;br /&gt;).&lt;br /&gt;I would like to say following on this comment:This understanding of spiritual quest is too one dimensional andincorrect. How would you explain the existence of Bhagavan Sri RamanMaharshI, the great sages J. Krishnamurthy and Sri Nisargadaata Maharaj&lt;br /&gt;with your philosophy? As they say in science, one single observation may call for acompletely new theory. Here are three obvious examples of great saintsin your kaliyug who never chanted name of God and realised the ultimate&lt;br /&gt;goal. At best, you can say that taking name of God appeals to you.Can't say that it is the ONLY way. This fanatic way of adhering to one's own philosophy is for children. Grow up.Yours with regards,&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;Shreedhar&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;Dear Shreedhar&lt;br /&gt;first of all it is not said by me but it was said by Lord Krishna in his avatara of Chaitanya Mahaprabhu.if u want to say chaitanya mahaprabhu himself was childish n needed 2 grow up then u r makin biggest mistake n u r arrogant. first of all those Yogis who don't chant God's name ,generally call God nirgun ,niraakaar. we say God is nirgun -niraakaar as well as sagun saakaar. nirgun niraakaar feature of God is one aspect but if we go further,there is one more feature of God which is sagun saakaar.so attaining saguna saakaar is perfection which is attained only by bhakti.basically adwait feature of God is illumination from sagun saakaar form of god.it's like sun. sunrays is formless feature while sun star itself is saakaar feature.&lt;br /&gt;if u don't agree with scriptural injunctions,how can u agree with somebody sayin 'i have attained perfection'??as far as my information J.Krishnamurty was a philosopher,a theosophist. if u don't agree with what Krishna says,how do u say that these people attained Supreme???why do u believe them n disbelieve Krishna???&lt;br /&gt;chinmay here&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;Dear Chinmay,&lt;br /&gt;Thanks for your mail. You see, every saint says things for his audience. Chaitanya Mahaprabhu no doubt proclaimed that chanting of God's name is the fastest way of attaining God. However, I have never read Him say that It is the ONLY way. Generally, it is said that it is the easiest way. The vaishnavaites have converted his saying into a fanatical following of the path itself.&lt;br /&gt;Isn't the goal important than the path? We have to reach God somehow. Why keep saying my path is the only path?&lt;br /&gt;If you do not believe J.Krishnamurthy was a realised soul, then look at Sri Ramakrishna Paramhans. Swami Vivekananda and others.&lt;br /&gt;Al I was saying is that the rigidity of the attitude that chanting the God's name is the only way in Kaliyug is wrong. I have no intention in changing your personal path or raising doubts about it.&lt;br /&gt;You also said that Sagun form of God is more deeper than Nirgun form. However, the vedanta says the other way. Ramakrishna Paramhansa says the other way. I think that you should try and read some of Swami Vivekananda's books to see the other point of view.&lt;br /&gt;In life, we have to see the complete picture. Saying only side exists does not help in seeing the full picture. That is why I raised objection to your `the only way' thought.&lt;br /&gt;yours,&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;Shreedhar&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;hi shridhar!!! this is what Chaitanya Mahaprabhu said -read this verse carefully. in first line he says 'KEVALAM'. it means 'only'.read second line carefully. he says in this 'in this age (KALAYU),there is 'no other way(nastu eva gatir anyatha)'. it is clearly written by Him.u have again writen arrogantly that 'Vaishnavas have converted his sayin into fanatical following'. what is so fanatical abt. Vaishnava philosophy???r all the saints fanatic???i have read Swami Vivekananda's books.vedanta doesn't say that nirguna or impersonalism is ultimate.Shankaracharya in his commentary on Vedanta says such thing. it is wrong if somebody says vedanta says that God is impersonal.as Shankaracharya has his commentary on Vedanta,similarly Shrimad Bhagavatam is also commentary on Vedanta. generally people read Shankaracharyas commentary n think that it is the only commentary on Vedanta.but it's not true. Shrimad Bhagavatam is also Vedanta commentary.u read whole Bhagavat fully n tell me afterwords that Vedanta says God is impersonal.according 2 my information, Madhvacharya has also written commentary on Vedanta.what we Vaishnavas believe in r God's instructions. of course Yogis r tryin 2 get the same goal. Krishna in Bhagavad Gita says 2 Arjuna 'Be a Yogi rather than becoming a Karmi'. we respect Yogis more than normal people.(still u call us fanatics).now u have given references of Ramakrishna Paramahans,Swami Vivekananda etc. that means even u r not a liberated soul. u r also having belief in Vivekanandas words. i believe Krishna's words. Shankaracharya is basically biggest imporsonalist. Vivekananda,Paramahansa n all impersonalists knowingly or unknowingly follow him.so shankaracharya should be believed as he was incarnation of shiva. but even he says that 'Narayana is not from this world'. i can forword u what he actually said. he clearly states that Krishna is superior than others.&lt;br /&gt;waiting 4 reply&lt;br /&gt;chinmay here&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;Dear Chinamy, First of all, it is not I but Sri Ramakrishna Paramhans said to M. (as reported in his `Gospel of Ramakrishna Paramahans) that `like you boys I also had doubts about the authencity of Chaitanya Mahaprabhu by looking at his followers who shave their heads and refuse to listen to any other paths. I went to Chaitnya's Village (I forgot the name of the village mentioned in the book -Shreedhar ) and there I could find no trace of divine presence. However when I was coming back to the river, my attention was caught by the river bed and there I could see clearly the presence of God. I actually saw two boys emerging from river and chanting the name of the God. Then I realised that Chaitanya is an incarnation.' So the word fanatic was used by Ramakrishna Paramahans. And he also agreed that Radhika's Bhava was fully manifested in Chaitanya Mahaprabhu. Now, look at the verse you have quoted. Words are only pointers to the truth. One should try and read what they are trying to convey. You tell me, using Sanskrit Grammer rules why is following interpretation of these words is not correct? हरेर नाम हरेर नाम हरेर नाम केवलम कालायु नास्तु एव नास्तु एव नास्तु एव गतिर अन्यथा Hari's name is kevalam (meaning it has only subtle body, not any gross body, it is Sukshm) and when you repeatedly chant it, the effect of Kaliyug has to go, it has no other way. In effect the words `gatir anyathA' can be seen as used for the` vanishing of Kaliyug's effect'. They are not with reference to other paths of removing the kaliyug's effect. After all, why should other paths come into picture of this verse? It is only telling the effect of chanting the name of God on the influence of Kaliyug. The Kaliyug effects have no other way but to go is what it can mean. Now, Ramakrishna Paramahans has explicitely stated that the nirgun form of God is the ultimate and he was ordered by Kali Ma to remain in Bhavmukha to help others. Here is another example: Saint Namdev of Maharashtra had an intimate contact with Vitthal from his childhood. He heard of saint Dnyandev and his siblings and was ordered by Vitthal himself to go and visit them. Upon going there the girl child Muktabai made everyone to go through a game of checking whose `pot' is fully baked. The great saint Gora Kumbhar (who was a potter by caste) was entrusted this job. He went around hitting everyone's head with a wooden spatula (used for checking if a pot is properly baked or not) and announced that everyone's pot is fully baked except for Namdev's! This made Namdev furious and he went back to his home and bitterly complained to his God Vitthal. To his surprise, Vitthal agreed with Mukta and others and ordered him to go and make a guru and learn the Atmanand. Now this part itself is enough to explain that having intimate conversations and companionship of God is not enough to lift you from the misery of anger, sadness and ego. But it goes further! When Namdev went to the village mentioned by Vitthal, he found an old man sleeping in a temple with his new footwear dripping with oil kept of shivalinga. This incenced Namdev and he started shouting at tht man for showing disrespect. To which the man said `I am very old and weak so I can't even lift my feet of this linga. You look fit enough. Can you please lift them and keep them at a place where God is not there? Namdev lifted his feet and kept at a nearby place and suddenly a linga came up there. However much he tried, each time a linga used to come up under the feet of that man. At the end, the old man said `That is what I thought. God is everywhere. But since you knew better, I kept quiet!' Only then the ahankaar of Namdev went away and he realised that seeing God in a form is not the ultimate realisation. In that viilage of Maharashtra where there is Shiva temple with circular array of linga's even now. (So I was told by very reliable sources) Even Gondavalekar Maharaj used to say that `chanting of the Rama's name is the most effective in this Yug.' Not that it is the only path for this yug. yours,&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;Shreedhar&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;dear Shreedhar,about Ramakrishna Paramahans-according 2 me he didn't know english.so i don't know what exact word he used&lt;br /&gt;abt.Vaishnavas. fanatic is a word in 2days world generally used 2 show terrorists n other extrimists.the word&lt;br /&gt;fanatic also means that someone is extremely enthusiastic abt.something. if he used word fanatic in 2nd context&lt;br /&gt;then it is normal. as Bhakti means love. n in love everyone is over enthusiastic.i know what Krishna says n that's&lt;br /&gt;most important. as far as Ramakrishna is concerned,i disagree with him at many places.what we know is this- बहुनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते वासुदेवः सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः bhagavad gita 7.19 translation-After many births and deaths, he who is actually in knowledge surrenders unto Me, knowing Me to be the&lt;br /&gt;cause of all causes and all that is. Such a great soul is very rare.&lt;br /&gt;this verse gives clear picture. it means that Yogis r very good. but when birth after birth they elevate&lt;br /&gt;themselves,they will finally surrender 2 Me.&lt;br /&gt;i didn't quite get what u want 2 say by calling Hari's name sukhshm???i will give other verses by Him if u doubt&lt;br /&gt;that he had not meant that 'it's only way'. actually he had converted a lot of impersonalists in His lifetime.they&lt;br /&gt;had became Vaishnavas.&lt;br /&gt;now abt. Saguna n Nirguna. it's wrong 2 say nirguna form is supreme.what u have written abt.Sant Namadev is right&lt;br /&gt;but it doesn't mean that Nirguna is supreme. there r 3 steps-first is deity which we see ,2nd is nirguna&lt;br /&gt;form(sunrays as i had mensioned) n 3rd is Saguna again(sun as i wrote). this is clearly stated in Bhagavatam,Gita.&lt;br /&gt;there is actually a clear Shloka in Shri Ishopanishad where God is asked to remove effulegence(Nirguna or sunrays&lt;br /&gt;as i wrote) so that the sage would see God's transcedenatal form(Saguna again).Vaishnavas don't say that God is&lt;br /&gt;not present in nirguna form. Madhwacharya says such. we r dwaita-adwaitawadis.we say both forms r present. what&lt;br /&gt;experience Sant Namadev had is very similar to Lord Narasimhas appearance. Sant Namadev's experience shows that&lt;br /&gt;God can manifest Himself anywhere in any form.Sant Namadeva didn't leave chanting n Form worship after that&lt;br /&gt;incidence. read following-आता वंदू साधू सज्जन । रात्रंदिवस हरिचे ध्यान । विठ्ठल नाम उच्चारिती जन । त्यां माझे नमन दंडवत&lt;br /&gt;waiting for reply&lt;br /&gt;chinmay here&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;Dear Chinmay,&lt;br /&gt;First about the word fanatic. It is used by me and by Ramakrishna Paramahans to indicate a complete one-sidedness&lt;br /&gt;of character. Fanatic people will not only believe their views (which is fine) but say that theirs is the only&lt;br /&gt;correct view (which is not fine). Anyone who says that theirs is the only way is by definition fanatic. You can be&lt;br /&gt;fanatic and yet be a peaceful person.&lt;br /&gt;Terrorists go one step further and try to eliminate people with other point of views. They are fanatic and much&lt;br /&gt;more.&lt;br /&gt;The name is keval or sukshm because it has no form. Gondavalekar Maharaj says that one should take God's name&lt;br /&gt;because our problems are in mind. So the medicine also has to be subtle, sukshm. Name is like putting ointment&lt;br /&gt;where you are hurt (in your mind/intellect).&lt;br /&gt;Now, you quote Gita to further your point of view! In the entire Gita, not a single avatar is extolled. Further,&lt;br /&gt;this Gita is supposed to have been identified by Sri Shankarachary as the epitome of Indian Philosophy and&lt;br /&gt;obviously, you do not like Shankarachary. The trouble about quoting is that you tend to see only what you want&lt;br /&gt;see. The whole Gita is supposed to be the basis of Advait Philosophy and one can quote from it to support Sagun&lt;br /&gt;form as the ultimate!! Isn't it great?&lt;br /&gt;This whole discussion is not to the point (according to me). It started because of your comment that chanting of&lt;br /&gt;the name is the only way in kaliyug. How can you be sure? Have you tried all paths? Why not believe on great souls&lt;br /&gt;who have tried other paths and are known to have realised the ultimate Truth? You can still chant God's name.&lt;br /&gt;Namdev still loved God's name because it was his nature to love chanting of God's name. Not because it is the ONLY&lt;br /&gt;way.&lt;br /&gt;Look at Samarth Ramdas. He was the greatest advocate of chanting of Rama's name. But all his philosophy indicates&lt;br /&gt;that the ultimate realisation is finding Atmanand, seeing the whole creation within yourself. Look at his&lt;br /&gt;following abhang:&lt;br /&gt;दृढ होता अनुसन्धान, मन झाले उन्मन १पाहो जाता माया नाशे, द्वैत गेले अनायासे २होता बोधाचा प्रबोध, झाला शब्दाचा निशब्द ३ज्ञान विज्ञान जाहले, व्रुत्ति निव्रुत्ति पाहिले ४ध्यानधारणेचि बुध्दि, जाली सहज समाधी ५रामीरामदासी वाच्य, पुढे झाले अनिर्वाच्य ६&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;There are many more abhangs of this nature by Samarth RAmadAs.Gondavalekar Maharaj also says the same thing. Dnyaneshwar says the same thing. Vedanta says the same thing. You&lt;br /&gt;quote ishopanishad but it only says about removing effulgence and showing the real form. It is your interpretation&lt;br /&gt;that effulgence is nirgun form. Why not effulgence being this world of maya? And why not real form is the&lt;br /&gt;Atmarupa, so very liked by Dnyaneshwar.&lt;br /&gt;Please do not mix up the effectiveness of chanting of God's name with it being the only way. If you are happy&lt;br /&gt;with it, fine. But leave it at that.&lt;br /&gt;yours,&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;shreedhar&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;dear shreedhar,&lt;br /&gt;let us again come back to harer naam kevalam.in this verse sukhshm is out of context.to understand why,we must&lt;br /&gt;look verses spoken by lord after that verse.harer naam kevalam is Adi Lilaa 17.21. now we will see next verse-&lt;br /&gt;कलि-काले नाम-रुपे कृष्ण-अवतारनाम हैते हय सर्व-जगत-निस्तार&lt;br /&gt;In this Age of Kali, the holy name of the Lord is the incarnation of Lord Krishna. Simply by chanting the holy&lt;br /&gt;name, one associates with the Lord directly. Anyone who does this is certainly delivered.Adi Lilaa 17.22&lt;br /&gt;दार्ध्य लागि’ ‘हरेर नाम’-उक्ति तिन-वारजड लोक बुझाइते पुनह ‘एव’-कार&lt;br /&gt;This verse repeats the word ‘eva’ [‘certainly’] three times for emphasis, and it also three times repeats ‘harer&lt;br /&gt;näma’ [‘the holy name of the Lord’], just to make common people understand.Adi Lilaa 17.23&lt;br /&gt;‘केवल’-शब्दे पुनरपि निश्चय-करणज्ञान-योग-तप-कर्म-आदि निवारण&lt;br /&gt;use of the word ‘kevala’ [‘only’] prohibits all other processes, such as the cultivation of knowledge, practice&lt;br /&gt;of mystic yoga, or performance of austerities and fruitive activitieS.Adi Lilaa 17.24&lt;br /&gt;So it's wrong to take kevala as sukhshma here.now it is very surprizing 4 me to here that Gita is basis of&lt;br /&gt;Advaita.have u read Gita???may be u have read commentary on Gita but not Gita as it is.Yogis have fabricated Gita&lt;br /&gt;hundreds of times 2 put their view n not Krishna's.Swami Chinmayananda once told his disciples that we should read&lt;br /&gt;some verses of Gita n avoid some verses.this means Swami Chinmayananda will decide what to read n what to&lt;br /&gt;neglect,means Swami is superior to Krishna!!this is funny.one had said abt Gita's first verse 'Dharmakshetre&lt;br /&gt;Kurukshetre' that this kurukshetra has nothing 2 do with kurukshetra place.this kurukshetra means our body n&lt;br /&gt;pandavas mean our 5 senses.What is this???if u want 2 put ur views then write ur own Gita,why r u fabricating&lt;br /&gt;Krishna's Gita???read this-भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मी तत्त्वत:ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम One can understand Me as I am, as the Supreme Personality of Godhead, only by devotional service. And when one is&lt;br /&gt;in full consciousness of Me by such devotion, he can enter into the kingdom of God.मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोSसि मे Always think of Me, become My devotee, worship Me and offer your homage unto Me. Thus you will come to Me without&lt;br /&gt;fail. I promise you this because you are My very dear friend.सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मां श्रुच: Abandon all varieties of religion and just surrender unto Me. I shall deliver you from all sinful reactions. Do&lt;br /&gt;not fear.यत: प्रवृत्तिर्भुतानां येन सर्वमिदं ततम स्वकर्मणा तमभ्यर्च्यसिद्धिं विन्दति मानव: By worship of the Lord, who is the source of all beings and who is all-pervading, a man can attain perfection&lt;br /&gt;through performing his own work.BG18.46संजय उवाच-तच्च संस्मृत्य संस्मृत्य रुपमत्यद्भुतं हरे: विस्मयो मे महान्राजन्हृष्यामि च पुन: पुन: Sanjay says-O King, as I remember the wonderful form of Lord Kåñëa, I am struck with wonder more and more, and I&lt;br /&gt;rejoice again and again.&lt;br /&gt;there r so many verses in Bhagavad Gita where he tells to become a devotee.Arjuna himself is devotee.Arjuna is not&lt;br /&gt;Yogi ,he is a devotee. if Gita was about Advaita,we would have known Arjuna as a Yogi but not as a devotee.&lt;br /&gt;about Samarth Ramdas.God's all the forms r amazing.His Advaita form is also amazing so sometimes devotees have&lt;br /&gt;praised it. we r not opposite of it.but it doesn't mean it is ultimate.the Saguna which Samarth Ramdas tells in&lt;br /&gt;that verse is first form of deity.second about Ishopanishad i will tell u that effulgence is not of this&lt;br /&gt;world.this world is darkness.look-hiranmayena paatreNa satyasyApihita mukham tat tvam püshann apävranu satya-dharmAya drushtayeO my Lord, sustainer of all that lives, Your real face is covered by Your dazzling effulgence. Kindly remove that&lt;br /&gt;covering and exhibit Yourself to Your pure devotee.&lt;br /&gt;the word Hiranyeya clearly mensions golden effulgence.it's not maayaa on the other hand it is Brahman(nirguna form&lt;br /&gt;of Lord)&lt;br /&gt;i repeat again that it's not Vedanta which says God is Nirguna.IT IS SHANKARACHARYAS COMMENTARY ON VEDANTA WHICH&lt;br /&gt;SAYS SO.if u say Vedanta then u must read Bhakti commentary Shrimad Bhagavatam.even if Shankaracharya says so,In&lt;br /&gt;the very beginning of his commentary on the Gita, he maintains that Narayanaa, the Supreme Lord, is transcendental&lt;br /&gt;to the material creation.he also says that Narayana ,The son of Vasudeva.so u cann't say that Narayana is any&lt;br /&gt;ordinary person.&lt;br /&gt;Basically Shankaracharya is also a lila of Krishna.Shankaracharya is basically avatara of Lord Shiva.he took&lt;br /&gt;avatara to convert those who had denied authority of Vedas by taking budhdism.Lord Budhdha wa avatara of Vishnu&lt;br /&gt;who took birth to stop animal killing which was done behind the name of sacrifice.to stop evils done under the&lt;br /&gt;name of Vedas,he told people to reject Vedas.to bring these people back in faith of Vedas,Shankaracharya avatara&lt;br /&gt;was taken.Lord Shiva himself tells in Shiva Purana that he will delude the people in his avatara in Kaliyug.then&lt;br /&gt;after people again started believing Vedas,Lord Krishna took birth as Lord Chaitanya to bring everyone to Bhakti&lt;br /&gt;fold,to chanting of God's names.&lt;br /&gt;even Ramkrishna Mission accepts that for Kaliyuga chanting is best method.they have printed booklet with mantras&lt;br /&gt;where it is written.we don't say that other ways r wrong.for that purpose i had given verse in Gita last&lt;br /&gt;time.Yogis come to God's bhakti when they elevate themselves birth after birth by Tapasya.so we say that why r u&lt;br /&gt;doing Tapasya for so many births???just chant names n go to God.even if u do Tapasya,u will elevate urself,u will&lt;br /&gt;go 2 some suitable planet then afterwords u will take Bhakti as a way.then u will go to God. then why not do it&lt;br /&gt;now???more or less if u show interest in spirituality,u will go to God by Bhakti.then why to waste births???do it&lt;br /&gt;now.&lt;br /&gt;chinmay here&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;Dear Chinmay, You quote from Gita : यत: प्रवृत्तिर्भुतानां येन सर्वमिदं ततम स्वकर्मणा तमभ्यर्च्यसिद्धिं विन्दति मानव: By worship of the Lord, who is the source of all beings and who is all-pervading, a man can attain perfection&lt;br /&gt;through performing his own work.BG18.46&lt;br /&gt;So here is another way than chanting the name of God. Is it not? Then why say it is the ONLY way? Now, historically, the advaita philosophy is NOT formulated first by Shankaracharya. Shankaracharya's guru was&lt;br /&gt;Govinda and his Guru was Gaudapada who wrote a wonderful commentary of Mandukyopanishad. This Mandukyopnishad is&lt;br /&gt;one of those upanishads which only describes the word Oum. It is magnificant and definitely all of advaita&lt;br /&gt;philosophy is present there and in Gaudapada's Karika on it.&lt;br /&gt;Secondly, the 600 odd shlokas of Gita was first isolated from the mammoth one lac shlokas of Mahabharat by&lt;br /&gt;Shankarachary. He used it as a basis to explain Hindu philosophy to everyone. The Vedantas were accessible only&lt;br /&gt;from the word of mouth of a Guru and the Shishya has to memorize it (thats why they are called Smrutis) whereas&lt;br /&gt;Gita was allowed to be heard by everyone (its called Shruti).&lt;br /&gt;So it is reasonable to say that Gita is one of the basic ingrdients of supporting Shankaracharya's philosophy. BTW, I read Gita everyday and I have no doubt about what I am saying to you. Gita is a collection all possible&lt;br /&gt;paths towards realisation and time and again, realising God in oneself is expounded as the ultimate aim of Human&lt;br /&gt;birth. Of course, chanting the name of God is one of the ways. My objection was your saying it is the ONLY way for&lt;br /&gt;supreme realisation.&lt;br /&gt;yours,&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;shreedhar&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;dear shreedhar,worshipping includes chanting also.plus worshiping is for all the ways.&lt;br /&gt;of course adwaita was not shankaracharyas invention.it was there before.i had to say that Shankaracharya was most&lt;br /&gt;influencial in modern times(if it can be said modern) who propogated Adwaita.&lt;br /&gt;Gita was formulated by Shankaracharya is unacceptable.Gita was spoken by Krishna which was told by Sanjaya.so it's&lt;br /&gt;wrong if u say that it was Shankaracharya who did it.&lt;br /&gt;if it was formulated by Shankaracharya ,then everyone should start chanting n leave other ways n take bhakti as&lt;br /&gt;it's clearly written 'SARV DHARMAAN PARITYAJYA MAAM EKAM SHARANAM VRAJA'-leave every other thing and just&lt;br /&gt;surrender unto Me.Lord Krishna tells very clearly to take Bhakti n Arjuna accepts it n takes Bhakti process.you can very easily find&lt;br /&gt;it as in the beggining Arjuna asks Krishna that 'U r telling me some things when U were not born then how can i&lt;br /&gt;believe U???'this means he has not surrendered unto Krishna.but when Krishna tells Gita ,shows Arjuna&lt;br /&gt;'Vishwarupa',Arjuna accepts that Krishna is the Supreme God n he says that he made mistakes by showing disbelief&lt;br /&gt;in Krishna n calling Him friend etc.so he takes Bhakti process,obeys order of Krishna n fights as he understands&lt;br /&gt;that evrything happening around him is merely a small lila of Krishna.&lt;br /&gt;i wrote u 2 times that 'only' doesn't mean other ways r wrong.it means that other ways will elevate u n when u&lt;br /&gt;will get elevated after Tapasya 4 many births,u will take Bhakti finally n start chanting n go back 2 Godhead.so&lt;br /&gt;we say why r u wasting time???take chanting now n go back to Godhead after this birth.&lt;br /&gt;is it OK 4 u if i will put this conversation on my blog???if u don't want ur name then i will put it with some&lt;br /&gt;other name.&lt;br /&gt;chinmay here&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;Dear Chinmay, 0). If I quote correctly, this is what you said in your last mail:&gt;&gt;&gt; i repeat again that it's not Vedanta which says God is Nirguna.IT IS SHANKARACHARYAS COMMENTARY ON VEDANTA&lt;br /&gt;WHICH SAYS SO. Therefore, I said in my last mail that Vedana, without any benefit of Shankaracharya's commentary, is proclaiming&lt;br /&gt;that Nirgun state as the ultimate. 1). I also never said that Gita was formulated by Shakaracharya. He `separated' it from the mass of one lac&lt;br /&gt;shlokas of Mahabharat and gave prominence to it as the collection of paths towards God. Of course, any book can&lt;br /&gt;list only main paths. It is for every individual to mix these paths in right proportion and find the one that&lt;br /&gt;suits his/her taste. It really doesn't matter to me whether Gita was told by Krishna or anyone else. I would&lt;br /&gt;rather look at those words and see if they are relevent or not. Isn't the main thing is to understand the meaning&lt;br /&gt;of words, rather than bother about who uttered them? A beggar on the street may say something and I may get great&lt;br /&gt;illumination from them. I should think of him as one of my Gurus. The avatar of Dattatreya had many gurus and amongst them some are animals. 2). You keep mixing up Bhakti with chanting the name of God. Do you think chanting the name of God is the only way for Bhakti? What is your definition of Bhakti? What does it mean by giving up everything and surrender unto me? Have you ever thought of that? Isn't surrender a mental state? Sukshm state? It can only be perceived by a similar state. Therefore, even for&lt;br /&gt;complete surrender you must have to grant a sukshm state to your beloved God. Now, chanting the name is a gross&lt;br /&gt;act. Chanting the name of God and thinking of your wife and children and friends and money as yours is like&lt;br /&gt;playing a children's game. Hence if you want to surender everything to God, what you need is Vairagya. How do you&lt;br /&gt;cultivate this vairagya? You think you chant the name of God and Vairagya gets cultivated is it? Well, there are&lt;br /&gt;CD's available in the market which do nothing but say God's name over and over again. You put it on in your house&lt;br /&gt;and then those machines or the people who listen to it become realised souls or what? There has to be something&lt;br /&gt;more than chanting of God's name that works in a human being. That is why some sadhaks gets immersed in God after&lt;br /&gt;chanting the name and most others do not. The great saints Samarth Ramadas and Gondavalekar Maharaj preached&lt;br /&gt;chanting of God's name to everyone and yet they had only few shishyas who reached Godhead. So on what basis do you&lt;br /&gt;say that chant the name of God and you are guaranteed to reach Godhead in this birth? If chanting God's name is so great then the sages that advocate this method should have had far more realised&lt;br /&gt;shishyas than those who advise other means. What is the ground reality? Does it tally with your assumptions? Also, have you ever thought about what those fortunate shishyas had in them that most others did not have? Finding&lt;br /&gt;a solution in their past birth's acts is like believeing in Santa Claus. Have you thought that there might be&lt;br /&gt;something in them that you and I can cultivate and then reach Godhead easily? Try and understand the word Bhakti. Equating it chanting of God's name and negating its existence to a yogi is not&lt;br /&gt;correct. yours,&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;shreedhar&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;PS: I have no problems in your publishing this correspondence in your blog.&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;Dear Shreedhar&lt;&lt;therefore,&gt;&gt;i didn't read it well . i thought u wrote vedanta&lt;br /&gt;chanting the name of God with Bhakti is required.chanting is a way as is mediatation or chanting itself is a&lt;br /&gt;meditation. we r not asking u 2 chant without Bhakti.it will become very mechanical then.what we ask is CHANT WITH&lt;br /&gt;DEVOTION.once u follow Krishna's instructions, Vairagya will come automatically.everyone can get immersed in&lt;br /&gt;chanting of God's name if evryone becomes sincere enough.as Krishna is sitting in everyone's heart,he knows who is&lt;br /&gt;sincere n who's not.He is giving us whatever we sincerely ask.if we ask Him maya,He gives us maya n along with&lt;br /&gt;maya suffering comes but if we ask Him way to go 2 Him,He provides us way. u r guaranteed to go back to Godhead&lt;br /&gt;after this life if u chant God's names sincerely.&lt;br /&gt;next question raised by u is r there more realised shishyas for the sages who asked to chant God's names. my&lt;br /&gt;answer is surely YES!!!as far as i see Yoga(here by Yoga i mean meditation processes) nowadays has become limited&lt;br /&gt;only for bodily purposes in most of the cases. we can see people doing Pranayama not for spiritual progress but&lt;br /&gt;only to get rid of diseases or mental stress.this practice has become so popular that people think that these r&lt;br /&gt;merely exercises n nothing else.i literally had debate with one person who was doing different meditation&lt;br /&gt;processes for years.he said that these processes r just exercises n nothing else.there is nothing spiritual in&lt;br /&gt;it(of course that man was atheist).everyone knows how much stress Swami Vivekananda gave on Brahmacharya.but&lt;br /&gt;nowadays Yogis have left that clause n preaching without it.it has become a business nowadays.Yoga has become a&lt;br /&gt;business.we should pay money to these so called realised gods to get Yoga training.they will not give u Yoga&lt;br /&gt;training if u don't pay them money.is this what u call Vairagya??as far as chanting of names is concerned things r&lt;br /&gt;better,i have personally seen many very common people with intence devotion towards God.have they become true&lt;br /&gt;devotees r not is to be decided by God .we cann't decide it.real Bhakta doesn't mean that the perso will be having&lt;br /&gt;some powers or something very uncommon.it is not at all required.a true Bhakta may be a very common man.&lt;br /&gt;next question by u is is their something in these realised shishyas which others don't have??answer is SURELY&lt;br /&gt;THEY HAVE!!!!they have sincere desire to serve God,they have true Bhakti. i never said their past lives made&lt;br /&gt;it.what i said that may be in past life they tried path of spirituality but somehow they could not reach it,then&lt;br /&gt;they got possibility to do it in this life n God gave them possibility by sending representatives who asked them&lt;br /&gt;to chant.God gave them facility to come back to God by providing them his NAME!!!but if they will neglect it,they&lt;br /&gt;may again fall down.that's why we say chant now,chant in this life.u can surely destroy ur past good deeds today&lt;br /&gt;similarly u can surely undo ur past pious Karmas today.that's why we ask u to chant in this life.&lt;br /&gt;a bhakta is already a Yogi.he doesn't need to do something special.&lt;br /&gt;now ur first question.4 u it makes no difference if Gita was spoken by Krishna or somebody else.it's totally&lt;br /&gt;wrong. A living being who lives in the mundane world has four defects: (1) he is certain to commit mistakes; (2)&lt;br /&gt;he is subject to illusion; (3) he has a propensity to cheat others; and (4) his senses are imperfect. No one with&lt;br /&gt;these four imperfections can deliver perfect knowledge.but Krishna is not one with these 4 defects.so His words r&lt;br /&gt;perfect.so they r accepted.everyone has accepted that Krishna is God.that's why we believe in Gita.if Gita was&lt;br /&gt;spoken by a gambler or drug addict we would have rejected it.as a gambler or a drug addict is subject to 4 defects&lt;br /&gt;mensioned above.by following him,u r also gambling.even Swami Vivekananda tells same thing. this is from book Rajayoga patanjali yogsutras 7th shloka commentary-''Any madman may come into this room and say he sees angels around him; that would not be proof. In the first&lt;br /&gt;place, it must be true knowledge, and secondly, it must not contradict past knowledge, and thirdly, it must depend&lt;br /&gt;upon the character of the man who gives it out. I hear it said that the character of the man is not of so much&lt;br /&gt;importance as what he may say; we must first hear what he says. This may be true in other things. A man may be&lt;br /&gt;wicked, and yet make an astronomical discovery, but in religion it is different, because no impure man will ever&lt;br /&gt;have the power to reach the truths of religion. Therefore we have first of all to see that the man who declares&lt;br /&gt;himself to be an Âpta is a perfectly unselfish and holy person; secondly, that he has reached beyond the senses;&lt;br /&gt;and thirdly, that what he says does not contradict the past knowledge of humanity. Any new discovery of truth does&lt;br /&gt;not contradict the past truth, but fits into it. And fourthly, that truth must have a possibility of verification.&lt;br /&gt;If a man says, "I have seen a vision," and tells me that I have no right to see it, I believe him not. Everyone&lt;br /&gt;must have the power to see it for himself. No one who sells his knowledge is an Apta.''&lt;br /&gt;that's why WHO SAYS is more important in religion n spirituality. it may be opposite in material world but in&lt;br /&gt;religion it is like that.&lt;br /&gt;chinmay here&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;Dear Chinmay,&lt;br /&gt;This is in continuation with my earlier mail. I have stopped by saying that it is not correct to deny bhakti to&lt;br /&gt;yogis. Let me explain it a bit more. Here is an example:Look at the concept of love. When thought abstractly, most people would attach only flowery images to the notion&lt;br /&gt;of love. Love means giving up your ego for the person you are loving etc. etc. But does it match to actuality?&lt;br /&gt;Everyone agrees that mother loves her son/daughter. For their sake, she undergoes lot of hardship and selflessly&lt;br /&gt;gives her everything for their well-being. But then in this ex-pression of love, do we include the innumerable&lt;br /&gt;times she scolds her child? Sometimes she even takes out her anger on other people (her husband perhaps?!!) on&lt;br /&gt;them. Sometimes, even when she knows that what the child wants is reasonable, to teach them a certain lesson she&lt;br /&gt;doesn't fulfill their desires. While she was doing this, does her love for them any less? No. In fact, it is&lt;br /&gt;because of her love for them she thinks she can take these liberties with them. The moral of this example is: Love&lt;br /&gt;takes all possible forms to express itself. Even the most darkest behaviour of a person might be his outward&lt;br /&gt;ex-pression of love for something or someone.&lt;br /&gt;The same thing is true about Bhakti. When thought abstractly, we only think about good things associated with it.&lt;br /&gt;Like chanting of God's name, getting immersed in His thoughts, Worshipping Him with utmost vigour etc.etc. But in&lt;br /&gt;bhakti you can even scold your chosen deity. You can get angry with Him and also try and bind Him only to you and&lt;br /&gt;feel jealous if you observe someone else communing with Him. In particular, you can think of his abstract form and&lt;br /&gt;meditate on it and see how the whole world is just small subatomic particle compared to His abstract, blissful&lt;br /&gt;existence. This is what yogis do. Now who can say that it is not bhakti and only chanting of God's name is the&lt;br /&gt;fastest way to show your bhakti. God loves all his children with equal intensity and all of us are trying to&lt;br /&gt;reciprocate His love towards us in our own way.&lt;br /&gt;Now, if one of the sons say that i only love my Father and other's don't would it be correct? My way of showing&lt;br /&gt;love to Him is the fastest way is not at all the correct way of thinking. This shows a certain bias in our God's&lt;br /&gt;mind (He likes one way more than other is the bias)!! How can the one who is infinitely merciful, one who is ocean&lt;br /&gt;of love and one who is everything HImself can show bias towards His one type of children over others?&lt;br /&gt;yours,&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;shreedhar&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;dear Shreedharu write ''In particular, you can think of his abstract form and meditate on it and see how the whole world is just&lt;br /&gt;small subatomic particle compared to His abstract, blissful existence. This is what yogis do. Now who can say that&lt;br /&gt;it is not bhakti and only chanting of God's name is the fastest way to show your bhakti.''&lt;br /&gt;as far as i know very less Yogis think in this way.most of the Yogis want themselves to be called Krishna.what u&lt;br /&gt;have written is true.it is written in Gita.this is called meditating on Paramatma feature of God.it is good.but&lt;br /&gt;there is also Bhagavan feature of God which is attended by devotees who surrender unto Krishna's transcendental&lt;br /&gt;form,His name,His fame,His pasttimes.it's not that God loves some of His children more n some of them less.He&lt;br /&gt;loves evryone even atheist.He is situated in everybody's heart n He keeps on wittnessing what we do. if we&lt;br /&gt;sincerely want something He provides it to us.if we want His impersonal form He gives us His impersonal form when&lt;br /&gt;we want His transcendental form He gives us that to. it doesn't mean He is biased with Yogis.it's just different&lt;br /&gt;processes yield different results.if u say God should give same results to Yogis n Bhaktas because both r His&lt;br /&gt;children then what abt others???they r also His children.then he must give mukti to an atheist too!!!but it's not&lt;br /&gt;like that.&lt;br /&gt;as far as i see most of the Yogis call themselves God.some even think they r better God than Krishna.so this is&lt;br /&gt;not Bhakti.this is Ahamkara.which servant is good?that one who accepts he is servant n will serve his master well&lt;br /&gt;or that servant who himself wants to be a master????surely first servant is better.as we r eternal servants of&lt;br /&gt;Krishna,we must serve Krishna n not try to be Krishna.&lt;br /&gt;chinmay here&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/874569402678296044-2462743823052759872?l=gandharvablog.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandharvablog.blogspot.com/feeds/2462743823052759872/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=874569402678296044&amp;postID=2462743823052759872' title='19 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/874569402678296044/posts/default/2462743823052759872'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/874569402678296044/posts/default/2462743823052759872'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandharvablog.blogspot.com/2008/04/dear-chinmay-kulkarni-thanks-for-your.html' title='GOD-PERSONAL OR IMPERSONAL????'/><author><name>Dr.Chinmay Kulkarni</name><uri>http://www.blogger.com/profile/15174639899619103683</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://bp2.blogger.com/_cnTO4lJHT6g/SA77_IOGV5I/AAAAAAAAAuU/kd7vyvAVexM/s72-c/Saguna+or+nirguna.JPG' height='72' width='72'/><thr:total>19</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-874569402678296044.post-5996767879231021778</id><published>2008-04-07T14:37:00.000-07:00</published><updated>2008-04-07T14:43:48.337-07:00</updated><title type='text'>तंबाखु घेते दर ६ सेकंदाला एक बळी</title><content type='html'>&lt;a href="http://embryology.med.unsw.edu.au/Defect/images/no_smoking_sign.jpg"&gt;&lt;img style="DISPLAY: block; MARGIN: 0px auto 10px; WIDTH: 320px; CURSOR: hand; TEXT-ALIGN: center" alt="" src="http://embryology.med.unsw.edu.au/Defect/images/no_smoking_sign.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;दर ६ सेकंदाला तंबाखु (यात सिगरेट,सिगार व इतर प्रकार येतात) एक बळी घेते. दर वर्षी धुम्रपानामुळे ५४ लाख लोक मरण पावतात. जर उपाययोजना केल्या नाहीत तर हा आकडा २०३० पर्यंत ८० लाखांपर्यंत जाउ शकतो. एकविसाव्या शतकात धुम्रपानामुळे मरण पावलेल्या लोकांची संख्या १ अब्जाहुन अधिक असेल. जे लोक १५ वर्षांहुन अधिक काळ धुम्रपान करतात त्यांच्यापैकी ३०-५०% लोकांचा मृत्यू धुम्रपानामुळे होतो.&lt;br /&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;ही सर्व माहीती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नी प्रसिध्द केलीय. त्यात पुढे असेही म्हटलेय की अनेक लोकांना हे व्यसन सोडायच असत पण ते सोडू शकत नाहीत.तंबाखुच्या संसर्गाने(!!!) होणार्‍या मृत्यूची संख्या इतर कुठल्याही प्रकारच्या संसर्गजन्य (infections) रोगांपेक्षा जास्त आहे. WHO पुढे असेही म्हणते की जगातल्या एकाही देशाने २७फेब्रुवारी २००५ साली संमत केलेला ठराव पुर्णपणे अमलात आणलेला नाही. या ठरावाच्या अनुसार सिगारेट,तंबाखुयुक्त पदार्थांच्या जाहीरातींवर पुर्णपणे बंदी घालण्यात यावी, तंबाखुचे उत्पादन व विक्री कमी करण्यासाठी त्यावर भरपुर कर आकारला जावा, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास पुर्णपणे बंदी आणावी व जे धुम्रपान करत नाहीत त्यांनी ते करु नये यासाठी उपाययोजना करावी. सिगारेटच्या पॅकेटच्या अर्ध्या भागावर धुम्रपानाने होणारी हानीची माहीती दिलेली असावी.जगातील फक्त ५% देशांनी ठरावातील एकातरी कलमाचे पुर्णपणे पालन केलेले आहे. ४०% देश अजुनही दवाखाना,हॉस्पिटल्स व शाळांमधे धुम्रपानावर बंदी आणीत नाहीत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;धुम्रपानाच्या व्यसनाबद्दल एक घटना येथे सांगावीशी वाटते. 'जुन्या काळी जहाजांवरील लोकांना धुम्रपानाचे खुप व्यसन असे. कोलंबसच्या जहाजावरील लोकांनाही असेच व्यसन होते ज्याची कोलंबसला खुप काळजी वाटत असे. कोलंबस एकदा असाच सफरीवर निघाला. अनेक महिने त्याचे जहाज समुद्रातच होते. धुम्रपानाच्या व्यसनाधीन झालेल्या लोकांना याची फार काळजी वाटत होती कारण त्यांच्याकडील सिगारेट्,तंबाखु संपत आले होते. पण तरीही कुठेही बेट अथवा भुभाग दिसेना. जहाजावरील व्यसनाधीन लोकांच्या सिगारेटी जशा जशा संपु लागल्या तशा तशा चोर्‍या ,भांडण,मारामार्‍या जहाजावर वाढू लागल्या. कोलंबसला याची काळजी वाटत होती. आणि काही दिवसांनी सर्व सिगारेटी,तंबाखु वगैरे संपल्या. आणि या लोकांच जगण मुश्किल झालं. करायच तरी काय्???सारखी सारखी तलफ येत असे,काहीतरी फुंकायला हवय पण समुद्रही संपता संपत नव्हता. मग या लोकांनी वर्षानुवर्ष घाण असलेले दोर तोडायला सुरुवात केली आणि ते जाळून फुंकायला सुरुवात केली. काय करणार तलफ येतेय तर काहीतरी फुंकायला हवच ना. कोलंबसची काळजी तर आता अजुनच वाढली ,या व्यसनामुळे तर दोर्‍याही संपुन जायची वेळ येईल आणि तसे झाले तर अकारण सर्वांना मृत्यूही येउ शकतो. आता करायच तरी काय???'&lt;br /&gt;वरील घटना एक चेन स्मोकर पुस्तकात वाचत होता. सिगारेटचे झुरके घेण्यासाठी तो इतका व्यसनी झाला होता की सिगारेटशिवाय जगणे असु शकते यावरही त्याचा विश्वास नव्हता. एका हातात हे पुस्तक आणि दुसर्‍या हातात सिगारेट ....शिलगावलेली!!!!जेंव्हा त्याने दोरखंडाबाबत वाचल तेंव्हा तो क्षणभर थांबला, त्याने सिगारेटकडे बघितलं आणि विचार केला की काय आपणही असेच होउ???वर्षानुवर्ष घाणीत,चिखलात टाकलेले दोरखंडाचे तुकडे करुन आपणही ही तलफ भागवण्याचा प्रयत्न करु???आपल्या मनावर आपला इतकाही ताबा नाही का???आणि त्याने त्याच क्षणी सिगारेट विझवली आणि ठरवलं की आता सिगारेटला तेंव्हाच हात लावायचा जेंव्हा इतकी तलफ येईल की आपण घाणेरडे दोरखंडही जाळुन आपली तलफ भागवायचा प्रयत्न करु. आणि या चेन स्मोकरने सिगारेटचे पाकीट नेहमी स्वतःजवळ बाळगले. न सांगो कधी तशी तलफ येईल. पहिले काही दिवस सतत तलफ येत असे. तो माणुस त्या सिगारेटच्या पाकीटाकडे बघे आणि विचार करे की घाणेरडे दोरखंड ओढण्याइतकी तलफ आलीय का???आणि तो सिगारेटच पाकीट उघडत नसे. दिवस जात होते ,काही दिवसांनी तलफ येणही कमी झालं आणि काही महीन्यांनी पुर्णपणे बंद झाल. आणि या चेन स्मोकरनी फारशे काहीही कष्ट न करता धुम्रपान सोडले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुमच्यापैकी कुणाला हे व्यसन असेल तर त्या माणसाप्रमाणेच विचार करु तुमचे व्यसन सोडवायचा प्रयत्न करा.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/874569402678296044-5996767879231021778?l=gandharvablog.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandharvablog.blogspot.com/feeds/5996767879231021778/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=874569402678296044&amp;postID=5996767879231021778' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/874569402678296044/posts/default/5996767879231021778'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/874569402678296044/posts/default/5996767879231021778'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandharvablog.blogspot.com/2008/04/blog-post.html' title='तंबाखु घेते दर ६ सेकंदाला एक बळी'/><author><name>Dr.Chinmay Kulkarni</name><uri>http://www.blogger.com/profile/15174639899619103683</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-874569402678296044.post-4767180250709028849</id><published>2008-03-27T03:31:00.000-07:00</published><updated>2008-03-27T04:03:51.663-07:00</updated><title type='text'>रशियात दुमदुमला 'जय शिवाजी' चा नारा</title><content type='html'>&lt;a href="http://bp1.blogger.com/_cnTO4lJHT6g/R-t3_3ZphmI/AAAAAAAAAt0/eZUBPBQt1Rs/s1600-h/1.JPG"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5182367735306880610" style="DISPLAY: block; MARGIN: 0px auto 10px; CURSOR: hand; TEXT-ALIGN: center" alt="" src="http://bp1.blogger.com/_cnTO4lJHT6g/R-t3_3ZphmI/AAAAAAAAAt0/eZUBPBQt1Rs/s320/1.JPG" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;निश्चयाचा महामेरु बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु श्रीमंत योगी या भुमंडळाचे ठायी धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहीला काही तुम्हांकरीता&lt;br /&gt;यशवंत,किर्तीवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत,नीतिवंत अशा जाणत्या राजा शिवछत्रपतींची ,सोमवार दिनांक २४ मार्च रोजी जयंती होती. अशा या महाराष्ट्र गौरवाच्या .. नव्हे ,नव्हे संपुर्ण भारत गौरवाच्या दिवशी आम्ही उत्सव साजरा करायचा असे ४ वर्षापुर्वीच ठरवले. आणि गेले ४ वर्ष आम्ही शिवजयंती उत्सव येथे म्हणजे सारातोव्ह,रशियात साजरा करतो. या दिवशी एक छोटासा पण माहीतीपुर्ण व मनोरंजक कार्यक्रम आम्ही गेले ४ वर्ष करत आहोत. हा कार्यक्रम फक्त शिवाजी महाराजांशीच संबंधीत असतो. दरवर्षी कार्यक्रमाचा दर्जा सुधारण्याचा आमचा प्रयत्न असतो. आणि दरवर्षी कार्यक्रमाचा दर्जा सुधारण्यात आम्हाला यश आलंय हेही मी सांगू इच्छितो.&lt;br /&gt;फोटो पहाण्यास येथे क्लिक करा-&lt;a title="http://picasaweb.google.ru/chinya1985/Shivajayanti" href="http://picasaweb.google.ru/chinya1985/Shivajayanti" rel="nofollow"&gt;http://picasaweb.google.ru/chinya1985/Shivajayanti&lt;/a&gt;&lt;br /&gt;शिवाजी महाराजांविषयी मराठी माणसाला माहीती असतेच. पण छोटेमोठे तपशील मात्र माहीत नसतात. शिवाय येथे मराठी पुस्तके मिळण्याचे कुठलेही साधन नसल्याने कार्यक्रमासाठी लागणारी माहीती मिळवण्यासाठी दरवर्षी तारांबळ उडते. इंटरनेटवरील बहुतेक माहीती इंग्रजीत आहे व ती फक्त वरवरचीच आहे. तपशीलवार शिवचरीत्र इंटरनेटवर सापडत नाही. त्यामुळे यावर्षी आधीच इंटरनेटवर माहीती शोधण्यास सुरुवात केली. एका शिवभक्तानी 'शिवाजी- द ग्रेट' हे बालकृष्णन यांनी १९४० साली लिहिलेले अतिशय छान पुस्तक पाठवले. पण ते विश्लेशणात्मक असल्याने त्याचा उपयोग फक्त भाषणापुरता होणार होता. संपुर्ण शिवचरित्र मिळणे आवश्यक होते.त्यासाठी शोध चालुच होता. शेवटी माझ्या मोठ्या भावाने शिवचरीत्राची लिंक भारतातुन पाठवली. बाबासाहेब पुरंदरेंनी सांगितलेले शिवचरीत्र सर्वांनी आवर्जुन ऐकावे असे आहे.आता आमच्याकडे इतिहास आणि त्याचे विश्लेषण दोन्हीही होते. त्यावरुन २-३ कथाकथन, १ नाटक,१ भाषण करायचे नक्की झाले. त्यानंतर झकासराव या मायबोलीकराने किल्ल्यांची माहीती असलेले ईपुस्तक पाठवले. त्यावरुन राजगड या किल्ल्यावर फोटो शो करायचा ठरला. शिवाय ३ गाणी म्हणायचे ठरवले.गेले ३ वर्ष आम्ही शिवाजी महाराजांवर प्रसिध्द झालेली अनेक गाणी म्हटली होती पण पोवाडा एकदाही म्हटला नव्हता. यावर्षी तो म्हणायचाच असे ठरले. त्यासाठी किशोर मुंढे या दुसर्‍या मायबोलीकराने दिलेली लिंक कामास आली. आता आमच्याकडे पोवाडे होते पण ते गाण्यासाठी लागणारी वाद्य नव्हती व पोवाडे म्हणण्याचा सराव असलेला गायकही नव्हता. कारण येथील ४०-५० मराठी विद्यार्थ्यांमधे एकानेही भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेले नाही.चित्रपट संगीत गाणारे आहेत. शेवटी त्यांनीच पोवाडा गाण्याचा प्रयत्न करायचे ठरवले.&lt;br /&gt;शिवाजी महाराज जेंव्हा आग्र्यात गेले तेंव्हा औरंगजेब बादशहाच्या दरबारातील दृष्य व नंतर वेशांतर करुन राजगड वर जिजामातेंची भेट ही दोन दृष्य नाटकाद्वारे दाखवायची ठरली. तानाजी मालुसुरे यांचा कोंढाणा जिंकण्याचा प्रसंग व अफझल खानाचा वध या घटना मागच्याच वर्षी दाखवल्याने यावर्षी मोरारबाजी देशपांडे, बाजीप्रभु देशपांडे,शाहिस्तेखानावर हल्ला यांचे कथाकथन करण्याचे ठरले.&lt;br /&gt;'मराठी पाउल पडते पुढे' , 'हे हिंदु नरसिंहा' व 'वेडात मराठे वीर'ही गाणी गायची ठरली.त्याचप्रमाणे खाडीलकर यांनी १९२० साली गायलेल्या एका पोवाड्याची ऑडीओ फाईल व शब्द मिळाले त्यामुळे एक पोवाडा म्हणने नक्की झाले. पण यापैकी एकही ऑडीओ स्टिरीओ नसल्याने आमच्या श्रीकांत शिंदे या संगीत तज्ञापुढे मोठे आव्हान होते.शेवटी मागे कमी आवाजात गाणे चालू करुन गायकाने गाणे म्हणायचे व जेंव्हा फक्त संगीत असेल तेंव्हा आवाज वाढवायचा असे ठरले. इतर पोवाडे खुप मोठे होते व ते पार्श्वसंगीताशिवाय म्हणनेही अवघड होते. शेवटी शरद मोहळकर या आमच्या मित्राने स्वत:च पोवाडा लिहिला. पण त्या पोवाड्यासाठी गायकही नव्हता व पार्श्वसंगीतही नव्हते.शाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या पोवाड्यांमधुन काही लुप्स पार्श्वसंगीतासाठी वापरायचे असा प्रयत्न आमचा संगीत तज्ञ २-३ दिवस करत होता पण ते जमले नाही. आदल्या रात्रीपर्यंत पोवाडा कोणी गायचा हेही ठरले नव्हते. त्याचप्रमाणे 'वेडात मराठे वीर' हे गाणे म्हणनारी गायिकाही काही कारणामुळे गाणे म्हणु शकणार नव्हती. त्यामुळे आदल्या दिवशी सांगायच्या गोष्टी जास्त व गायच्या गोष्टी कमी होतात काय अशी भिती वाटू लागली. पण गाणी नसल्यास कार्यक्रम नाही म्हटला तरी कंटाळवाणा आणि फार उपदेशात्मक होतो. त्यामुळे शेवटी पोवाडा व 'वेडात मराठे वीर' हे समुहगानाप्रमाणे म्हणायचे ठरले.&lt;br /&gt;भिंतीवर लावण्यासाठी म्हणुन अभिकेष कोचले या मित्राने शिवाजी महाराजांचे एक मोठे चित्र काढले.आदल्या रात्री होस्टेलमधे मराठीमधे निमंत्रण लावण्यात आले. नाटकाचा सराव दररोज होतच असे. आमच्या नाटकामध्ये जिजामातेच काम करणारी दिव्या शेट्टी ही मुलगी आंध्र प्रदेशची होती,तिला मराठीही बोलता येत नव्हते. हे काम करण्यास काही मराठी मुलींनी नकार दिला तर काही मराठी मुली जिजामाता म्हणुन बरोबर दिसत नव्हत्या.&lt;br /&gt;आणि सोमवार २४मार्चचा दिवस उजाडला. दुपारपासुनच कार्यक्रमाची तयारी सुरु झाली.प्रसाद म्हणुन बासुंदी बनवण्याचे काम कार्यक्रमात काम न करणार्‍या ५व्या कोर्समधे माझ्याबरोबर शिकणार्‍या मित्रांनी केले. कार्यक्रमासाठी लागणारे कपडे ,इतर साहित्य जमवण्यात आले. जिथे कार्यक्रम होणार होता त्या कक्षाची सजावट केली,कॉरिडॉर मधे पताका लावल्या.&lt;br /&gt;कार्यक्रमाची सुरुवात शिवपुजनाने झाली.त्यानंतर मी शिवाजी महाराजांचे महत्व थोडक्यात सांगितले. शिवाजी महाराज जगातील सिकंदर,ज्युलिअस सीझर,नेपोलियन व इतर योद्ध्यांइतकेच किंवा कदाचित थोडेसे जास्तच महान होते हे सांगण्यात आले. शिवाजी महाराजांबद्दल तत्कालीन ब्रिटीश,पोर्तुगिजांनी काढलेले गौरवोद्गार ,शिवाजी महाराजांनी सुरु केलेली रयतवारी पध्दत,शिवकालीन न्यायव्यवस्था तसेच शिवपुर्व मुस्लिम अत्याचारांबद्दल विविध संतांनी काढलेले उद्गार व रामदास स्वामींनी शिवगौरवासाठी लिहिलेले 'निश्चयाचा महामेरु' इत्यादी गोष्टी सांगण्यात आल्या. त्यानंतर विक्रांत ओव्हळ या आमच्या गायकाने अतिशय अवघड असा 'ज्याच्या कबंधानं भुतळी' हा १९२० साली गाण्यात आलेला पोवाडा अतिशय सुंदर पध्दतीने गायला. पोवाडा जवळपास ९० वर्षापुर्वीचा असल्याने रेकॉर्डींग पण अतिशय खराब होते व त्यात असलेल्या खरखर आवाजामुळे एकाही वाद्याचा आवाज नीट येत नव्हता.इंग्रजी माध्यमात शालेय शिक्षण घेतलेल्या विक्रांतने खुप कष्ट घेउन तो पोवाडा जसा होता तसा गायला. त्यानंतर अजित साठे या मित्राने मुरारबाजी देशपांडे यांवर आधारीत 'पुरंदरचा वेढा' हा प्रसंग सांगितला. मुरारबाजीने अतिशय कमी सैन्यासकट दिलेरखानास दिलेली झुंज व मुरारबाजींच्या मृत्युनंतरही वेढा चालुच ठेवणार्‍या मावळ्यांचे पराक्रम सर्वांनाच प्रेरणादायी ठरतात. त्यानंतर 'मराठी पाउल पडते पुढे' हे गाणे निलेष कसबेकर व सहगायकांनी अतिशय छान रित्या म्हटले. टाळ्यांचा कडकडाट झाला.'हर हर महादेव, जय भवानी,जय शिवाजी' च्या नार्‍यांनी सभाकक्ष दुमदुमुन गेले. या गाण्याच्या तयारीला अतिशय कमी वेळ मिळाला होता. त्यानंतर विजय फुले याने पावन खिंडीत बाजीप्रभु देशपांडेंनी दिलेली लढत खुलवुन सांगितली. शिवाजी महाराजांचे आपल्या सैनिकांवर असलेले प्रेम व त्यांच्या सैनिकांनी मृत्यु समोर दिसत असतानाही मरेपर्यंत शिवरायांसाठी दिलेला लढा खुपकाही सांगुन जातो.आजच्या स्वार्थी जगात आपल्या प्रजेवर एव्हढ प्रेम करणारा नेता व त्याच्यासाठी स्वतःचा जीव काहीही विचार न करता देणारी प्रजा दोन्हीही मिळण मुश्किल. त्यानंतर आनंद रासने याने राजगड वर आधारीत फोटो शो सादर केला त्यात राजगडचा थोडक्यात इतिहास व तेथे सध्या असलेली प्रेक्षणीय स्थळे याबद्दल फोटोंच्या आधारे माहीती सांगितली. मग रुचिका या १ल्या वर्षाला शिक्षण घेणार्‍या मुलीने 'हे हिंदु नरसिंहा' हे लता मंगेशकरांनी गायलेले अतिशय अवघड गाणे म्हटले. तिची तब्येत बरी नसतानाही तिने सुरेल गाणे म्हटले. यानंतर शरद मोहोळकर याने सहगायकांबरोबर स्वत: लिहिलेला पोवाडा कुठल्याही वाद्याशिवाय सादर केला. आमच्या कार्यक्रमातील हा सर्वात छान भाग होता. प्रेक्षकांनी पोवाडा चालु असतानाच तालात टाळ्या वाजवायला सुरुवात केली. जो पोवाडा कार्यक्रमाच्या ३-४ तास आधीपर्यंत होईल का नाही अशी शंका होती तो पोवाडा कार्यक्रमानंतर सर्वांच्याच लक्षात राहीला. त्यानंतर आमचे नाटक सुरु झाले. नाटकात आनंद सराफ याने शिवाजी महाराजांची भुमिका केली त्याचबरोबर जाधव राजे श्रीकांत,रोहीत व्यवहारे,चिन्मय घोडके व इतर कलाकारांनी काम केले. आग्र्याला औरंगजेब बादशहाच्या दरबारात जेंव्हा शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानावर, सार्वभौमत्वावर जेंव्हा आघात झाला त्यानंतर ज्या दरबारात मान खाली घालुन उभे रहावे लागत असे,हळुच बोलावे लागत असे अशा दरबारात शिवाजी महाराज कडाडले व आपला अपमान झाला म्हणुन निघुन गेले यावरुन शिवाराय किती साहसी होते हे दिसुन येते. आपल्या राज्यातुन फक्त १००० सैनिकांनीशी आलेला राजा मुघलांच्या दरबारात कडाडतो आणि बादशहाच्या परवानगीशिवाय निघुन जातो यावरुनच त्याच्या शौर्‍याची कल्पना येते. मला नाही वाटत की औरंगजेब बादशाच्या दरबारात असे करण्याची दुसर्‍या कोणी हिम्मत केली असेल. त्यानंतर त्याच आग्र्यातुन सुटुन निघणेही तितकेच अद्भुत!!!डगलसनी म्हटलय की बुध्दिमत्ता व मुस्तद्देगिरी यात शिवाजी महाराजांच्या करंगळीत जितक होतं तेव्हढ औरंगजेबाच्या पुर्ण शरिरात नव्हत हे अगदी खर आहे. नाटकानंतर 'वेडात मराठे वीर' हे गाणे कार्यक्रमात भाग घेतलेल्या सर्व कलाकारांनी मिळुन म्हटले. प्रतापराव गुजरांच्या साहसाचे या गाण्यात अतिशय नेमके वर्णन केलेले आहे. यानंतर आभार प्रदर्शन झाले ज्यात सर्व कलाकारांना शिवरायांचे स्मरण म्हणुन एक एक प्रकाशचित्र देण्यात आले,प्रसादवाटपानंतर कार्यक्रम संपला.&lt;br /&gt;अनेकदा अमराठी,रशियन विचारतात की तुम्ही हा सण का साजरा करता? आम्ही त्यांना सांगायचा प्रयत्न करतो की शिवाजी महाराज किती महान होते. पण या महान राज्याबद्दल अमराठी लोकांना सोडाच पण मराठी माणसालाही पुरेशी माहीती आहे का हा प्रश्नच आहे. काही शिवभक्तांनी केलेल्या पाहणीदरम्यान महाराष्ट्रातील फक्त १६% लोकांना शिवरायांबद्दल पुरेशी माहीती आहे. जर अशा महापुरुषांबद्दल आपल्याला माहीती नसेल तर स्वाभिमानी,देशाभिमानी,परोपकारी,साहसी,सुसंस्कृत,निस्वार्थी,अन्यायाविरुध्द लढणारा समाज बनण शक्य आहे का याचा विचार होणे आवश्यक आहे. स्वार्थासाठी फसवा, खोटेपणा करा,चोरा, ओरबाडा पण ते करताना सापडू नका अशी तर मुल्य बनत नाही आहेत ना???का मुल्य,संस्कृती बद्दल बोलणे म्हणजे पुराणमतवादी अशी व्याख्या होत आहे???शेतकर्‍यांच्या शेतांपासुन आपल्या सैनिकांना दुरुन जायला सांगणारे कारण घोड्यांच्या टापांनी शेत उध्वस्त झाले तर शेतकरी उध्वस्त होईल म्हणुन काळजी घेणार्‍या शिवारायांच्या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतात व नेते काहीही करत नाहीत हे बघुन चिड येते. शिवकालीन न्यायव्यवस्थेपासुन आजची न्यायव्यवस्था पुढे आहे का मागे???आपले राजकीय नेते एकमेकांना शह देण्यास जी बुध्दिमत्ता आणि कुटनीती वापरतात ती ते देशाच्या निरनिराळ्या समस्या सोडविण्यास एकत्र येउन का वापरत नाहीत्???आम्ही आमच्या कार्यक्रमात दरवर्षी सांगतो की शिवाजी महाराज खुपच महान होते,आम्हाला शिवाजी महाराज बनवायचा नाहीये पण आमच्या कार्यक्रमातुन प्रेरणा घेउन एकजरी मावळा बनला तरी आम्ही आमचा प्रयत्न सफल मानु. पण मावळा बनण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती आपल्यात आहे का???&lt;br /&gt;चिन्मय नंदकुमार कुलकर्णी.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/874569402678296044-4767180250709028849?l=gandharvablog.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandharvablog.blogspot.com/feeds/4767180250709028849/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=874569402678296044&amp;postID=4767180250709028849' title='45 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/874569402678296044/posts/default/4767180250709028849'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/874569402678296044/posts/default/4767180250709028849'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandharvablog.blogspot.com/2008/03/blog-post_27.html' title='रशियात दुमदुमला &apos;जय शिवाजी&apos; चा नारा'/><author><name>Dr.Chinmay Kulkarni</name><uri>http://www.blogger.com/profile/15174639899619103683</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://bp1.blogger.com/_cnTO4lJHT6g/R-t3_3ZphmI/AAAAAAAAAt0/eZUBPBQt1Rs/s72-c/1.JPG' height='72' width='72'/><thr:total>45</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-874569402678296044.post-3372887524209714498</id><published>2008-03-27T03:23:00.000-07:00</published><updated>2008-03-27T03:29:51.326-07:00</updated><title type='text'>गणपती आले रशियाला!!!!!</title><content type='html'>&lt;a href="http://bp1.blogger.com/_cnTO4lJHT6g/R-t273ZphlI/AAAAAAAAAts/LvuY5kTjZ6k/s1600-h/Rotation+of+IMG_0733.JPG"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5182366567075776082" style="DISPLAY: block; MARGIN: 0px auto 10px; CURSOR: hand; TEXT-ALIGN: center" alt="" src="http://bp1.blogger.com/_cnTO4lJHT6g/R-t273ZphlI/AAAAAAAAAts/LvuY5kTjZ6k/s320/Rotation+of+IMG_0733.JPG" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;समाधिसंस्थं हृदि योगिनां यं प्रकाशरुपेण विभातमेतम सदा निरालम्बसमाधिगम्यं तमेकदन्तं शरणं व्रजाम: -समाधिस्थ योग्यांच्या हृदयात तुच प्रकाश म्हणुन विराजतोस आणि विलंबाशिवाय समाधित तुझी अनुभुती होउ शकते अशा एकदंत गणेशा तुला मी शरण येतो.&lt;br /&gt;इथे फोटो पहा- &lt;a title="http://picasaweb.google.com/chinya1985" href="http://picasaweb.google.com/chinya1985" rel="nofollow"&gt;http://picasaweb.google.com/chinya1985&lt;/a&gt;&lt;br /&gt;आमच्या होस्टेलमधे आम्ही गेली चार वर्ष गणेशोत्सव साजरा करत आहोत. रशियामधील सारातोव्ह नावाच्या शहरात मी पाचव्या वर्षात मेडिकलचे शिक्षण घेत आहे. चार वर्षापुर्वी आम्ही ३-४ जणांनी गणपती बसवला होता. मराठी मुलेही तेंव्हा बोटावर मोजण्याइतकी होती. पण या वर्षी मात्र गणेशोत्सव मोठा करायचाच असे खुप आधीच ठरवले होते. उत्सवाच्या तयारीला सुरुवात सुट्टित भारतात जाण्यापुर्वी म्हणजेच जुनच्या शेवटच्या आठवड्यात झाली होती. भारतातुन काय काय कोणी कोणी आणायचे हे तेंव्हाच ठरवले . दररोज आरती ,प्रसाद ,गणपती अथर्वशीर्षाचे पठण आणि एक छोटा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवायचा असे ठरले. इथे भारतीय फार नसल्याने भारतीय वस्तू मिळणारी दुकानेही नाहित त्यामुळे गणेशोत्सवाची जवळपास सर्व खरेदी भारतातुन करावी लागली. आमच्या इथे दक्षिण भारतिय जास्त आणि त्यांचा ओढा जास्त करुन ख्रिश्चन धर्माकडे आहे त्यामुळे त्यांना व इतरांना बोलावण्यासाठी निमंत्रण पत्रिका छापुन आणायचे ठरले. भारतात गेल्यावर सर्वात आधी निमंत्रण पत्रिका छापल्या त्यानंतर सजावटीच्या आणि प्रसादाच्या सामानाची खरेदी केली आणि प्रवासात काय होईल सांगता येत नाही म्हणुन भारतातुन २ मुर्ती आम्ही घेउन आलो.&lt;br /&gt;इथे आल्यावर ८-१० जणांनी मिळुन गणपती होस्टेलमधील सभागृहात बसवायचा की एखाद्याच्या खोलीमधे बसवायचा यावर चर्चा झाली .शेवटी रशियन माणसे सभागृहात आपले नियम पाळणार नाहित म्हणुन मोठ्या खोलीत गणपती बसवायचा ठरले. भारतातुन येताना थर्माकॉल आणने शक्य नव्हते त्यामुळे उत्सवाच्या ४-५ दिवस आधी त्याचा शोध घेणे चालु झाले. इथल्या लोकांना थर्माकॉल सजावटीसाठि वापरता येतो हे माहितच नव्हते त्यामुळे तर आणखीनच पंचायत! जिथे थर्माकॉल दिसले ते इतके जाड होते की त्यातुन कुठलीच सजावट शक्य नव्हती. शेवटी टाइल्स , वॉलपेपर्स मिळणार्‍या दुकानात पातळ थर्माकॉल मिळाले मात्र ते फारच पातळ असल्याने त्यांचा वापरही मर्यादीत करता येणार होता. तिच वेळ चमकी शोधताना आली. जिथे जिथे चमकी सापडे ती कॉस्मेटिक म्हणुन वापरता येणारी किंवा डींकात मिसळलेली होती. शेवटी त्यालाही पर्याय मिळाला. गणरायाला 'विघ्नकर्ता आणि विघ्नहर्ता' म्हणतात . म्हणजे आधी तोच विघ्न आणतो आणि मग भक्तांच्या प्रार्थनेला साद देउन तोच ती विघ्ने दूर करतो याची आम्हाला प्रचिती आली.&lt;br /&gt;पुर्ण होस्टेल १० दिवस गणेशमय झाले पाहिजे असे आम्हाला वाटत होते. खास भारतिल 'लुक' यावा म्हणुन आम्ही भारतातुनच १००० च्या आसपास पताका घेउन आलो होतो. त्या पताका दोर्‍याला चिकटवायचे काम मात्र इथे करायचे होते. ते केल्यानंतर पाठदुखी हा प्रकार काय असतो हे कळले. खळ वगैरे नसल्याने 'फेविस्टिक्'ने हे काम करावे लागले. त्यानंतर पुर्ण रुम सजावी म्हणुन भारतातुन आणलेल्या पोस्टर्सवर सजावटिचे काम केले. प्रत्येक पोस्टरला ड्रॉइंगपेपरवरती रंगीत क्रेपपेपर लावून त्यावर महिरप करण्यात आला. त्यानंतर गणपती कमळात बसवायचा म्हणुन थर्माकॉलच्या सहाय्याने कमळ बनवले. १३ तारिख आली पण गणपतीचे कोलाज आणि ओंकारस्वरुप गणपती बनवण्याचे कामही सुरु झाले नव्हते. कोलाजसाठी लागणारे फोटो तर इंटरनेटवरुन मिळाले होते मात्र आमच्यापैकी कुणाकडेही प्रिंटर नसल्याने त्यालाही सुरुवात झालेली नव्हती. मोठा ओंकारस्वरुप गणपती (म्हणजे ६-७ थर्माकॉल शीट्स) बनवण्यास आधी तो मोठ्या ५-६ ड्रॉइंगपेपरवर काढण्यात आला ,मग थर्माकॉलवर ट्रेस करुन ,तिथे काढून तो कापण्यात आला व नंतर रंगवण्यात आला. त्यासाठी २ दिवस एक मित्र ८-८ तास गुडघ्यावर बसुन काम करत होता. कोलाज बनवताना अजुन एक विघ्न आले-प्रिंटरची व्यवस्था झाली पण तो रंगित नव्हता . अजुन एक विघ्न म्हणजे गणेशोत्सवाच्या ३ दिवस आधी मी आजारी पडलो पण त्यावेळी काम इतके राहिले होते की झोपायलाही पुरेसा वेळ मिळत नसे शिवाय दिवसा कॉलेजला जाणे अत्यावश्यक होते. पण गणरायाच्या कृपेने दरवेळी ७-८ दिवस राहणारे दुखणे २-३ दिवसातच संपले.&lt;br /&gt;जास्तित जास्त लोकांना येता यावे म्हणुन पुर्ण रुम रीकामी करण्यात आली . १४-१५ तारखेला तर श्वास घेण्यासही वेळ नव्हता .सर्व सजावट या दिवशी करण्यात आली तसेच होस्टेलच्या पुर्ण कॉरीडॉरला पताका लावण्यात आल्या. सर्व विद्यार्थ्यांना निमंत्रण पत्रिका वाटण्यात आल्या. १५ तारखेला प्रसादासाठी १३० च्या आसपास मोदक व शिरा करण्यात आला. पहिल्या दिवशी जवळजवळ १०० लोकांनी दर्शन घेतले. गर्दी होईल हे माहित होते मात्र इतका प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते. आमचे कॉलेज सकाळीच असल्याने पहाटेच उठुन स्नान करुन पुजा करावी लागत असे. गणेशोत्सवाच्या तयारीमुळे रात्री २-३ वाजता झोपुन परत ३-४ तासांनी उठावे लागत असे. दिवसभर कॉलेज असल्याने दिवसा झोपणे शक्य नव्हते. परत आल्यावर पुजेची तयारी ,प्रसाद बनवणे यामुळे क्षणभर उसंत मिळत नसे. गणेशोत्सवाच्या आधी सजावटीत वेळ गेल्याने सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारीही सुरु झाली नव्हती. त्यामुळे त्या तयारीसाठी वेळ द्यावा लागत होता.&lt;br /&gt;१६ तारखेला बेसनाचे लाडु हा प्रसाद होता . जवळजवळ ५० मुळे पुजेसाठी आले होते. ३ आरत्या , घालिन लोटांगण, मंत्रपुष्पांजली यात सर्वजण रममाण होत. त्यानंतर गणपतीबाप्पा मोरया च्या गजरात सर्व जण उत्साहात येत. त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष पठण होत असे. त्या दिवशी हरे कृष्ण म्हणजेच इस्कॉनच्या भक्तांनी येउन किर्तन केले. अनेक जण भारतिय असुनही किर्तनाला प्रथमच आले होते. जवळपास १ तास चाललेल्या किर्तनात सर्वजण इतके रममाण झाले की झाले वेळेचेही भान राहिले नाही. सर्व रुम जणुकाही वैकुंठात परिवर्तित झाली होती. बर्‍याच भारतियांना असा अनुभव प्रथमच आला होता. भगवानांच्या नामातली गोडी अनेकांना जन्मानुजन्माच्या प्रतिक्षेनंतर अनुभवण्यास मिळाली.&lt;br /&gt;१७ तारखेला नारळाच्या वड्या हा प्रसाद आणि गणपती अथर्वशीर्षाचा अर्थ असा सांस्कृतिक कार्यक्रम होता. त्यानंतर २ दिवस अष्टविनायक दर्शन आणि हलवा,खीर असा प्रसाद होता. ६व्या दिवशी गाण्यांचा कार्यक्रम होता. मोठ्या उत्साहात 'अष्टविनायका तुझा महिमा','प्रथम तुला वंदितो',आणि हिंदी 'मोरया' ही गाणी विद्यार्थ्यांनी म्हटली. प्रसादासाठी बासुंदी होती. त्यानंतरच्या २ दिवशी प्रजापती ब्रह्मकुमारीच्या येथील प्रतिनिधींनी ध्यानाचा कार्यक्रम घेतला,एका रशियनने भारतिय शास्त्रिय संगीताचा कार्यक्रम घेतला.खिरापत व राजगीर्‍याचा शीरा असा प्रसाद दाखवण्यात आला. ९व्या विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पुन्हा इस्कॉनच्या भक्तांनी किर्तन घेतले. जवळजवळ २ तासांच्या किर्तनाला पहिल्यापेक्षाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्या भक्तांनीही सर्वांसाठी प्रसाद बनवुन आणला होता. आम्ही भोपळ्याचा शीरा हा प्रसाद केला होता.&lt;br /&gt;१०व्या दिवशी विद्यालयाची डीन ,इतर शिक्षक,तसेच येथील टी.व्ही.चे पत्रकार येणार असल्याने खास कार्यक्रम ठेवण्यात आला. प्रसादासाठी गुलाबजाम्,नारळाचे लाडु तसेच दक्षिण भारतिय पध्दतीचा चण्याचा प्रसाद बनवण्यात आला. सांस्कृतीक कार्यक्रमात गणेश व गणेशोत्सवाची माहिती, 'तु वेडा कुंभार्','चिक मोत्याची माळ' ,'मोरया' या गीतांचे गायन तसेच 'राधा कैसे ना जले ' वर नृत्य तर गणेशजन्मावर एक छोटस नाटक बसवण्यात आल होत. पुर्ण गणेशोत्सवादरम्यान अनेक रशियन पाहुण्यांनी भेट दिली आणि आम्ही केलेल्या सजावटीला दाद दिली. अनेकांचा विश्वासच बसत नव्हता की रशियात अशा प्रकारचा सोहळा आणि सजावट होऊ शकते. गणपती असा का हा तर प्रत्येकाचा आवडता प्रश्न होता. मला नाही वाटत की आम्ही दिलेला प्रसाद कोणी रशियन विसरु शकेल.&lt;br /&gt;विसर्जनाच्या दिवशी संपुर्ण होस्टेलला प्रत्येक रुममधे जाउन प्रसाद देण्याचे ठरले होते. ३००हुन जास्त मोदक,शीरा आणि मसाला दुध बनवण्यात आले होते. पुजा झाल्यावर आणि अथर्वशीर्षाची २१ आवर्तने झाल्यावर नाचत ,गात आणि 'गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या'च्या नार्‍यांनी सर्व होस्टेलचा परिसर दुमदुमुन गेला. संध्याकाळी ७ नंतर व्होल्गा नदीवर ५० च्या आसपास भारतिय पोषाख घातलेल्या विद्यार्थ्यांनी गणपती विसर्जन केले नंतर पुर्ण होस्टेलला प्रसाद देण्यात आला.&lt;br /&gt;हा सर्व सोहळा आम्ही ठरवलेल्या सोहळ्यापेक्षा कितीतरी पटीनी चांगला झाला होता. बहुतेक पहिल्यांदाच आमच्या होस्टेलमधील मराठी माणसे एकत्र आली होती. अनेक अडचणी येऊनही उत्सव व्यवस्थित पार पडला. हा सर्व उत्सव यशस्वी बनवण्यात अनेक कार्यकर्त्यांनी हातभार लावला, आळस न करता पडेल ते काम वाटेल त्या वेळी पुर्ण केले. विसर्जनानंतर सर्वजणांनी एकत्र येउन भोजन केले.सर्व जण आनंदी आणि समाधानी होते.&lt;br /&gt;आत्तापर्यंत अनेक वर्षे गणेशोत्सव साजरा केला पण हा गणेशोत्सव संपुर्ण आयुष्यात विसरणे शक्य होणार नाही. कुठलेही काम करताना होणारा आनंद त्याच्या पुर्तीनंतर होणार्‍या आनंदापेक्षा कितीतरी मोठा असतो असे ऐकले होते, वाचले होते पण यावेळी त्याची प्रतिची आली. पण कुठल्याही गोष्टीचा शेवट गोड झाला की दुग्धशर्करा योग होतो. आमच्यासाठी हा तसाच योग होता.१५ दिवस पुर्ण भारावुन जाउन काम चालू होते. फक्त एकच विचार मनात येत असे तो म्हणजे गणपती!!परवा विसर्जन झाले आहे पण काल आणि आजचा दिवस संपता संपत नाही आहे. काहीतरी महत्त्वाचे जणुकाही हरवले आहे. मन भरुन येते,कंठ दाटून येतो. ज्या रुममधे गणपती होता ती रुम पुर्वीसारखी केली आहे.आता तिथे पाय ठेववत नाही. पहाटेच जाग येते ,जातायेता पाय त्या रुमकडे वळतात. काल रात्रीच होस्टेलमधल्या पताका काढल्या. पुर्ण कॉरिडॉर भकास दिसत आहे. असे क्षण मोजकेच असतात हवे तेंव्हा ते येत नाहित आणि गेल्यानंतर आठवणीने नकळत डोळ्यात पाणी आणतात. बहुतेक यालाच जीवन म्हणतात.&lt;br /&gt;-चिन्मय कुलकर्णी&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/874569402678296044-3372887524209714498?l=gandharvablog.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandharvablog.blogspot.com/feeds/3372887524209714498/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=874569402678296044&amp;postID=3372887524209714498' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/874569402678296044/posts/default/3372887524209714498'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/874569402678296044/posts/default/3372887524209714498'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandharvablog.blogspot.com/2008/03/blog-post.html' title='गणपती आले रशियाला!!!!!'/><author><name>Dr.Chinmay Kulkarni</name><uri>http://www.blogger.com/profile/15174639899619103683</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://bp1.blogger.com/_cnTO4lJHT6g/R-t273ZphlI/AAAAAAAAAts/LvuY5kTjZ6k/s72-c/Rotation+of+IMG_0733.JPG' height='72' width='72'/><thr:total>4</thr:total></entry></feed>
